एक्स्प्लोर

रोहिंग्यांना आश्रय देणं म्हणजे देशाच्या सुरक्षेला धोका : मोहन भागवत

रोहिंग्या समाजाला स्वत:चाच देश का सोडावा लागला. म्यानमारने रोहिंग्यांना देशातून का हाकललं?

नागपूर : विजयादशमीच्या निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी कार्यकर्त्यांना संबोधताना रोहिंग्या आपल्या देशासाठी धोकादायक असल्याचं म्हटलं. रोहिंग्या समाजाला स्वत:चाच देश का सोडावा लागला. म्यानमारने रोहिंग्यांना देशातून का हाकललं?  रोहिंग्यांना माणुसकी दाखवून आश्रय देणं म्हणजे स्वत:चा विनाश ओढवून घेण्यासारखं असल्याचंही परखड मत भागवत यांनी व्यक्त केलं. मोदी सरकारचं तोंडभरुन कौतुक नागपूरमधील संघाच्या मुख्यालयात शस्त्रपूजनानंतर उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना मोहन भागवत यांनी मोदी सरकारचं तोंडभरुन कौतुक केलं. भागवत म्हणाले की, “दहशतवाद्यांचा खात्मा करण्याच्या रणनीतीचा सकारात्मक परिणाम दिसू लागला आहे. ज्या पद्धतीने सरकार दहशतवादी आणि सीमेपलिकडून होणाऱ्या गोळीबाराला उत्तर देत आहे, ते अतिशय कौतुकास्पद आहे.” मागील काही महिन्यात सरकारने काश्मीरमधील फुटीरतावाद्यांना हाताळलं आहे, त्याचा सकारात्मक परिणा दिसत आहे. फुटीरतावाद्यांचे अवैध आर्थिक स्त्रोत नष्ट करुन सरकारने त्यांच्या कारवाया नियंत्रित केल्या आहेत. मुंबईतील चेंगराचेंगरीवर दु: भाषणाच्या सुरुवातीलाच मोहन भागवत यांनी मुंबईतील एलफिन्स्टन इथे झालेल्या चेंगराचेंगरीवर दु:ख व्यक्त केलं. या घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहिली आणि जखमींचं सांत्वन केलं. "जे घडलं त्यामुळे फार दु:ख झालं. पीडित कुटुंबांचं मी सांत्वन करतो. अशा घटना विसरुन आपल्याला पुढे जावंच लागतं," असं मोहन भागवत म्हणाले. गोरक्षेचा हिंसेशी संबंध जोडू नका "गोरक्षेच्या मुद्द्यावर भागवत म्हणाले की, हा मुद्दा हिंसेशी जोडू नये. मुस्लीमही गोरक्षक आहेत आणि त्यांच्यावरही हल्ले झाले आहेत. गोरक्षेच्या नावावर हिंसा व्हायला नको. रक्षा आणि सतर्कता शब्दाचा काही लोकांनी दुरुपयोग केला आहे. बरेच लोक गोतस्करांकडून मारले जात आहेत. धर्म बाजूला ठेवून आपल्याला गोरक्षेच्या मुद्द्याकडे पाहायला हवं. बऱ्याच मुस्लीमांनी गोरक्षेसाठी आपले प्राण गमावले आहेत. संविधानातही गायीच्या संरक्षणाचा उल्लेख आहे," असं सरसंघचालक म्हणाले.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
Who is Nitin Nabin: ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Embed widget