एक्स्प्लोर

कोरोनाचा परिणाम; शेतकऱ्यांवर हातातोंडाशी आलेला शेतीमाल फेकून देण्याची वेळ

कोरोना व्हायरसमुळे शेतीमालाला बाजरभाव नसल्याने शेतकऱ्यांना शेतीमाल फेकून देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे दुष्काळ, अवकाळी अन् आता कोरोनामुळे शेतकरी हवालदील झाला आहे.

मुंबई : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं आहे. याचा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना फटका बसत आहे. आधी दुष्काळ मग अवकाळी यातून कसाबसा वाचलेला शेतीमाल आता काढणीला आला आहे. मात्र, या कोरोनाच्या संकटामुळे हातातोंडाशी आलेला घास डोळ्यांसमोर मातीमोल होताना दिसत असल्याने शेतकरी हवालदील झाला हे. अनेक फळबागायत शेतकरी माल शेतातच फेकून देत आहे. तर, लाखमोलाचा फळे अक्षरशः जनावरांना टाकावी लागत आहे. बाजारपेठा सुरू असल्यातरी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश भर सुरू असलेल्या लॉकडाऊनचा फटका जळगाव जिल्ह्यातील लिंबू उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. शेकडो एकरवरील लिंबू विकला जात नसल्याने लाखो रुपयांचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. एकीकडे असे चित्र असताना याच वाया जाणाऱ्या लिबांचा वापर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करीत असल्याचं चित्र जळगाव जिल्हयात पाहायला मिळत आहे.

Lockdown | सांगलीतील मिरजेत लॉकडाऊनमध्येही सामूहिक नमाज पठण, 41 जण ताब्यात

लाखमोलाचा शेतीमाल शेतात पडून

कोरोनाच्या भीतीने मजूर कामावर येत नाहीत आणि आले तरी तोडलेला माल विकला जात नाही, अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे. विक्रीअभावी माल झाडावरच पिकून खाली पडत असल्याने मोठे नुकसान शेतकऱ्यांना झेलावे लागत आहे. एकीकडे नुकसान होत असले तरी याच वाया जाणाऱ्या लिंबाच्या रसाचा उपयोग ग्रामीण भागात शेतकरी सॅनिटायझर म्हणून करीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या भीतीने सॅनिटायझर तुटवडा भासत असल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची कोरोनाच्या विरोधातील ही शक्कल चांगलीच चर्चेचा विषय बनली आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी 22 मार्चपासून लॉकडाऊन सुरू आहे. अशा परिस्थितीत भाव आणि बाजारपेठ उपलब्ध नसल्याने उभ्या पिकात जनावरं सोडण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलीय. परभणीतील उजळांबा येथील शेतकरी विलास साखरे यांनी मोठ्या मेहनतीने उन्हाळी टरबुज घेतले होते. मात्र दोन रुपये किलो भाव, त्यातल्या त्यात इतर भाजीपाला पीकही बाजारपेठ उपलब्ध नसल्याने शेतातचं पडून आहे. तर, टरबूज काढण्यासाठी परवडत नसल्याने त्यांनी चक्क त्यांची जनावरं या उभ्या पिकात सोडली आहेत. शिवाय मोठ्या मेहनतीने घेतलेला इतर भाजीपाला पीकही जागेवरच खराब होऊ द्यावा लागत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागतोय.

दिवे लावा, टाळ्या वाजवा हे सांगणं पंतप्रधानांचं काम आहे का? बाळासाहेब थोरातांचा संतप्त सवाल

