एक्स्प्लोर

New Education Policy : यंदाच्या वर्षापासून नवीन शैक्षणिक धोरण लागू होणार; प्रथम वर्षाला प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना मिळणार मल्टिपल चॉइसची संधी

  महाराष्ट्रामध्ये यावर्षीच्या पदवी प्रथम वर्षापासून नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यात येत असून बीए बी कॉम आणि बीएससीच्या प्रथम वर्षापासून विद्यार्थ्यांना मल्टिपल चॉईसेस मिळणार आहे.

New Education Policy :  महाराष्ट्रामध्ये यावर्षीच्या पदवी प्रथम वर्षापासून नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यात येत असून बीए बी कॉम आणि बीएससीच्या प्रथम वर्षापासून विद्यार्थ्यांना मल्टिपल चॉईसेस मिळणार आहे. भारतीय तत्त्वज्ञान भारतीय नीतिमत्ता भारतीय अर्थशास्त्र, परंपरा यासोबतच बाजाराला गरज असलेले अभ्यासक्रम विद्यापीठात पहिल्यांदाच प्रत्यक्ष राबविण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने महाराष्ट्रातल्या सर्वच विद्यापीठांचा अभ्यासक्रम तयार करण्यासाठी प्राध्यापकांच्या प्रशिक्षणाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. 

तसेच पहिल्यांदाच इंडस्ट्री मध्ये काम करणारे आणि ज्यांना 25 वर्षाचा अनुभव आहे, असे तज्ज्ञ प्राध्यापक म्हणून महाविद्यालयात शिकवायला येतील. बाजाराची गरज लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना रोजगार तरी मिळेल किंवा स्वयंरोजगार तरी करता येईल अशा पद्धतीच्या अभ्यासक्रमाची निर्मिती अंतिम टप्प्यात आहे. एका महिन्यामध्ये हा अभ्यासक्रम तयार होऊन संपूर्ण विद्यापीठांमध्ये एकाच वेळेला हा अभ्यासक्रम लागू होईल. महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यापीठांमध्ये एकच अकॅडमी वर्ष आणि तेही कॅलेंडर वर्षात पूर्ण होईल, अशा पद्धतीची रचना या अभ्यासक्रमाची असणार आहे.

प्राध्यापकांचे ट्रेनिंग सुरू

अनेकदा पहिल्याच वर्षी विद्यार्थी आपल्याला हे झेपत नाही, असं समजून किंवा आपली आवड नाही, असं समजून जर पहिल्याच वर्षी दुसऱ्या अभ्यासक्रमाला गेला. तर त्याला पहिल्या वर्षासाठी सर्टिफिकेट दुसऱ्या वर्षासाठी पदविका आणि तिसऱ्या वर्षासाठी पदवीच प्रमाणपत्र मिळेल. साधारण 2027 पर्यंत चार वर्षाचा अभ्यासक्रम लागू होईल. महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना मुख्य विषयाबरोबरच इतर विषयासाठी सुद्धा प्रवेश घेता येईल.

क्रेडिट गुण असतील

सदर अभ्यासक्रम लागू झाल्यानंतर 50 टक्के महत्व हे मूळ विषयाला राहील, त्यानंतर 50 टक्के महत्व हे वेटेज हे भारतीय मूल्य संस्कृती स्कील सामाजिक शास्त्र विकास या विषयाला राहील यातील. कुठली तरी एक स्कील शिकावी लागेल. या नव्या अभ्यासक्रमामुळे कुठल्याही प्राध्यापकाची नोकरी जाणार नाही. परंतु प्राध्यापकांना नवीन स्किल आत्मसात कराव्या लागतील. प्राध्यापकांचा काही प्रमाणात वर्कलोड वाढू शकतो, कमीही होऊ शकतो. महाविद्यालयांच्या वेळा ठरवून घेतल्या जातील. शिवाय अशा अभ्यासक्रमांमुळे विद्यार्थ्यांना कंपल्सरी महाविद्यालयात येण्याची गरज नसणार आहे. 

कर्नाटक उत्तर प्रदेश नंतर महाराष्ट्रामध्ये नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होणार आहे.  ज्या महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना हवा तो अभ्यासक्रम नाही, तशा महाविद्यालयात विद्यार्थ्यांना इतर महाविद्यालयामध्ये शिकता येईल. शिवाय एका विद्यापीठातला विद्यार्थी दुसऱ्या विद्यापीठात जाऊन शिक्षण घेता येणार आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घेऊन स्किल मिळवण्याची संधी मिळणार आहे. त्यानुसार नव्या अभ्यासक्रमासाठी प्राध्यापक, महाविद्यालय तयार आहेत का? नव्या अभ्यासक्रमामुळे फीस वाढेल का? प्राध्यापकांचा परफॉर्मन्स आणि पगार यांचा संबंध जोडला जाणार आहे का? महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनाही शहरी भागासारखं शिक्षण मिळेल का? महाराष्ट्रातील सर्वच विद्यापीठ एकाच पातळीवर येतील का? याबाबत डॉ. नितीन करमळकर यांनी एबीपी माझाशी बोलताना स्पष्टीकरण दिले आहे.

