एक्स्प्लोर

New Education Policy : यंदाच्या वर्षापासून नवीन शैक्षणिक धोरण लागू होणार; प्रथम वर्षाला प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना मिळणार मल्टिपल चॉइसची संधी

  महाराष्ट्रामध्ये यावर्षीच्या पदवी प्रथम वर्षापासून नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यात येत असून बीए बी कॉम आणि बीएससीच्या प्रथम वर्षापासून विद्यार्थ्यांना मल्टिपल चॉईसेस मिळणार आहे.

New Education Policy :  महाराष्ट्रामध्ये यावर्षीच्या पदवी प्रथम वर्षापासून नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यात येत असून बीए बी कॉम आणि बीएससीच्या प्रथम वर्षापासून विद्यार्थ्यांना मल्टिपल चॉईसेस मिळणार आहे. भारतीय तत्त्वज्ञान भारतीय नीतिमत्ता भारतीय अर्थशास्त्र, परंपरा यासोबतच बाजाराला गरज असलेले अभ्यासक्रम विद्यापीठात पहिल्यांदाच प्रत्यक्ष राबविण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने महाराष्ट्रातल्या सर्वच विद्यापीठांचा अभ्यासक्रम तयार करण्यासाठी प्राध्यापकांच्या प्रशिक्षणाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. 

तसेच पहिल्यांदाच इंडस्ट्री मध्ये काम करणारे आणि ज्यांना 25 वर्षाचा अनुभव आहे, असे तज्ज्ञ प्राध्यापक म्हणून महाविद्यालयात शिकवायला येतील. बाजाराची गरज लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना रोजगार तरी मिळेल किंवा स्वयंरोजगार तरी करता येईल अशा पद्धतीच्या अभ्यासक्रमाची निर्मिती अंतिम टप्प्यात आहे. एका महिन्यामध्ये हा अभ्यासक्रम तयार होऊन संपूर्ण विद्यापीठांमध्ये एकाच वेळेला हा अभ्यासक्रम लागू होईल. महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यापीठांमध्ये एकच अकॅडमी वर्ष आणि तेही कॅलेंडर वर्षात पूर्ण होईल, अशा पद्धतीची रचना या अभ्यासक्रमाची असणार आहे.

प्राध्यापकांचे ट्रेनिंग सुरू

अनेकदा पहिल्याच वर्षी विद्यार्थी आपल्याला हे झेपत नाही, असं समजून किंवा आपली आवड नाही, असं समजून जर पहिल्याच वर्षी दुसऱ्या अभ्यासक्रमाला गेला. तर त्याला पहिल्या वर्षासाठी सर्टिफिकेट दुसऱ्या वर्षासाठी पदविका आणि तिसऱ्या वर्षासाठी पदवीच प्रमाणपत्र मिळेल. साधारण 2027 पर्यंत चार वर्षाचा अभ्यासक्रम लागू होईल. महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना मुख्य विषयाबरोबरच इतर विषयासाठी सुद्धा प्रवेश घेता येईल.

क्रेडिट गुण असतील

सदर अभ्यासक्रम लागू झाल्यानंतर 50 टक्के महत्व हे मूळ विषयाला राहील, त्यानंतर 50 टक्के महत्व हे वेटेज हे भारतीय मूल्य संस्कृती स्कील सामाजिक शास्त्र विकास या विषयाला राहील यातील. कुठली तरी एक स्कील शिकावी लागेल. या नव्या अभ्यासक्रमामुळे कुठल्याही प्राध्यापकाची नोकरी जाणार नाही. परंतु प्राध्यापकांना नवीन स्किल आत्मसात कराव्या लागतील. प्राध्यापकांचा काही प्रमाणात वर्कलोड वाढू शकतो, कमीही होऊ शकतो. महाविद्यालयांच्या वेळा ठरवून घेतल्या जातील. शिवाय अशा अभ्यासक्रमांमुळे विद्यार्थ्यांना कंपल्सरी महाविद्यालयात येण्याची गरज नसणार आहे. 

कर्नाटक उत्तर प्रदेश नंतर महाराष्ट्रामध्ये नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होणार आहे.  ज्या महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना हवा तो अभ्यासक्रम नाही, तशा महाविद्यालयात विद्यार्थ्यांना इतर महाविद्यालयामध्ये शिकता येईल. शिवाय एका विद्यापीठातला विद्यार्थी दुसऱ्या विद्यापीठात जाऊन शिक्षण घेता येणार आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घेऊन स्किल मिळवण्याची संधी मिळणार आहे. त्यानुसार नव्या अभ्यासक्रमासाठी प्राध्यापक, महाविद्यालय तयार आहेत का? नव्या अभ्यासक्रमामुळे फीस वाढेल का? प्राध्यापकांचा परफॉर्मन्स आणि पगार यांचा संबंध जोडला जाणार आहे का? महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनाही शहरी भागासारखं शिक्षण मिळेल का? महाराष्ट्रातील सर्वच विद्यापीठ एकाच पातळीवर येतील का? याबाबत डॉ. नितीन करमळकर यांनी एबीपी माझाशी बोलताना स्पष्टीकरण दिले आहे.

