एक्स्प्लोर

रोहिंग्यांना आश्रय देणं म्हणजे देशाच्या सुरक्षेला धोका : मोहन भागवत

रोहिंग्या समाजाला स्वत:चाच देश का सोडावा लागला. म्यानमारने रोहिंग्यांना देशातून का हाकललं?

नागपूर : विजयादशमीच्या निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी कार्यकर्त्यांना संबोधताना रोहिंग्या आपल्या देशासाठी धोकादायक असल्याचं म्हटलं. रोहिंग्या समाजाला स्वत:चाच देश का सोडावा लागला. म्यानमारने रोहिंग्यांना देशातून का हाकललं?  रोहिंग्यांना माणुसकी दाखवून आश्रय देणं म्हणजे स्वत:चा विनाश ओढवून घेण्यासारखं असल्याचंही परखड मत भागवत यांनी व्यक्त केलं. मोदी सरकारचं तोंडभरुन कौतुक नागपूरमधील संघाच्या मुख्यालयात शस्त्रपूजनानंतर उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना मोहन भागवत यांनी मोदी सरकारचं तोंडभरुन कौतुक केलं. भागवत म्हणाले की, “दहशतवाद्यांचा खात्मा करण्याच्या रणनीतीचा सकारात्मक परिणाम दिसू लागला आहे. ज्या पद्धतीने सरकार दहशतवादी आणि सीमेपलिकडून होणाऱ्या गोळीबाराला उत्तर देत आहे, ते अतिशय कौतुकास्पद आहे.” मागील काही महिन्यात सरकारने काश्मीरमधील फुटीरतावाद्यांना हाताळलं आहे, त्याचा सकारात्मक परिणा दिसत आहे. फुटीरतावाद्यांचे अवैध आर्थिक स्त्रोत नष्ट करुन सरकारने त्यांच्या कारवाया नियंत्रित केल्या आहेत. मुंबईतील चेंगराचेंगरीवर दु: भाषणाच्या सुरुवातीलाच मोहन भागवत यांनी मुंबईतील एलफिन्स्टन इथे झालेल्या चेंगराचेंगरीवर दु:ख व्यक्त केलं. या घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहिली आणि जखमींचं सांत्वन केलं. "जे घडलं त्यामुळे फार दु:ख झालं. पीडित कुटुंबांचं मी सांत्वन करतो. अशा घटना विसरुन आपल्याला पुढे जावंच लागतं," असं मोहन भागवत म्हणाले. गोरक्षेचा हिंसेशी संबंध जोडू नका "गोरक्षेच्या मुद्द्यावर भागवत म्हणाले की, हा मुद्दा हिंसेशी जोडू नये. मुस्लीमही गोरक्षक आहेत आणि त्यांच्यावरही हल्ले झाले आहेत. गोरक्षेच्या नावावर हिंसा व्हायला नको. रक्षा आणि सतर्कता शब्दाचा काही लोकांनी दुरुपयोग केला आहे. बरेच लोक गोतस्करांकडून मारले जात आहेत. धर्म बाजूला ठेवून आपल्याला गोरक्षेच्या मुद्द्याकडे पाहायला हवं. बऱ्याच मुस्लीमांनी गोरक्षेसाठी आपले प्राण गमावले आहेत. संविधानातही गायीच्या संरक्षणाचा उल्लेख आहे," असं सरसंघचालक म्हणाले.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra News Live Updates: संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा पराभव, मस्साजोगच्या निवडणुकीत स्वरुपानंद देशमुख यांचा 92 मतांनी विजय
Maharashtra News Live Updates: संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा पराभव, मस्साजोगच्या निवडणुकीत स्वरुपानंद देशमुख यांचा 92 मतांनी विजय
धक्कादायक! निवृत्त न्यायाधीशाचं घर भाड्यानं घेतलं, 10 वी पास दाम्पत्याचा गर्भपात धंदा, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
धक्कादायक! निवृत्त न्यायाधीशाचं घर भाड्यानं घेतलं, 10 वी पास दाम्पत्याचा गर्भपात धंदा, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Beed Massajog Election Results 2026: संतोष देशमुखांनी जिंकलेलं सरपंचपद घरातून गेलं, वहिनीचा पराभव, धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
संतोष देशमुखांनी जिंकलेलं सरपंचपद घरातून गेलं, वहिनीचा पराभव, धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Uddhav Thackeray Vidhan Parishad Election 2026: उद्धव ठाकरे पुन्हा आमदार होणार?; विधान परिषदेच्या निवडणुकीआधी काय काय घडतंय?
उद्धव ठाकरे पुन्हा आमदार होणार?; विधान परिषदेच्या निवडणुकीआधी काय काय घडतंय?

