एक्स्प्लोर

Ratnagiri : शिवनदीची जलवहन क्षमता पाच पटीने वाढणार, नाम फाऊंडेशनचा गाळ उपसा पूर्णत्वास

गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीने 22 जुलैला कोकणात हाहाकार माजवला होता. यात चिपळूण आणि महाडची पुरामुळे अक्षरशः वाईट अवस्था झाली होती.

रत्नागिरी: रत्नागिरीतील चिपळूनमध्ये शिवनदीची जलवहन क्षमात पाच पटीने वाढणार आहे. नाम फाऊंडेशनने सुरु केलेला गाळ उपसा कार्यक्रम पुर्णत्वास गेला आहे. तर प्रशासनामार्फत काढण्यात आलेला हजारो टन गाळ अजूनही नदीपात्रातच असल्याचं समोर आलं आहे. 

गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीने 22 जुलैला कोकणात हाहाकार माजवला. यात चिपळूण आणि महाडची पुरामुळे अक्षरशः दयनीय अवस्था झाली. घरे आणि व्यापारी वर्ग यांची मोठी वित्त हानी झाली होती. कामथे ते चिपळूण शहरापर्यंत वाहणारी शिवनदी वाशिष्ठीला जाऊन मिळते. कित्येक वर्षे शहरातील या नद्यांचे गाळ काढण्यात आलेला नाही असे मत स्थानिकांनी व्यक्त केले आहे.
 
नाम फाऊंडेशनच्या वतीने गेल्या पाच महिन्यात हे काम दिवसरात्र नियोजनबद्ध पद्धतीने सुरू आहे. आता हे काम पूर्णत्वास गेले आहे. हे काम करताना या नदीची खोली आणि रुंदी वाढवण्यात आलेली आहे. आतपर्यंत सुमारे 2,44,244  घन मीटर गाळ काढण्यात आला आहे. त्यामुळे गत वर्षीच्या तुलनेत ही शिवनदी पाच पटीच्या क्षमतेने जलवहन करणार आहे असा दावा नाम संस्थेच्या वतीने करण्यात आला आहे. या काढलेल्या गाळामुळे शिवनदी नक्कीच मोकळा श्वास घेऊन वाहणार आहे. 
 
त्यामुळे येणाऱ्या पावसाळ्यात नदीचे पाणी पात्राबाहेर येणार नाही असे मत स्थानिकांनी व्यक्त केले आहे. या अतिवृष्टीमुळे चिपळूण शहरच नव्हे तर इतर गावांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. गावागावांतील वाहणाऱ्या नद्या पूर्ण गाळाने भरल्या. तिथल्याही गावकऱ्यांच्या मागणीनुसार नाम फाउंडेशनने ते काम हाती घेऊन तेथील नद्यांचा गाळ उपसा करून दिला. 

आता जरी पाऊस पडला तरी पाणी नदीपात्राबाहेर येणार नाही. अशी आशा स्थानिकांनी व्यक्त केली आहे. नाम फाउंडेशनने हाती घेतलेला गाळ उपसा आता अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे या पावसाळ्यात चिपळूणवासिय शिवनदीपासून थोड्या प्रमाणात तरी मोकळा श्वास घेतील. 

