एक्स्प्लोर

नारायण राणेंच्या मनधरणीसाठी काँग्रेस हायकमांडच्या हालचाली

मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चानंतर आता काँग्रेसच्या गोटातही खळबळ उडाली आहे. पक्षाच्या हायकमांडनं हालचालींना सुरुवात केली असून मुंबईत काँग्रेस नेत्यांनी राणेंची मनधरणी केल्याचं वृत्त आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते मिलिंद देवरा आणि नसीम खान यांनी राणेंची भेट घेतली. दिल्लीतील काँग्रेस हायकमांडच्या सूचनेनुसारच ही भेट झाल्याचं वृत्त आहे. भेटीत दोघांनी राणेंची मनधरणी केली. मात्र राणेंनी फारशी दाद दिली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नारायण राणे आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांची अहमदाबादेतील भेट गुप्त होती. पण ती उघड झाल्यानं  भाजपमध्ये गोंधळ उडाल्याचं म्हटलं जातं. भाजपमध्ये एक मोठा दबावगट राणेंविरुद्ध तयार झाला आहे. त्यामुळे राणेंचा पक्षप्रवेश आता काही दिवस तरी होल्डवर ठेवण्यात आला आहे. सुरुवातीला नारायण राणेंचा भाजप प्रवेश सुकर मानला जात होता पण गुप्त भेटीची बातमी फुटल्यानं त्यांच्या पक्षप्रवेशात अडचणी निर्माण झाल्या आहेत. काँग्रेसमध्ये त्यांच्याविरोधात अविश्वासाचं वातावरण निर्माण झालं आहे. जर ही भेट गुप्त राहिली असती तर नारायण राणे स्वत:च्या अटींवर भाजपमध्ये प्रवेश करु शकले असते. पण भेटीची बातमी जगजाहीर झाल्यानं त्यांना भाजपच्या अटींवर प्रवेश करावा लागण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या :

माझा मित्र येतोय, फडणवीसांच्या सूचनेनंतर साक्षात राणेच हजर!

राणे अहमदाबादहून मुंबईकडे रवाना, शाह-फडणवीसांशी भेट?

महत्त्वाच्या बातम्या

जरांगे साहेबांच्या 99 टक्के मागण्या मान्य झाल्यात, ते मुंबईत आले तरी त्यांचं स्वागतच, शिवसेना आमदार फाटक यांचं वक्तव्य 
जरांगे साहेबांच्या 99 टक्के मागण्या मान्य झाल्यात, ते मुंबईत आले तरी त्यांचं स्वागतच, शिवसेना आमदार फाटक यांचं वक्तव्य 
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 सप्टेंबर 2026 | रविवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 सप्टेंबर 2026 | रविवार
Narendra Modi : समर्थ रामदासांच्या 'उपभोग शून्य स्वामी' संकल्पनेनुसार नरेंद्र मोदींचं काम, अमित शाहांची स्तुती, पुढील महिनाभर सेवा संकल्प अभियान
समर्थ रामदासांच्या 'उपभोग शून्य स्वामी' संकल्पनेनुसार नरेंद्र मोदींचं काम, अमित शाहांची स्तुती, पुढील महिनाभर सेवा संकल्प अभियान
Manoj Jarange : गेल्या वर्षीच्या आंदोलनाचा अनुभव वाईट, नियमांचे उल्लंघन केलं; जरांगेंच्या उपोषणाला परवानगी नाकारताना मुंबई पोलीस काय म्हणाले?
गेल्या वर्षीच्या आंदोलनाचा अनुभव वाईट, नियमांचे उल्लंघन केलं; जरांगेंच्या उपोषणाला परवानगी नाकारताना मुंबई पोलीस काय म्हणाले?