कलिंगडाचे मोफट वाटप कोरोनामुळे बाजारपेठ बंद असल्याने बेळगाव जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने चाळीस टन कलिंगडे मोफत वाटल्याची घटना घडली आहे. कोरोनाचा इफेक्ट आता शेतकऱ्यापर्यंत येऊन पोचलाय. कोरोनाच्या संकटामुळे ग्राहक नसल्याने कलिंगड लागवड केलेल्या शेतकऱ्याला दहा लाखाहून अधिकचा फटका बसला आहे. रायबाग तालुक्यातील खेमलापूर गावातील युवा शेतकऱ्याला दहा लाखाचे नुकसान सहन करावे लागले आहे. अडीच एकर जागेत सिद्धप्पा सनदी या तरुण शेतकऱ्याने कलिंगड लागवड केली होती. कलिंगड पीक हाताशी आले आणि तेव्हढ्यात कोरोनाचे संकट आले. कोरोनाच्या संकटामुळे फळांची खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी पाठ फिरवली. त्यामुळे सिद्धप्पा सनदी या शेतकऱ्याने आपल्या आणि आजूबाजूच्या गावात चाळीस टन कलिंगडे मोफत वाटली. चाळीस टन कलिंगडे मोफत वाटुनही अजून तीस टन कलिंगडे शिल्लक राहिली आहेत. ही कलंगडी सिद्धपा फोडून टाकत आहे. नोकरी सोडून शेतीत वेगळे प्रयोग करून अर्थार्जन करण्याचे स्वप्न पाहिलेल्या सिद्धप्पा याला कोरोनामुळे चांगलाच शॉक बसला आहे.

Lockdown | पंतप्रधान मोदींना प्रत्येक गोष्टींचा इव्हेंट का करावा वाटतो : जितेंद्र आव्हाड

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Prasad Lad Meets Manoj Jarange Patil: स्वतंत्र कुणबी आणि मराठा मंत्रालय स्थापन करा, मराठा उपसमिती बरखास्त करा; मनोज जरांगेंच्या नेमक्या 10 मागण्या कोणत्या?
स्वतंत्र कुणबी आणि मराठा मंत्रालय स्थापन करा, मराठा उपसमिती बरखास्त करा; मनोज जरांगेंच्या नेमक्या 10 मागण्या कोणत्या?
Mahavitran : वीजगळती रोखण्यात महावितरणला अपयश, तब्बल 700 ते 800 कोटींचा फटका; भुर्दंड मात्र सर्वसामान्य ग्राहकांकडून वसूलणार?
वीजगळती रोखण्यात महावितरणला अपयश, तब्बल 700 ते 800 कोटींचा फटका; भुर्दंड मात्र सर्वसामान्य ग्राहकांकडून वसूलणार?
Mumbai Metro Aqua Line: मुंबईतील अ‍ॅक्वा लाईनवर तांत्रिक बिघाड; मेट्रो 40 मिनिटांपासून एकाच जागेवर, स्थानकावरही प्रवाशांची गर्दी
मुंबईतील अ‍ॅक्वा लाईनवर तांत्रिक बिघाड; मेट्रो 40 मिनिटांपासून एकाच जागेवर, स्थानकावरही प्रवाशांची गर्दी
Chandrashekhar Bawankule: मोठी बातमी! आता गावकऱ्यांना मिळणार मोफत मिळकत पत्रिका; सनद फी माफ करण्याची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा
मोठी बातमी! आता गावकऱ्यांना मिळणार मोफत मिळकत पत्रिका; राज्यातील 23 हजार ग्रामपंचायतींमध्ये अद्यावत उपकरणांद्वारे मोजणी, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा

व्हिडीओ

Maharashtra Heat Wave : रेकॉर्डब्रेक पारा देशभर 'निखारा' Special Report
Special Report NCP vs NCP : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत नाराजीमुळे पक्षात अस्वस्थता?
Maharashtra NEET Paper Leak : पेपरफुटीच्या खोड्या पालकांना बेड्या Special Report
Vidhan Parishad Politics Special Report : विधान परिषदेच्या जागांचा पेच, महायुतीत रस्सीखेच
Cockroach Janta Party : भाजपवर रोष का? पुढची भूमिका काय? कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दीपके Exclusive

