एक्स्प्लोर

50 खोके घेणाऱ्यांकडून आम्हाला अपेक्षा नाही, रघुनाथदादा पाटलांचा बच्चू कडूंवर हल्लाबोल

प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी राज्यात शेतकऱ्यांची तिसरी आघाडी करण्याचे संकेत दिले आहेत. याच मुद्यावरुन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी त्यांच्यावर टीका केलीय.

Raghunath dada patil on Bachhu Kadu : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. अशातच प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी राज्यात शेतकऱ्यांची तिसरी आघाडी करण्याचे संकेत दिले आहेत. याच मुद्यावरुन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील (Raghunath dada patil) यांनी त्यांच्यावर टीका केलीय. 50 खोके घेणाऱ्यांकडून आम्ही अपेक्षा करत नाही आणि त्यांचं नाव देखील मी घेत नाही अशी प्रतिक्रिया रघुनाथदादा पाटील यांनी दिली आहे. तर राजू शेट्टींना (Raju Shetti) देखील रघुनाथदादा पाटील यांनी टोला लगावलाय. 

राजू शेट्टींना शेतकऱ्यांच चांगल समजतं, रघुनाथदादा पाटलांचा टोला

शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील हे जालना इथं आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. येत्या 9 ऑगस्ट रोजी भारतीय जवान किसान पार्टी आणि शेतकरी संघटनेच्या वतीने पुण्यातील आयुक्त कार्यालयावरती ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार आहे. या निमित्ताने घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी बच्चू कडू यांच्यावर टीका केली. बच्चू कडू यांनी विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांची तिसरी आघाडी करण्याचे संकेत दिले होते. यासबंधित प्रश्नावर बोलताना 50 खोके घेणाऱ्यांकडून आम्ही अपेक्षा करत नाही. त्यांचं नाव देखील मी घेत नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. तर राजू शेट्टी शेतकऱ्यांचा आवाज बनत असतील तर चांगली गोष्ट आहे, त्यांना शेतकऱ्यांच चांगल समजतं असे आम्ही समजतो असा टोमणा देखील रघुनाथदादा यांनी लगावला. 

9 ऑगस्टला बच्चू कडू भूमिका स्पष्ट करणार

येत्या विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीचं टेन्शन वाढण्याची चिन्ह आहेत. प्रहाक जनशक्तीचे प्रमुख बच्चू कडू  (Bacchu Kadu) यांनी मोठी घोषणा केली आहे. विधानसभा निवडणुकीत तिसरी आघाडी नाही, तर शेतकऱ्यांची आघाडी असणार, अशी मोठी घोषणा सध्या शिंदेंसोबत असलेल्या बच्चू कडू यांनी केली आहे. तसेच, येत्या 9 ऑगस्टला सभेत भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहितीही यावेळी बोलताना बच्चू कडू यांनी दिली आहे. त्यासोबत मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनाही बच्चू कडू यांनी शेतकरी आघाडीत येण्यासाठी खुलं आमंत्रण दिलं आहे. जरांगेंना शेतकरी आघाडीत यायचं असेल तर त्याचं स्वागत आहे, असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं आहे. 

महत्वाच्या बातम्या:

येत्या विधानसभेत तिसरी आघाडी नाही, तर शेतकऱ्यांची आघाडी; बच्चू कडूंची मोठी घोषणा, मनोज जरांगेंनाही खुलं आमंत्रण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीचा निकाल धक्कादायक! शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात डोंगराएवढं काम करुनही पराभव, रोहित पवारांनी व्यक्त केली खंत  
दिल्लीचा निकाल धक्कादायक! शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात डोंगराएवढं काम करुनही पराभव, रोहित पवारांनी व्यक्त केली खंत  
हरियाणा, महाराष्ट्रानंतर दिल्लीतही अहंकाराने माती केली; दिल्लीत भाजपचा वनवास संपवण्यास काँग्रेसचा 'हात'भार; केजरीवाल, सिसोदियांसह 'आप'च्या 12 जागांवर पराभवाचे कारण काँग्रेस
हरियाणा, महाराष्ट्रानंतर दिल्लीतही अहंकाराने माती केली; दिल्लीत भाजपचा वनवास संपवण्यास काँग्रेसचा 'हात'भार; केजरीवाल, सिसोदियांसह 'आप'च्या 12 जागांवर पराभवाचे कारण काँग्रेस
हिंमत असेल तर राहुल गांधींनी माझ्याविरोधात लढावं, त्यांना चितपट केल्याशिवाय राहणार नाही चंद्रशेखर बावनकुळेचं खुलं आव्हान
हिंमत असेल तर राहुल गांधींनी माझ्याविरोधात लढावं, त्यांना चितपट केल्याशिवाय राहणार नाही चंद्रशेखर बावनकुळेचं खुलं आव्हान
Kiran Samant : मोठी बातमी : राजन साळवींना पक्षप्रवेश देताना एकनाथ शिंदे मला आणि उदय सामंताना विश्वासात घेतील : किरण सामंत
मोठी बातमी : राजन साळवींना पक्षप्रवेश देताना एकनाथ शिंदे मला आणि उदय सामंताना विश्वासात घेतील : किरण सामंत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Narendra Modi on Delhi Election | आपने मेट्रोचं काम रखडून ठेवलं, नरेंद्र मोदींची केजरीवालांवर टीकाNarendra Modi on Delhi Election| आम्ही दिल्लीत नवीन इतिहास घडवला, नरेंद्र मोदींचे प्रतिपादनDelhi Election Result 2025 : दिल्लीत 27 वर्षांनंतर भाजप सत्तेत, विधानसभेत फुललं कमळPM Modi Delhi Win Election : दिल्ली काबीज केल्यानंतर भाजपचा जल्लोष, भाजप मुख्यालयात जोरदार स्वागत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिल्लीचा निकाल धक्कादायक! शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात डोंगराएवढं काम करुनही पराभव, रोहित पवारांनी व्यक्त केली खंत  
दिल्लीचा निकाल धक्कादायक! शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात डोंगराएवढं काम करुनही पराभव, रोहित पवारांनी व्यक्त केली खंत  
हरियाणा, महाराष्ट्रानंतर दिल्लीतही अहंकाराने माती केली; दिल्लीत भाजपचा वनवास संपवण्यास काँग्रेसचा 'हात'भार; केजरीवाल, सिसोदियांसह 'आप'च्या 12 जागांवर पराभवाचे कारण काँग्रेस
हरियाणा, महाराष्ट्रानंतर दिल्लीतही अहंकाराने माती केली; दिल्लीत भाजपचा वनवास संपवण्यास काँग्रेसचा 'हात'भार; केजरीवाल, सिसोदियांसह 'आप'च्या 12 जागांवर पराभवाचे कारण काँग्रेस
हिंमत असेल तर राहुल गांधींनी माझ्याविरोधात लढावं, त्यांना चितपट केल्याशिवाय राहणार नाही चंद्रशेखर बावनकुळेचं खुलं आव्हान
हिंमत असेल तर राहुल गांधींनी माझ्याविरोधात लढावं, त्यांना चितपट केल्याशिवाय राहणार नाही चंद्रशेखर बावनकुळेचं खुलं आव्हान
Kiran Samant : मोठी बातमी : राजन साळवींना पक्षप्रवेश देताना एकनाथ शिंदे मला आणि उदय सामंताना विश्वासात घेतील : किरण सामंत
मोठी बातमी : राजन साळवींना पक्षप्रवेश देताना एकनाथ शिंदे मला आणि उदय सामंताना विश्वासात घेतील : किरण सामंत
Delhi Election : 'गर्व आणि अहंकाराचा चक्काचूर झाला, केजरीवाल रागाच्या भरात वस्तू फोडतात, शिवीगाळ करतात, मला हाकलून लावण्याचा प्रयत्न, पण..' सत्ता जाताच 'आप' खासदाराचा गंभीर आरोप
'गर्व आणि अहंकाराचा चक्काचूर झाला, केजरीवाल रागाच्या भरात वस्तू फोडतात, शिवीगाळ करतात, मला हाकलून लावण्याचा प्रयत्न, पण..' सत्ता जाताच 'आप' खासदाराचा गंभीर आरोप
Delhi Election Result 2025 : कुंभमेळ्याला न मानणाऱ्या काँग्रेसचं खातंही उघडलं नाही; नवनीत राणांचा प्रहार, केजरीवालांवरही हल्लाबोल
कुंभमेळ्याला न मानणाऱ्या काँग्रेसचं खातंही उघडलं नाही; नवनीत राणांचा प्रहार, केजरीवालांवरही हल्लाबोल
Delhi Assembly Election 2025: दिल्लीत भाजपची तोफ वाजली पण तिकडे अजित पवारांचे सर्व 30उमेदवार आपटले, सगळ्यांचे डिपॉझिट जप्त
दिल्लीत भाजपची तोफ वाजली पण तिकडे अजित पवारांचे सर्व 30 उमेदवार आपटले, सगळ्यांचे डिपॉझिट जप्त
Rohit Pawar on Delhi Election : तर भाजप 20 जागांवर देखील गेली नसती; आमदार रोहित पवारांनी दिल्लीचे 'गणित' समजावून सांगितलं!
तर भाजप 20 जागांवर देखील गेली नसती; आमदार रोहित पवारांनी दिल्लीचे 'गणित' समजावून सांगितलं!
Embed widget