व्हिडीओ

Majha Katta Ramchandra Godbole Sunita Godbole : नलक्षग्रस्त भाग,बस्तरच्या जंगलातलं जीवणघेणं वास्तव मांडणारा कट्टा
Shweta Mahale Vs Sanjay Gaikwad : श्वेता महालेंवरील वक्तव्य भोवलं, संजय गायकवाड यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल
Manoj Jarange Mumbai Protest : 14 गणपती बसवायचा आणि निघायचं, 15 सप्टेंबरला सकाळी अंतरवालीतून निघायचं
Pune FDA Raid Vastav 304 : माझा खवा खराब निघाल्यास फाशी द्या, शेतकऱ्याचं FDA ला आव्हान...
MPSC Paper Leak : पेपरफुटीचं जाळं, तोंडाला काळ Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Afghanistan vs India, 1st T20I: पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम' वाजलं; कोणालाच काही कळेना, चाहते सुद्धा हैराण अन् सामना सुरु होण्याची वेळ सुद्धा लांबली
पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम' वाजलं; कोणालाच काही कळेना, चाहते सुद्धा हैराण अन् सामना सुरु होण्याची वेळ सुद्धा लांबली
Mamata Banerjee: पश्चिम बंगालमध्ये चक्क टीएमसीच्या फुटीर गटाची थेट ममता बॅनर्जींनाच ऑफर, राजकीय भूवया उंचावल्या!
पश्चिम बंगालमध्ये चक्क टीएमसीच्या फुटीर गटाची थेट ममता बॅनर्जींनाच ऑफर, राजकीय भूवया उंचावल्या!
Ayam Cemani Chicken : सोन्यापेक्षाही महागडी कोंबडी! एका अंड्याची किंमत 3 हजार; काय आहे या काळ्या कोंबडीचे वैशिष्ट्य?
सोन्यापेक्षाही महागडी कोंबडी! एका अंड्याची किंमत 3 हजार; काय आहे या काळ्या कोंबडीचे वैशिष्ट्य?
Arvind Kejriwal: तब्बल पाच महिन्यांनी अरविंद केजरीवालांनी भाजपवासी राघव चड्ढांवर मौन सोडलं! म्हणाले, 'आता कोणाला राज्यसभेवर पाठवण्यापूर्वी..'
तब्बल पाच महिन्यांनी अरविंद केजरीवालांनी भाजपवासी राघव चड्ढांवर मौन सोडलं! म्हणाले, 'आता कोणाला राज्यसभेवर पाठवण्यापूर्वी..'
Bank Holiday: बँका 'या' आठवड्यात चार दिवस बंद राहणार, 14 ते 20 सप्टेंबर दरम्यान बँकांना कधी सुट्टी?
बँका 'या' आठवड्यात चार दिवस बंद राहणार, 14 ते 20 सप्टेंबर दरम्यान बँकांना कधी सुट्टी? 
Rahul Gandhi: राहुल गांधी म्हणाले, भारतातील 80 टक्के लोक मांसाहारी, भारतीय मांसाहारी जेवण खूप स्वादिष्ट अन् अवघ्या 70 मिनिटात किरण रिजिजू ट्विट करत काय म्हणाले...
राहुल गांधी म्हणाले, भारतातील 80 टक्के लोक मांसाहारी, भारतीय मांसाहारी जेवण खूप स्वादिष्ट अन् अवघ्या 70 मिनिटात किरण रिजिजू ट्विट करत काय म्हणाले?
XI Jinping: ताकदीच्या बळावर मनमानी चालणार नाही, शी जिनपिंग अमेरिकेवर भडकले, नरेंद्र मोदींचे मानले आभार
ताकदीच्या बळावर मनमानी चालणार नाही, शी जिनपिंग अमेरिकेवर भडकले, नरेंद्र मोदींचे मानले आभार
Rahul Gandhi: मलेशियाच्या पंतप्रधानांसोबत राहुल गांधींची 'ब्रेक फास्ट पे चर्चा'; गेल्या 8 वर्षात तिसऱ्यांदा भेट घेत 'मन की बात'
मलेशियाच्या पंतप्रधानांसोबत राहुल गांधींची 'ब्रेक फास्ट पे चर्चा'; गेल्या 8 वर्षात तिसऱ्यांदा भेट घेत 'मन की बात'
Embed widget