एक्स्प्लोर

कृषी आणि पणनमंत्र्यांची हकालपट्टी करा : विखे-पाटील

सांगली:  तूर खरेदीच्या मुद्यावरून सरकारने पणन मंत्री सुभाष देशमुख आणि कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांची हकालपट्टी करावी आणि मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली. विरोधकांची संघर्ष यात्रा आज सांगलीत दाखल झाली. इथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारवर हल्लाबोल केला. विखेंचा सरकारवर हल्ला "राज्यातील कोणताच घटक सुखी नाही, शेतकरी तर उद्ध्वस्त झाला आहे. शेतकऱ्यावर उपकार करतोय अशा थाटात सरकार तुरीचा विषय हाताळत आहे.  जय जवान, जय किसान या घोषणेला भाजपने हरताळ फासलाय" असा हल्ला विखे पाटलांनी चढवला. शिवसेनेचे मंत्री शेतकरी कर्जमाफीवर ढिम्मपणे बसून असतात. खरंच कर्जमाफी हवी असेल तर राजीनामे देऊन या यात्रेत सहभागी व्हावे, अशी ऑफरही त्यांनी दिली. खासदार राजू शेट्टी, राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी तोंडावर पट्टी बांधली आहे. या लोकांनी स्वाभिमानी हा शब्द काढून टाकावा असा घणाघात विखेंनी केला. सदाभाऊ खोत यांना भाजपच्या इव्हेंट मॅनेजमेंटची लागण झाली आहे. धनगर समाजाची या सरकारने फसवणूक केली आहे, असा आरोप विखेंनी केला. माजी मंत्री आर.आर.आबांची या यात्रेच्या निमित्ताने आठवण येत आहे. यात्रेच्या माध्यमातून कर्जमाफी घेणारच.  कर्जमाफीसाठीच विशेष अधिवेशन बोलवण्याची आम्ही मागणी करतोय. उद्धव ठाकरेंनी नौटंकी बंद केली पाहिजे, असा घणाघात राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. संबंधित बातम्या

दारुबंदीचा फटका पेट्रोलला, पेट्रोल 3 रुपयांनी महाग

न पिणाऱ्यांना पेट्रोल दरवाढीचा भुर्दंड का? : अजित पवार

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मुलांच्या अपहरणाचा संशय! जमावाकडून बेदम मारहाण, उपचारा दरम्यान तरुणाचा मृत्यू, जळगावमध्ये खळबळ 
मुलांच्या अपहरणाचा संशय! जमावाकडून बेदम मारहाण, उपचारा दरम्यान तरुणाचा मृत्यू, जळगावमध्ये खळबळ 
संपत्तीचा वाद विकोपाला! सख्या भावानेच संपवलं बहिणीला, धक्कादायक घटनेनं चंद्रपूर हादरलं    
संपत्तीचा वाद विकोपाला! सख्या भावानेच संपवलं बहिणीला, धक्कादायक घटनेनं चंद्रपूर हादरलं    
धक्कादायक! पंढरपूर तालुक्यात दोन अल्पवयीन मुलीवर अल्पवयीन मुलांनेच केला अत्याचार, गुन्हा दाखल 
धक्कादायक! पंढरपूर तालुक्यात दोन अल्पवयीन मुलीवर अल्पवयीन मुलांनेच केला अत्याचार, गुन्हा दाखल 
अजितदादांच्या विमान अपघातानंतर VSR व्हेंचअर्सला मोठा दणका, चार लिअरजेट विमानांच्या उड्डाणाला मनाई, DGCA चा मोठा निर्णय
अजितदादांच्या विमान अपघातानंतर VSR व्हेंचअर्सला मोठा दणका, चार लिअरजेट विमानांच्या उड्डाणाला मनाई, DGCA चा मोठा निर्णय

