एक्स्प्लोर

दीड तासांनंतर मालाडमधील आग आटोक्यात

मालाड पश्चिममधल्या सोमवार बाजार परिसरात आज सकाळी 11 वाजता लाकडाच्या कारखान्याला आग लागली.

मुंबई : मालाडमधल्या बॉम्बे टॉकीज परिसरात लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे. सध्या कूलिंग ऑपरेशन सुरु आहे. अग्निशमन दलाच्या 12 गाड्यांच्या मदतीने जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. मालाड पश्चिममधल्या सोमवार बाजार परिसरात आज सकाळी 11 वाजता केमिकल पावडर आणि लोखंडी डाय बनवण्याच्या कंपनीला आग लागली होती. सुरुवातीला कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु आग आणखीच पसरल्याने कर्मचाऱ्यांनी अग्निशमन दलाला फोन करुन याची माहिती दिली. त्यानंतर अग्नीशमन दलाच्या 12 गाड्या आणि पाण्याचे टँकर्स घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी दीड तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. हा रहिवासी आणि व्यायसायिक परिसर आहे. इथे लाकडी वस्तूंची अनेक दुकानं आहेत.  आगीचं नेमकं कारणं अद्याप समजू शकलेलं नाही. परंतु आगीनंतर परिसरात धुराचे प्रचंड लोट पसरले होते. परिणामी वाहनांचे मार्ग वळवण्यात आले होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळवण्याची आजची शेवटची संधी, 15 ऑक्टोबरनंतर अर्ज होणार बंद!
लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळवण्याची आजची शेवटची संधी, 15 ऑक्टोबरनंतर अर्ज होणार बंद!
Lawrence Bishnoi gang: खोलीसाठी दुप्पट भाडं, शेजाऱ्यांच्या  कुत्र्याशी खेळायचे; सिद्दीकींच्या मारेकऱ्यांचे चेहरे टीव्हीवर पाहताच कुर्ल्यातील पटेल चाळ हादरली
लहान मुलांशी इंग्लिश टॉकिंग, शेजाऱ्यांच्या कुत्र्याशी खेळायचा; सिद्दीकींच्या मारेकऱ्याला पाहताच कुर्ल्यातील पटेल चाळ हादरली
Munawar Faruqui : बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर मुनव्वर फारुकीही बिष्णोई गँगच्या रडावर? जीवाला धोका असल्याची माहिती; सुरक्षेतही वाढ
बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर मुनव्वर फारुकीही बिष्णोई गँगच्या रडावर? जीवाला धोका असल्याची माहिती; सुरक्षेतही वाढ
भारताने कॅनडाला खडसावले, उच्चायुक्त माघारी बोलावले; कॅनडाच्या अधिकाऱ्यांना दिल्ली सोडण्यासाठी 19 ऑक्टोबरपर्यंत वेळ
भारताने कॅनडाला खडसावले, उच्चायुक्त माघारी बोलावले; कॅनडाच्या अधिकाऱ्यांना दिल्ली सोडण्यासाठी 19 ऑक्टोबरपर्यंत वेळ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vashi Toll Plaza :  मुंबईतील टोलमाफीमुळे वाहनचालकांकडून आनंद व्यक्तMulund Toll Plaza :  मुलुंड टोनाक्यावरून वाहनं सुसाट; टोलमाफीचा आनंदMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  15 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  7 AM : 15 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळवण्याची आजची शेवटची संधी, 15 ऑक्टोबरनंतर अर्ज होणार बंद!
लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळवण्याची आजची शेवटची संधी, 15 ऑक्टोबरनंतर अर्ज होणार बंद!
Lawrence Bishnoi gang: खोलीसाठी दुप्पट भाडं, शेजाऱ्यांच्या  कुत्र्याशी खेळायचे; सिद्दीकींच्या मारेकऱ्यांचे चेहरे टीव्हीवर पाहताच कुर्ल्यातील पटेल चाळ हादरली
लहान मुलांशी इंग्लिश टॉकिंग, शेजाऱ्यांच्या कुत्र्याशी खेळायचा; सिद्दीकींच्या मारेकऱ्याला पाहताच कुर्ल्यातील पटेल चाळ हादरली
Munawar Faruqui : बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर मुनव्वर फारुकीही बिष्णोई गँगच्या रडावर? जीवाला धोका असल्याची माहिती; सुरक्षेतही वाढ
बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर मुनव्वर फारुकीही बिष्णोई गँगच्या रडावर? जीवाला धोका असल्याची माहिती; सुरक्षेतही वाढ
भारताने कॅनडाला खडसावले, उच्चायुक्त माघारी बोलावले; कॅनडाच्या अधिकाऱ्यांना दिल्ली सोडण्यासाठी 19 ऑक्टोबरपर्यंत वेळ
भारताने कॅनडाला खडसावले, उच्चायुक्त माघारी बोलावले; कॅनडाच्या अधिकाऱ्यांना दिल्ली सोडण्यासाठी 19 ऑक्टोबरपर्यंत वेळ
MNS activist killed : कट मारल्यामुळे बाचाबाची, रिक्षाचालक अन् फेरीवाल्यांनी मिळून मनसे कार्यकर्त्याला संपवल्याचा दावा, मालाड पूर्वेत आत्तापर्यंत काय घडलं?
कट मारल्यामुळे बाचाबाची, रिक्षाचालक अन् फेरीवाल्यांनी मिळून मनसे कार्यकर्त्याला संपवल्याचा दावा, मालाड पूर्वेत आत्तापर्यंत काय घडलं?
World War II Bomb : जर्मनीत सापडला दुसऱ्या महायुद्धातील बॉम्ब! 5 हजार लोकांना सुरक्षितस्थळी नेलं, निकामी करण्यास किती तास लागले?
जर्मनीत सापडला दुसऱ्या महायुद्धातील बॉम्ब! 5 हजार लोकांना सुरक्षितस्थळी नेलं, निकामी करण्यास किती तास लागले?
Atul Parchure Passes Away : अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन, 57व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Atul Parchure Passes Away : अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन, 57व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Sharad Pawar : आज महाराष्ट्र पुन्हा उभा करायचा आहे, 48 पैकी 31 जागा जिंकल्यानंतर यांना बहिण आठवली; शरद पवारांचा हल्लाबोल
आज महाराष्ट्र पुन्हा उभा करायचा आहे, 48 पैकी 31 जागा जिंकल्यानंतर यांना बहिण आठवली; शरद पवारांचा हल्लाबोल
Embed widget