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime News: 'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले, पण पदवीधर, शिक्षक आमदारकीचा वास लागला!
कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले, पण पदवीधर, शिक्षक आमदारकीचा वास लागला!
बँकेच्या लॉकरमधून शिवसेना नेत्याची रिव्हॉल्वर अन् दागिने गायब; माजी आमदाराची पोलिसांत धाव, बँकेकडून मिळेना प्रतिसाद
बँकेच्या लॉकरमधून शिवसेना नेत्याची रिव्हॉल्वर अन् दागिने गायब; माजी आमदाराची पोलिसांत धाव, बँकेकडून मिळेना प्रतिसाद
मोहम्मद शमी कुठाय? रोहित कोहलीवरूनही, गौतम गंभीर, अजित आगरकरांवर आगपाखड! गोलंदाजांची धुलाई पाहून कोणाच्या संतापाचा उद्रेक झाला?
मोहम्मद शमी कुठाय? रोहित कोहलीवरूनही, गौतम गंभीर, अजित आगरकरांवर आगपाखड! गोलंदाजांची धुलाई पाहून कोणाच्या संतापाचा उद्रेक झाला?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pune Pashan Leopard News : पुण्यातील पाषाण - सुतारवाडी भागात बिबट्याचा संचार, नागरिकांमध्ये भीती
Election Politics : राजकराण बेभान, राडेबाजीला उधाण; मतदान झालं, गोंधळ सुरूच..Special Report
Wedding Fight : लग्नाचा मंडप की कुस्तीचा फड? अजब लग्नांच्या गजब कहाण्या Special Report
Godwoman Defrauded : माझाची काठी, वसूल 14 कोटी, माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट Special Report
IndiGo Plane : इंडिगो जमिनीवर, खोळंब्याचा टेक ऑफ, सेवा विस्कळित का झाली? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime News: 'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले, पण पदवीधर, शिक्षक आमदारकीचा वास लागला!
कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले, पण पदवीधर, शिक्षक आमदारकीचा वास लागला!
बँकेच्या लॉकरमधून शिवसेना नेत्याची रिव्हॉल्वर अन् दागिने गायब; माजी आमदाराची पोलिसांत धाव, बँकेकडून मिळेना प्रतिसाद
बँकेच्या लॉकरमधून शिवसेना नेत्याची रिव्हॉल्वर अन् दागिने गायब; माजी आमदाराची पोलिसांत धाव, बँकेकडून मिळेना प्रतिसाद
मोहम्मद शमी कुठाय? रोहित कोहलीवरूनही, गौतम गंभीर, अजित आगरकरांवर आगपाखड! गोलंदाजांची धुलाई पाहून कोणाच्या संतापाचा उद्रेक झाला?
मोहम्मद शमी कुठाय? रोहित कोहलीवरूनही, गौतम गंभीर, अजित आगरकरांवर आगपाखड! गोलंदाजांची धुलाई पाहून कोणाच्या संतापाचा उद्रेक झाला?
प्रवाशांचे हाल, दिल्ली विमानतळावरुन रात्री 11.59 वाजेपर्यंतचे उड्डाण रद्द; इंडिगोचा माफीनामा, पॅसेंजरला आवाहन
प्रवाशांचे हाल, दिल्ली विमानतळावरुन रात्री 11.59 वाजेपर्यंतचे उड्डाण रद्द; इंडिगोचा माफीनामा, पॅसेंजरला आवाहन
'माझी बायको पूनमला सुद्धा पाण्यात बुडवून तडफडून ठार मारली पाहिजे' पोटच्या शुभमसह चार निष्पाप लेकरांना बुडवून मारणाऱ्या क्रुर बायकोचा चेहरा समोर येताच नवरा हादरला
'माझी बायको पूनमला सुद्धा पाण्यात बुडवून तडफडून ठार मारली पाहिजे' पोटच्या शुभमसह चार निष्पाप लेकरांना बुडवून मारणाऱ्या क्रुर बायकोचा चेहरा समोर येताच नवरा हादरला
लोकशाही संपली.. निवडणूक आयोग झोकांड्या खातोय का? उत्तम जानकरांचा सवाल, जयकुमार गोरेंना आर्चीचा उपमा
लोकशाही संपली.. निवडणूक आयोग झोकांड्या खातोय का? उत्तम जानकरांचा सवाल, जयकुमार गोरेंना आर्चीचा उपमा
Crime News: नवऱ्याला मारून नीळ्या ड्रममध्ये भरणाऱ्या मुस्कानची इच्छा ऐकून भुवया उंचावल्या; प्रियकराला दाखवायचाय झालेल्या मुलीचा चेहरा!
नवऱ्याला मारून नीळ्या ड्रममध्ये भरणाऱ्या मुस्कानची इच्छा ऐकून भुवया उंचावल्या; प्रियकराला दाखवायचाय झालेल्या मुलीचा चेहरा!
Embed widget