व्हिडीओ

Plane Crash Special Report : असुरक्षित उड्डाण, दुर्घटना खराब हवेमुळे की प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे?
Bhaskar Jadhav Vidhansabha Speech : लबाड सरकार, लाडक्या बहिणींना फसवलं, राज्यपालही खोटं बोलले
Dhananjay Mahadik on Krishnaraaj Mahadik : 'कृष्णराज उगवता सूर्य, त्याला कोणी झाकू शकत नाही
Sudhir Mungantiwar vs Yogesh Kadam : धान उत्पादकांचा प्रश्न,मुनगंटीवार-योगश कदम भिडले
Anil Parab Vidhan Parishad : अनिल परब प्रलंबित विषयावरुन संतापले, शिंदेंनी 1 मिनिटात विषय संपवला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sandeep Sagale : गुजरातमध्ये मराठमोळं पाऊल! अकोल्याचे सुपुत्र संदीप सांगळे गुजरातचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त
गुजरातमध्ये मराठमोळं पाऊल! अकोल्याचे सुपुत्र संदीप सांगळे गुजरातचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त
IND vs ZIM : झिम्बाब्वे विरुद्धच्या 'करो या मरो' सामन्याआधीच टीम इंडियाला मोठा झटका, स्टार खेळाडू T20 वर्ल्ड कप अर्ध्यावर सोडून घरी परतला
झिम्बाब्वे विरुद्धच्या 'करो या मरो' सामन्याआधीच टीम इंडियाला मोठा झटका, स्टार खेळाडू T20 वर्ल्ड कप अर्ध्यावर सोडून घरी परतला
Gold Chhatrapati Sambhajinagar: गोदावरीच्या पात्रात सोनं शोधण्यासाठी झुंबड, पैठणमध्ये नागरिक टोपल्या-चाळण्या घेऊन नदीत उतरले, नेमकं काय घडलं?
गोदावरीच्या पात्रात सोनं शोधण्यासाठी झुंबड, पैठणमध्ये नागरिक टोपल्या-चाळण्या घेऊन नदीत उतरले, नेमकं काय घडलं?
Raigad : रायगड जिल्हा परिषद सत्ता स्थापनेत नवा ट्विस्ट, उदय सामंत आणि सुनील तटकरेंची बैठक सुरु, नवं समीकरण समोर येणार? 
रायगड जिल्हा परिषद सत्ता स्थापनेत नवा ट्विस्ट, एकनाथ शिंदेंचा मोहरा सुनील तटकरेंच्या भेटीला, कोण सत्तेत? कोण विरोधात?
Tushar Damgude : काल जे काही केलं त्याच्याबद्दल मला अभिमान आहे, जे केलं ते योग्यच होतं, कोणतीही खंत नाही: तुषार दामगुडे
काल जे काही केलं त्याच्याबद्दल मला अभिमान आहे, जे केलं ते योग्यच होतं : तुषार दामगुडे
Mumbai Parking Issue: अरुंद गल्ल्यांतील पार्किंगवर महापालिकेकडून निर्बंध; मुंबईकरांवर आर्थिक भुर्दंडाची शक्यता
अरुंद गल्ल्यांतील पार्किंगवर महापालिकेकडून निर्बंध; मुंबईकरांवर आर्थिक भुर्दंडाची शक्यता
Team India: भारत टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत कसा पोहोचणार? सूर्या ब्रिगेडसाठी तीन समीकरणं महत्त्वाची ठरणार? जाणून घ्या
भारत टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत कसा पोहोचणार? सूर्या ब्रिगेडसाठी तीन समीकरणं महत्त्वाची ठरणार? जाणून घ्या
Kerala News: केरळचे नाव बदलून केरळम होणार? राज्य निवडणुकीपूर्वी सेवा तीर्थवरून पहिली मोठी घोषणा होण्याची शक्यता, नेमकं कारण काय, वाचा सविस्तर
केरळचे नाव बदलून केरळम होणार? राज्य निवडणुकीपूर्वी सेवा तीर्थवरून पहिली मोठी घोषणा होण्याची शक्यता, नेमकं कारण काय, वाचा सविस्तर
Embed widget