एक्स्प्लोर

Mumbai Weather: प्रचंड उकाड्याने मुंबईतील नागरिक हैराण, पुढील 3 दिवस त्रास कायम; हवामान खात्याकडून मान्सूनबाबत महत्त्वाची अपडेट

Mumbai News: मुंबईकरांना गेले काही दिवस हवेतील आर्द्रतेमुळे उकाड्याचा सामना करावा लागत आहे. सोमवारी तापमान 35 अंश सेल्सिअस, मुंबईकरांच्या काहिलीत वाढ होणार

मुंबई: गेल्या चार-पाच दिवसांत मुंबई आणि आजुबाजूच्या परिसरातील उकाडा प्रचंड वाढला आहे. मध्यंतरी या संपूर्ण परिसरात जोरदार पाऊस झाला. या पावसानंतर वातावरणातील आर्द्रता (humidity) वाढत गेल्याने मुंबईकरांना सध्या प्रचंड उकाड्याचा (Heat Wave) सामना करावा लागत आहे. सतत घामाच्या धारा लागत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे या उकाड्यापासून कधी सुटका होणार, याची मुंबईकर (Mumbai) असोशीने वाट पाहत आहेत. मात्र, पुढील काही दिवस तरी मुंबईकरांना घामाच्या धारांनी चिंब होत दिवस कंठत राहावे लागणार आहे.

प्रादेशिक हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांमध्ये तापमान वाढणा नसले तरी  सध्याच्या उष्ण वातावरणापासूनही फारसा दिलासा मिळणार नाही.  सोमवारी मतदानाच्या दिवशीही मुंबईकरांना 33 ते 35 अंश सेल्सिअस कमाल तापमानाशी सामना करावा लागेल. येत्या तीन दिवसांमध्ये मुंबईमध्ये कोरडे वातावरण असू शकेल. त्यामुळे सूर्याची किरणे थेट पोहोचून अधिक चटके जाणवतील. पालघर, ठाणे जिल्ह्यांमध्येही सोमवारी कोरड्या वातावरणाचा अंदाज आहे. महामुंबई परिसरासोबतच धुळे, दिंडोरी आणि नाशिक या मतदारसंघांमध्येही सोमवारी मतदान होणार आहे. या मतदारसंघातही वातावरण कोरडे असू शकेल असा अंदाज आहे. परिणामी वातावरणातील आर्द्रतेमुळे उकाड्याचा त्रास कायम राहणार आहे.

आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, 31 मे रोजी केरळात

भारतीय हवामान खात्याने नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून अंदमानात दाखल झाला आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मान्सून कोमोरिनच्या काही भागात आणि बंगालच्या उपसागराच्या काही भागासह निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमानच्या समुद्रात दाखल झाला आहे. गेल्या 24 तासांत निकोबार बेटांवर मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे. मान्सून दक्षिण अंदमानच्या समुद्रात दिलेल्या वेळेत दाखल झाला आहे. 31 मे रोजी केरळात मान्सून दाखल होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. सध्याची हवामानाची स्थिती पाहता मान्सून 31 मे रोजी भारतात दाखल होईल. त्यानंतर पुढील सात ते आठ दिवसांमध्ये मान्सून तळकोकणात दाखल होईल. त्यानंतर दोन दिवसांत म्हणजे 13 जूनच्या आसपास मान्सून मुंबईत दाखल होईल, असा अंदाज आहे. त्यामुळे राज्यातील आणि मुंबईतील नागरिकांना उकाड्यापासून सुटका होण्यासाठी आणखी किमान 20 दिवस वाट पाहावी लागेल, असे चित्र सध्या दिसत आहे. तत्पूर्वी मुंबईत मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसतील.

आणखी वाचा

राज्यात उन्हाची काहिली वाढणार, वेळेआधीच मान्सून पोहोचणार, हवामान तज्ज्ञांचा अंदाज काय?

महत्त्वाच्या बातम्या

Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
Devendra Fadnavis on OBC Census: मोठी बातमी : एका कमांडवर ओबीसींची लोकसंख्या हातात येणार, जातीगत जनगणना स्वागतार्ह : देवेंद्र फडणवीस
मोठी बातमी : एका कमांडवर ओबीसींची लोकसंख्या हातात येणार, जातीगत जनगणना स्वागतार्ह : देवेंद्र फडणवीस

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
Embed widget