एक्स्प्लोर

CBSE | सीबीएसई बोर्डानंतर नंतर राज्य मंडळ अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेणार का?

लॉकडाऊनमुळे शाळा, महाविद्यालय बंद आहेत, त्यामुळे सीबीएसई (CBSE) बोर्डाने इयत्ता नववी ते इयत्ता बारावीचा अभ्यासक्रम 30 टक्के कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच धर्तीवर राज्य मंडळ अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेणार का? असा प्रश्न विद्यार्थी, पालक विचारत आहेत.

मुंबई : सीबीएसई बोर्डाने शाळा, कॉलेज बंद असताना इयत्ता नववी ते इयत्ता बारावीचा अभ्यासक्रम 30 टक्के कमी करण्याचा निर्णय घेतला. ज्यामुळे विद्यार्थ्यांना काहीसा ताण कमी होऊन एक दिलासा मिळालाय. मात्र, सीबीएसईच्या या निर्णयानंतर राज्याचा शालेय शिक्षण विभाग सुद्धा असा निर्णय घेणार का ? अभ्यासक्रम कमी करण्याची किती आवश्यकता आहे? याबाबत राज्य मंडळाच्या शाळेतील शिक्षक, विद्यार्थी पालकांना अभ्यासक्रम शिकवताना काय अडचणी येतायेत हे जाणून घेणे गरजेचे आहे.

ज्या प्रकारे सीबीएसईने इयत्ता नववी ते बारावी या महत्त्वाच्या वर्षांचा अभ्यासक्रम 30 टक्के कमी केल्यानंतर आता शालेय शिक्षण विभाग असा निर्णय राज्यातील राज्य मंडळाच्या शाळांसाठी कधी घेणार? असा प्रश्न विद्यार्थी, पालक, शिक्षक विचारताय. कारण राज्य मंडळाच्या दहावी, बारावीचा अभ्यासक्रम दरवर्षी एप्रिलपासून सुरू केला जातो आणि साधारणपणे नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये पूर्ण होतो. पण आता हा अभ्यासक्रम ऑनलाइन शिकवत असल्याने काही बंधन येत असून हा अभ्यासक्रम पूर्ण करणे कठीण असल्याचं शिक्षकांचं म्हणणं आहे.

Corona Effect | सीबीएसईचा नववी ते बारावीसाठीचा अभ्यासक्रम 30 टक्के कमी करण्याचा निर्णय

ज्याप्रकारे शिक्षकांना हा अभ्यासक्रम पूर्ण कसा होणार हे टेन्शन तर आहे तर दुसरीकडे विद्यार्थ्यांना दहावी, बारावीचा अभ्यास ऑनलाइन शिकताना येणाऱ्या अडचणी. एकीकडे शाळा बंद तर दुसरीकडे महत्वाचं वर्षात अभ्यासक्रम पूर्ण करत रिव्हीजन कशी होणार? हा प्रश्न. त्यामुळे हा अभ्यासक्रम काही प्रमाणात जर कमी झाला तर आमचा ताण कमी होऊन आम्हाला तयारीसाठी पुरेसा वेळ मिळेल असा विद्यार्थ्यांचा म्हणणं आहे.

अभ्यासक्रम कमी करण्याची शिक्षण विभागाची तयारी याबाबत राज्याचे शालेय शिक्षण विभाग काम करत असून लवकरच याबाबत अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय सीबीएसई प्रमाणे घेतला जाण्याची तयारी आहे, अशी माहिती शिक्षण विभागाकडून दिलीये. त्यामुळे हा निर्णय शिक्षण विभागाने घेतला तर सीबीएसई सोबत राज्य मंडळाच्या शाळात शिकणाऱ्या विद्यार्थ्याना सुद्धा तितकाच दिलासा मिळेल.

ऑनलाइन पद्धतीने अभ्यासक्रम पूर्ण कसा होणार? कोरोना महामारीच्या काळात ऑनलाइन शिक्षणाचा हट्ट शिक्षण विभागाने धरला असला तरी या ऑनलाइन पद्धतीने अभ्यासक्रम पूर्ण कसा होणार हा प्रश्न शिक्षकांसोबत विद्यार्थी पालकांना सुद्धा आहे. जर सीबीएसई प्रमाणे शालेय शिक्षण विभागाने अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेतला तर नक्कीच विद्यार्थ्यांच्या मनावरील दडपण कमी होईल. त्यामुळे अपेक्षा आहे शिक्षण विभाग हा विद्यार्थ्यांच्या दृष्टीकोनातून सकरात्मक निर्णय लवकरच घेईल.

