एक्स्प्लोर

शिवसेनेचा 1995 च्या जागावाटप फॉर्म्युलाचा आग्रह, ठाकरे-शाह यांच्यात फोनवरुन चर्चा

1995 मध्ये शिवसेनेने विधानसभेच्या 169 आणि भाजपने 166 जागा लढवल्या होत्या. त्यावेळी 138 जागा जिंकून राज्यात शिवसेना-भाजप युतीचं पहिलं सरकार स्थापन झालं होतं.

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोठ्या भावाचा आग्रह कायम ठेवत 1995 च्या जागावाटप सूत्राचा प्रस्ताव भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांच्यापुढे ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आगामी निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना-भाजप युतीचं घोंगडं अजूनही भिजत पडलं आहे. त्यातच विरोधकांनी एकजूट केल्याने भाजपने आता शिवसेनेसोबतच्या युतीच्या हालचालींना वेग दिला आहे. 'इंडियन एक्स्प्रेस'ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी सोमवारी उद्धव ठाकरेंना फोन करुन जागावाटपाची चर्चा केली. लोकसभा निवडणुकीपुरताच अमित शाहांचा जागावाटपाचा आग्रह आहे. मात्र विधानसभेसाठीही जागावाटप व्हावं, अशी उद्धव यांची भूमिका आहे. त्यासाठी उद्धव ठाकरेंनी 1995 च्या जागावाटपाचं सूत्र मांडल्याचं कळतं. 1995 मध्ये शिवसेनेने विधानसभेच्या 171 आणि भाजपने 117 जागा लढवल्या होत्या. त्यावेळी 138 जागा जिंकून राज्यात शिवसेना-भाजप युतीचं पहिलं सरकार स्थापन झालं होतं. परिणामी, जागावाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार राज्यात युतीचं सरकार आलं तर मुख्यमंत्रीपदावर शिवसेनेचाच दावा असेल. VIDEO | विधानसभेच्या 150 जागा लढवण्याची शिवसेनेची तयारी? | मुंबई | एबीपी माझा  दरम्यान, युतीसाठी लोकसभेचं जागावाटप कसं असेल, हे अजूनही निश्चित झालेलं नाही. मात्र, राज्याच्या विधानसभेत सध्या भाजपचे 122 आमदार आहेत. त्यामुळे 1995 च्या जागावाटप फॉर्म्युल्यानुसार भाजप 117 जागा लढवणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर आपणच मोठा भाऊ आहे, अशी शिवसेनेची भूमिका कायम असल्याने जागावाटपाचा तिढा जैसे थे असाच आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Jayant Patil : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkumar Shinde Exclusive : प्रहारचे आमदार एकानाथ शिंदेंच्या गळाला; बच्चू कडू्ंना धक्काTop 25 : टॉप 25 न्यूज : 6 PM : 6 ऑक्टोबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6 PM : 5 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सAshtvinayak Yatra : अष्टविनायक यात्रा रांंजणगावात; घरगुती गणपती सजावट स्पर्धा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Jayant Patil : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Raj Thackeray : राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
Sharad Pawar: विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
Amol Kolhe on Ajit Pawar : गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड; साहित्य परिषदेकडून घोषणा
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड; साहित्य परिषदेकडून घोषणा
Embed widget