मागील वर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे कोकणसहित पश्चिम महाराष्ट्रातही महापूर आला होता.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गरीब, गरजू रुग्णांना नाहक त्रास; MPJAY चे आरोग्य मित्र बेमुदत संपावर, राज्यभर धरणे आंदोलन
गरीब, गरजू रुग्णांना नाहक त्रास; MPJAY चे आरोग्य मित्र बेमुदत संपावर, राज्यभर धरणे आंदोलन
JanNivesh SIP : छोटी सुरुवात, मोठी स्वप्न...250 रुपयांच्या जननिवेश एसआयपीनं गुंतवणुकीचा प्रवास सुरु करा,  जाणून घ्या प्रमुख गोष्टी
छोटी सुरुवात, मोठी स्वप्न...250 रुपयांच्या जननिवेश एसआयपीनं गुंतवणुकीचा प्रवास सुरु करा, जाणून घ्या प्रमुख गोष्टी
Bhaskar Jadhav & Vaibhav Naik : राजन साळवींनंतर भास्कर जाधव अन् वैभव नाईकही शिंदे गटात येणार; शिवसेना नेत्याचा दावा, लवकरच मोठा राजकीय भूकंप?
राजन साळवींनंतर भास्कर जाधव अन् वैभव नाईकही शिंदे गटात येणार; शिवसेना नेत्याचा दावा, लवकरच मोठा राजकीय भूकंप?
Tanaji Sawant Security: बँकॉकचं विमान समुद्रातून माघारी फिरवणाऱ्या तानाजी सावंतांचा प्रभाव संपला, फडणवीसांच्या आदेशामुळे 48 पैकी फक्त एक सुरक्षारक्षक उरला
बँकॉकचं विमान हवेतून माघारी फिरवणाऱ्या तानाजी सावंतांचा प्रभाव संपला, 48 पैकी फक्त 1 बॉडीगार्ड उरला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Supriya Sule Meet Mahadev Munde : सुप्रिया सुळेंची दिवंगत महादेव मुंडेच्या घरी सांत्वनपर भेटSupreme Court on Ranveer Allahbadia : रणवीर अलाहाबादियाने पासपोर्ट जमा करवा, सुप्रीम कोर्टचे निर्देशAnandache Paan:ऐतिहासिक रहस्य कादंबरी 'प्रतिपश्चंद्र' उलगडताना लेखक Dr.Prakash Koyade यांच्याशी गप्पाBharat Gogawale : 'पालकमंत्री पदाबाबत मी आणि दादा भुसे समदुखी,म्हणूनच भेटायला आलो'

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गरीब, गरजू रुग्णांना नाहक त्रास; MPJAY चे आरोग्य मित्र बेमुदत संपावर, राज्यभर धरणे आंदोलन
गरीब, गरजू रुग्णांना नाहक त्रास; MPJAY चे आरोग्य मित्र बेमुदत संपावर, राज्यभर धरणे आंदोलन
JanNivesh SIP : छोटी सुरुवात, मोठी स्वप्न...250 रुपयांच्या जननिवेश एसआयपीनं गुंतवणुकीचा प्रवास सुरु करा,  जाणून घ्या प्रमुख गोष्टी
छोटी सुरुवात, मोठी स्वप्न...250 रुपयांच्या जननिवेश एसआयपीनं गुंतवणुकीचा प्रवास सुरु करा, जाणून घ्या प्रमुख गोष्टी
Bhaskar Jadhav & Vaibhav Naik : राजन साळवींनंतर भास्कर जाधव अन् वैभव नाईकही शिंदे गटात येणार; शिवसेना नेत्याचा दावा, लवकरच मोठा राजकीय भूकंप?
राजन साळवींनंतर भास्कर जाधव अन् वैभव नाईकही शिंदे गटात येणार; शिवसेना नेत्याचा दावा, लवकरच मोठा राजकीय भूकंप?
Tanaji Sawant Security: बँकॉकचं विमान समुद्रातून माघारी फिरवणाऱ्या तानाजी सावंतांचा प्रभाव संपला, फडणवीसांच्या आदेशामुळे 48 पैकी फक्त एक सुरक्षारक्षक उरला
बँकॉकचं विमान हवेतून माघारी फिरवणाऱ्या तानाजी सावंतांचा प्रभाव संपला, 48 पैकी फक्त 1 बॉडीगार्ड उरला
कोल्हापुरातील शहाजी विधी महाविद्यालयात
कोल्हापुरातील शहाजी विधी महाविद्यालयात "कायद्याचा दवाखाना"; अभिनव संकल्पना, कसे असणार कामकाज?
कुस्ती स्पर्धा म्हणजे बारामती ॲग्रोचा कार्यक्रम नाही; संग्राम जगतापांचा रोहित पवारांवर जोरदार पलटवार
कुस्ती स्पर्धा म्हणजे बारामती ॲग्रोचा कार्यक्रम नाही; संग्राम जगतापांचा रोहित पवारांवर जोरदार पलटवार
SIP : शेअर बाजारात धक्के इकडे SIP खाती खटाखट बंद, जानेवारीत एसआयपी खात्यात विक्रमी घट, आकडेवारी समोर
शेअर बाजारातील घसरणीमुळं धक्के सुरुच, SIP खाती खटाखट बंद, जानेवारी महिन्यातील आकडे समोर
राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील 6 मोठे निर्णय; ANTF मध्ये 346 पदासांठी भरती, 6 वा वित्त आयोगही स्थापन होणार
राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील 6 मोठे निर्णय; ANTF मध्ये 346 पदासांठी भरती, 6 वा वित्त आयोगही स्थापन होणार
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.