SSC Board सीबीएसई बोर्डाप्रमाणे अभ्यासक्रम 30% कमी करण्याचा विचार करणार का?

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

गोरेगावमधील गोकुळधाम परिसरातील इमारतीला भीषण आग, होरपळून एका महिलेचा मृत्यू 
गोरेगावमधील गोकुळधाम परिसरातील इमारतीला भीषण आग, होरपळून एका महिलेचा मृत्यू 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 मार्च 2026 | रविवार
मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरातील दानपेटीतून पैसे चोरले; कर्मचाऱ्याला अटक, पोलिसांकडून तपास, किती रुपये घेतले?
मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरातील दानपेटीतून पैसे चोरले; कर्मचाऱ्याला अटक, पोलिसांकडून तपास, किती रुपये घेतले?
सुनिल तटकरेंच्या बोटाला जखम, फोटो शेअर करत विलास लवांडेंचा सवाल; राष्ट्रवादीचा पलटवार, व्हिडिओच शेअर केला
सुनिल तटकरेंच्या बोटाला जखम, फोटो शेअर करत विलास लवांडेंचा सवाल; राष्ट्रवादीचा पलटवार, व्हिडिओच शेअर केला

व्हिडीओ

Ramdas Athwale on Ashok Kharat : नाशिकमधील खरात भोंदूबाबाला फाशीची शिक्षा द्या
Vinayak Raut On Deepak Kesarkar : खरातप्रकरणी विनायक राऊतांचे खळबळजनक दावे
Jaykumar Gore Satara : पालकमंत्र्यांचे आकांडतांडव आणि पोलिसांची हरेसमेंट थांबवा, देसाईंवर प्रहार
Rupali Thombare On Rupali Chakankar : भोंदूबाबा राज्य महिला आयोग चालवत होता- रुपाली ठोंबरे
Ashok Kharat Case : खरातविरोधात आणखी तीन पीडित महिलांची तक्रार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Indians : हार्दिक पांड्या नव्हे सूर्यकुमार यादवला मुंबईचा कर्णधार करा, भारताच्या माजी कॅप्टनचा सल्ला
हार्दिक पांड्या नव्हे सूर्यकुमार यादवला मुंबईचा कर्णधार करा, भारताच्या माजी कॅप्टनचा सल्ला
प्रत्येक धर्मात अशोक खरातसारखे काही सडके आंबे निघतातच, नितेश राणेंचा हल्लाबोल, पीडित महिलांना सरकारशी संपर्क करण्याचं आवाहन
प्रत्येक धर्मात अशोक खरातसारखे काही सडके आंबे निघतातच, नितेश राणेंचा हल्लाबोल
Datta Meghe Passes Away : माजी मंत्री दत्ता मेघे यांचं निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Datta Meghe Passes Away : माजी मंत्री दत्ता मेघे यांचं निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
संतापजनक! 50 वर्षाच्या नराधमाने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार, परळीत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
संतापजनक! 50 वर्षाच्या नराधमाने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार, परळीत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
Nanded : नांदेडच्या प्रफुल्ल पाटील या तरुणानं नातं जपलं, भावाच्या निधनानंतर वहिनीसोबत विवाह, पोरका झालेला संसार सावरला
प्रफुल्ल पाटील या तरुणानं नातं जपलं, भावाच्या निधनानंतर वहिनीसोबत विवाह, पोरका झालेला संसार सावरला
Maharashtra Kesari नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 68 वा 'महाराष्ट्र केसरी'; फॉर्च्यूनर जिंकणारा पहिला पैलवान, चांदीची गदा अन् बक्षिसांचा वर्षाव
नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 68 वा 'महाराष्ट्र केसरी'; फॉर्च्यूनर जिंकणारा पहिला पैलवान, चांदीची गदा अन् बक्षिसांचा वर्षाव
पर्यटकांला अतिउत्साह नडला, फॉर्च्यूनर थेट समुद्रात अडकली; जेसीबी बोलवून बाहेर काढली, समुद्रकिनारी पाहायला गर्दी
पर्यटकांला अतिउत्साह नडला, फॉर्च्यूनर थेट समुद्रात अडकली; जेसीबी बोलवून बाहेर काढली, समुद्रकिनारी पाहायला गर्दी
ईदनिमित्ताने नातेवाईकांकडे जाताना कारला भीषण अपघात; परभणीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
ईदनिमित्ताने नातेवाईकांकडे जाताना कारला भीषण अपघात; परभणीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
Embed widget