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ulhasnagar : कौटुंबिक वाद मिटवायला आले आणि जावयालाच धुतलं, सासरच्या लोकांच्या हल्ल्यात जावई गंभीर जखमी
कौटुंबिक वाद मिटवायला आले आणि जावयालाच धुतलं, सासरच्या लोकांच्या हल्ल्यात जावई गंभीर जखमी
Video: शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदाच ठाकरे-शिंदे आमने-सामने; उपमुख्यमंत्री येताच आदित्य यांचा स्वॅग, तोंड फिरवलं
Video: शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदाच ठाकरे-शिंदे आमने-सामने; उपमुख्यमंत्री येताच आदित्य यांचा स्वॅग, तोंड फिरवलं
नागपूर बुलडोझर कारवाईला स्टे, फहीम खानच्या आईची न्यायालयात धाव; हायकोर्टाने महापालिकेला फटकारलं
नागपूर बुलडोझर कारवाईला स्टे, फहीम खानच्या आईची न्यायालयात धाव; हायकोर्टाने महापालिकेला फटकारलं
Mamta Kulkarni : ममता कुलकर्णी आमच्यासोबतच, नाशिकमधील कुंभमेळ्यात...; किन्नर आखाड्याच्या प्रमुख नेमकं काय म्हणाल्या?
ममता कुलकर्णी आमच्यासोबतच, नाशिकमधील कुंभमेळ्यात...; किन्नर आखाड्याच्या प्रमुख नेमकं काय म्हणाल्या?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Yogesh Kadam On Kunal Kamra CDR : कुणाल कामराला कुणी पैसे दिलेत का? हे तपासणार : योगेश कदम100 Headlines : टॉप 100 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर वेगवान ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 24 March 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्सDevendra Fadnavis on Kunal Kamra : प्रसिद्धीसाठी सुपाऱ्या घेऊन बोलणाऱ्या लोकांना धडा शिकवावाच लागेलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ulhasnagar : कौटुंबिक वाद मिटवायला आले आणि जावयालाच धुतलं, सासरच्या लोकांच्या हल्ल्यात जावई गंभीर जखमी
कौटुंबिक वाद मिटवायला आले आणि जावयालाच धुतलं, सासरच्या लोकांच्या हल्ल्यात जावई गंभीर जखमी
Video: शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदाच ठाकरे-शिंदे आमने-सामने; उपमुख्यमंत्री येताच आदित्य यांचा स्वॅग, तोंड फिरवलं
Video: शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदाच ठाकरे-शिंदे आमने-सामने; उपमुख्यमंत्री येताच आदित्य यांचा स्वॅग, तोंड फिरवलं
नागपूर बुलडोझर कारवाईला स्टे, फहीम खानच्या आईची न्यायालयात धाव; हायकोर्टाने महापालिकेला फटकारलं
नागपूर बुलडोझर कारवाईला स्टे, फहीम खानच्या आईची न्यायालयात धाव; हायकोर्टाने महापालिकेला फटकारलं
Mamta Kulkarni : ममता कुलकर्णी आमच्यासोबतच, नाशिकमधील कुंभमेळ्यात...; किन्नर आखाड्याच्या प्रमुख नेमकं काय म्हणाल्या?
ममता कुलकर्णी आमच्यासोबतच, नाशिकमधील कुंभमेळ्यात...; किन्नर आखाड्याच्या प्रमुख नेमकं काय म्हणाल्या?
Kunal Kamra : कुणाल कामरा प्रकरणावरून मविआचा सरकारवर हल्लाबोल, शरद पवारांच्या खासदाराचं मात्र वेगळंच मत; म्हणाले, एखाद्या नेत्याबद्दल आक्षेपार्ह गाणं...
कुणाल कामरा प्रकरणावरून मविआचा सरकारवर हल्लाबोल, शरद पवारांच्या खासदाराचं मात्र वेगळंच मत; म्हणाले, एखाद्या नेत्याबद्दल आक्षेपार्ह गाणं...
3 वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच मुख्यालयात, अधिकाऱ्यांची बदली करा; परिवहन मंत्र्यांचे बैठकीत आदेश
3 वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच मुख्यालयात, अधिकाऱ्यांची बदली करा; परिवहन मंत्र्यांचे बैठकीत आदेश
विमानाला इर्मजन्सी ब्रेक मारून थांबवलं, लँडिग केल्यानंतरही वेग कमी होईना; उपमुख्यमंत्री अन् पोलिस महासंचालक सुद्धा विमानात, प्रवाशांचा एकच आक्रोश
विमानाला इर्मजन्सी ब्रेक मारून थांबवलं, लँडिग केल्यानंतरही वेग कमी होईना; उपमुख्यमंत्री अन् पोलिस महासंचालक सुद्धा विमानात, प्रवाशांचा एकच आक्रोश
कुत्र्याची समाधी म्हणजे शिवाजी महाराजांना कमी लेखण्याचा काहींचा प्रयत्न; इंद्रजीत सावंतांनी उलगडला रायगडाचा इतिहास
कुत्र्याची समाधी म्हणजे शिवाजी महाराजांना कमी लेखण्याचा काहींचा प्रयत्न; इंद्रजीत सावंतांनी उलगडला रायगडाचा इतिहास
Embed widget