एक्स्प्लोर

सरकारनं मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद लावला, नाना पटोलेंचा हल्लाबोल 

सरकारनं मराठा (Maratha) विरुद्ध ओबीसी (OBC) असा वाद सुरू केला असून, हे सरकार जातीयवादी असल्याचे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केलं. यांनी केलं आहे.

Nana Patole : या सरकारनं मराठा (Maratha) विरुद्ध ओबीसी (OBC) असा वाद सुरू केला असून, हे सरकार जातीयवादी असल्याचे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केलं. यांनी केलं आहे. हा महाराष्ट्र छत्रपतती शिवाजी महाराजांचा, शाहू, फुले, आंबेडरांचा असल्याचे पटोले म्हणाले. काळाराम मंदिरात दलितांच्या विरोधात पत्रके आढळून आली आहेत. हे सरकार चातुर्वर्ण्य व्यवस्था आनण्याचा प्रयत्न करत असल्याचे पटोले म्हणाले.

जातीनिहाय जनगणना करा, त्यातून अनेक प्रश्न सुटतील

दरम्यान, जातीनिहाय जनगणना करायला हवी, त्यातून प्रश्न सुटतील असेही नाना पटोले म्हणाले. महाविकास आघाडीतील नेत्यांना स्वतःच्या पक्षातील नेत्यांना खुष करण्यासाठी काही वक्तव्ये करायला लागत आहेत. पवारसाहेब एक पाऊल मागे आले तर आम्ही तीन पावले मागे आलो असल्याचेही पटोले यावेळी म्हणाले. तीन पक्षातील जागावाटप चर्चेनंतर नक्की होईल. भाषण वेगळे आणि नेत्यांमधील चर्चा वेगळी आहे. आम्ही स्वतःला कधीच मोठा भाऊ म्हणत नाही. आम्ही राजकीय पक्ष आहोत असे पटोले म्हणाले. पुणे लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव का झाला?  त्याचा बुथ निहाय आढावा घेणार असल्याचे पटोले म्हणाले. 

वाढवलेल्या पाणीपट्टीविरोधात आवाज उठवणार

जलसंपदा विभागाने पाणी पट्टीचे दर वाढवले आहेत. बागायतदारांसाठी दहा टक्के, कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी सात टक्के दर वाढवण्यात आला आहे. पिण्याची पाणीपट्टी देखील वाढणार आहेत. आम्ही याचा निषेध करतो. विधानसभेच्या अधिवेशनात आम्ही आवाज उठवू असेही नाना पटोले म्हणाले.

सरकारच्या निर्णयाविरोधात शेतकरी आक्रमक

दरम्यान, शेतीच्या पाणीपट्टीमध्ये वीस टक्के वाढ करण्याच्या निर्णय सरकारनं घेतला आहे. या निर्णयाच्या विरोधात शेतकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अगोदरच शेती परवडत नाही. त्याला कारण मजुरी बियाणे खते ही खूप महाग झाली आहेत. एवढे करुनही शेत मालाला भाव मिळत नसल्याने शेतीचा उत्पादन खर्चही निघत नाही. अशी परिस्थिती असताना सरकारने जर पाणीपट्टीमध्ये वीस टक्के वाढ केली तर शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसणार आहे. मात्र शेतकऱ्यांना जर फटका बसला तर लोकसभेत सत्ताधाऱ्यांना बसला तसा फटका विधान सभेत देखील बसण्याची शक्यता असल्याने सरकारने ही पाणी पट्टीमध्ये केलेली वाढ एकतर कमी करावी अथवा पूर्ण पणाने मागे घ्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.

महत्वाच्या बातम्या:

जरांगेंचा इशारा म्हणजे फडणवीसांचं पाप; राहुल गांधी पंतप्रधान झाले असते तर आरक्षणाचा तिढा सुटला असता: नाना पटोले

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्यांचं स्वप्न पूर्ण करणारं एकमेव व्यक्तीमत्व म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कर्जमुक्तीवरुन रविंद्र चव्हाणांचं वक्तव्य  
शेतकऱ्यांचं स्वप्न पूर्ण करणारं एकमेव व्यक्तीमत्व म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कर्जमुक्तीवरुन रविंद्र चव्हाणांचं वक्तव्य  
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी

व्हिडीओ

Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Re-NEET UG 2026 Result: नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
UDAN : ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
Virat Kohli and Rohit Sharma : विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
 विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
Embed widget