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SBI उद्यापासून आठवडाभर बंद, अत्यावश्यक कामे आजच पूर्ण करा; कोणत्या सेवा सुरु अन् कोणत्या बंद राहणार?
SBI उद्यापासून आठवडाभर बंद, अत्यावश्यक कामे आजच पूर्ण करा; कोणत्या सेवा सुरु अन् कोणत्या बंद राहणार?
Prasad Lad Meet Manoj Jarange : प्रसाद लाड तुमचा लहान भाऊ, दूत म्हणून काम करेन; प्रसाद लाड यांचा मनोज जरांगेंना शब्द; चर्चेतील 10 मोठे मुद्दे
प्रसाद लाड तुमचा लहान भाऊ, दूत म्हणून काम करेन; प्रसाद लाड यांचा मनोज जरांगेंना शब्द; चर्चेतील 10 मोठे मुद्दे
Parbhani Crime News: मॉर्निंग वॉकला गेलेल्या 50 वर्षीय व्यक्तीला संपवलं, परभणीच्या पूर्णा शहरात रक्तरंजित थरार, नेमकं काय घडलं?
मॉर्निंग वॉकला गेलेल्या 50 वर्षीय व्यक्तीला संपवलं, परभणीच्या पूर्णा शहरात रक्तरंजित थरार, नेमकं काय घडलं?
Rajya Sabha Election: 10 राज्यांमधील 24 राज्यसभा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर; मल्लिकार्जुन खरगे, एचडी देवेगौडांसह 24 खासदार निवृत्त होणार
10 राज्यांमधील 24 राज्यसभा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर; मल्लिकार्जुन खरगे, एचडी देवेगौडांसह 24 खासदार निवृत्त होणार
'संजय शिरसाटांना आवरण्याचा सल्ला देऊनही ते वक्तव्य केलं..' एकनाथ शिंदे साहेबांकडे तक्रार करणार; हसन मुश्रीफांचा इशारा, तटकरेंच्या 'मी मागच्या दाराने आलो नाही' वक्तव्यावरही बोलले
'संजय शिरसाटांना आवरण्याचा सल्ला देऊनही ते वक्तव्य केलं..' एकनाथ शिंदे साहेबांकडे तक्रार करणार; हसन मुश्रीफांचा इशारा, तटकरेंच्या 'मी मागच्या दाराने आलो नाही' वक्तव्यावरही बोलले
Prasad Lad Meets Manoj Jarange Patil: स्वतंत्र कुणबी आणि मराठा मंत्रालय स्थापन करा, मराठा उपसमिती बरखास्त करा; मनोज जरांगेंच्या नेमक्या 10 मागण्या कोणत्या?
स्वतंत्र कुणबी आणि मराठा मंत्रालय स्थापन करा, मराठा उपसमिती बरखास्त करा; मनोज जरांगेंच्या नेमक्या 10 मागण्या कोणत्या?
गोरगरीबांच्या लेकरांना उद्ध्वस्त करत पाच राज्यांमध्ये पेपरची विक्रीचा 'नीट' धंदा; सर्वाधिक धनदांडगे खरेदीदार महाराष्ट्रात, दुसऱ्या क्रमांकावर राजस्थान, ज्यांनी खरेदी केला त्यांनी पुन्हा दुसऱ्यांना विकला
गोरगरीबांच्या लेकरांना उद्ध्वस्त करत पाच राज्यांमध्ये पेपरची विक्रीचा 'नीट' धंदा; सर्वाधिक धनदांडगे खरेदीदार महाराष्ट्रात, दुसऱ्या क्रमांकावर राजस्थान, ज्यांनी खरेदी केला त्यांनी पुन्हा दुसऱ्यांना विकला
Tigress Attack in Chandrapur: जंगलात थरकाप! तेंदूपाने तोडायला गेलेल्या 13 महिलांवर वाघाचा हल्ला; चार महिला जागीच ठार, ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट
जंगलात थरकाप! तेंदूपाने तोडायला गेलेल्या 13 महिलांवर वाघाचा हल्ला; चंद्रपूरच्या चार महिला जागीच ठार, ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट
Embed widget