व्हिडीओ

Vivek Kolhe Mumbai : विधान परिषदेसाठी उमेदवारी,विवेक कोल्हे म्हणतात त्यागाचे फळ मिळाले!
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा घरच्या मैदानावर पराभव करत विजयीरथ रोखला
Vidhan Parishad Election 2026 BJP: भाजपकडून विधानपरिषद निवडणुकीसाठी 5 उमेदवार जाहीर
Rohit Pawar Special Report : अजितदादांच्या तिन्ही घरांच्या बाहेर काळीजादू, रोहित पवारांचा गंभीर आरोप
Salim Dola Special Report : सलीम डोला भारतात, दाऊदच्या कंपनीला मोठा धक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विराट कोहलीसोबत वर्ल्डकप जिंकला, आता आयपीएलमध्ये पंचगिरी! ओळखलं का यांना?
विराट कोहलीसोबत वर्ल्डकप जिंकला, आता आयपीएलमध्ये पंचगिरी! ओळखलं का यांना?
धक्कादायक! निवृत्त न्यायाधीशाचं घर भाड्यानं घेतलं, 10 वी पास दाम्पत्याचा गर्भपात धंदा, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
धक्कादायक! निवृत्त न्यायाधीशाचं घर भाड्यानं घेतलं, 10 वी पास दाम्पत्याचा गर्भपात धंदा, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Diveagar Gram Panchayat: रायगडमध्ये राष्ट्रवादीला धक्का; दिवेआगर ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीविरोधी सत्ता, सुनिल तटकरेंच्या बालेकिल्याचा बुरुज ढासळला, दिवेआगर विकास आघाडीची सत्ता
रायगडमध्ये राष्ट्रवादीला धक्का; दिवेआगर ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीविरोधी सत्ता, सुनिल तटकरेंच्या बालेकिल्याचा बुरुज ढासळला, दिवेआगर विकास आघाडीची सत्ता
Bacchu Kadu on Vidhan Parisahd Election 2026: एक डाव एकनाथ शिंदेंशी ओझरती चर्चा, फोनवर सामंताशी बोलणं, शिवसेनेकडून विधानपरिषदेवर जाण्याबाबत बच्चू कडू काय म्हणाले?
एक डाव एकनाथ शिंदेंशी ओझरती चर्चा, फोनवर सामंताशी बोलणं, शिवसेनेकडून विधानपरिषदेवर जाण्याबाबत बच्चू कडू काय म्हणाले?
Beed Massajog Election Results 2026: संतोष देशमुखांनी जिंकलेलं सरपंचपद घरातून गेलं, वहिनीचा पराभव, धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
संतोष देशमुखांनी जिंकलेलं सरपंचपद घरातून गेलं, वहिनीचा पराभव, धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Sanjay Raut: संजय राऊत पुणे दौऱ्यावर; बैठकीआधी घेतली मंत्री मुरलीधर मोहोळांची भेट; कारणंही आलं समोर
संजय राऊत पुणे दौऱ्यावर; बैठकीआधी घेतली मंत्री मुरलीधर मोहोळांची भेट; कारणंही आलं समोर
IPL 2026: दोनशे करूनही पंजाबची हाराकिरी! आरसीबीच्या नावावर असलेला नकोसा पराक्रम आता पंजाबच्या खात्यात
दोनशे करूनही पंजाबची हाराकिरी! आरसीबीच्या नावावर असलेला नकोसा पराक्रम आता पंजाबच्या खात्यात
Rohit Sharma: आयपीएलमध्ये मुंबईची झाली दैना, आज तरी 'मुंबईचा राजा' घरच्या मैदानात तरी संघात परतणार की नाही? सर्वात मोठी अपडेट अखेर समोर
आयपीएलमध्ये मुंबईची झाली दैना, आज तरी 'मुंबईचा राजा' घरच्या मैदानात तरी संघात परतणार की नाही? सर्वात मोठी अपडेट अखेर समोर
Embed widget