एक्स्प्लोर

कट्टर हिंदूत्त्ववाद आणि पुन्हा मराठवाडा कनेक्शन

नालासोपारा स्फोटकांप्रकरणी औरंगाबादमधील केसापुरीतून शरद कळसकरला अटक करण्यात आली. त्याच्या चौकशीतून समोर आलं ते डॉ. दाभोलकरांच्या हत्येचं कनेक्शन...

औरंगाबाद : गेल्या काही दशकांपासून सीमी, आयसिस यांसारख्या दहशतवादी संघटनांची पाळंमुळं संतांची भूमी अशी ओळख असलेल्या मराठवाड्यापर्यंत पोहोचली. आता कट्टर हिंदूत्त्व मनात भरलेल्या तरुणांच्या हाती एक विचार संपवण्यासाठी बंदुका दिल्याचं समोर आलं आहे. मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादपासून काही किमी अंतरावरील केसापुरी गावच्या शरद कळसकरला नालासोपाऱ्यात सापडलेल्या शस्त्रसाठा प्रकरणात अटक झाली आणि 25 घरांचं खेडं असलेलं केसापुरी गाव महाराष्ट्रात चर्चेत आलं. त्यापाठोपाठच औरंगाबादच्या जुन्या शहरातून शरदचा मित्र सचिन अंदुरेला अटक करण्यात आली. याच प्रकरणात जालन्यातून श्रीकांत पांगारकर याला एटीएसने बेड्या ठोकल्या आणि पूर्वी सीमी, आयसिसच्या दहशतवादाचं स्लीपर सेल असलेलं मराठवाडा दहशतीच्या माध्यमातून एटीएस, सीबीआयच्या रडारवर आलं. एटीएसने पकडलेल्या शरद कळसकरचा मित्र सचिन अंदुरे यानेच दाभोलकरांवर गोळ्या झाडल्याचा दावा सीबीआयने कोर्टात केला. दाभोलकरांचा विचार संपवणारे मारेकरी देखील मराठवाड्यातलेच निघावेत हे दुर्दैव असल्याची खंत विचारवंत व्यक्त करतात. यापूर्वीही मराठवाड्यातल्या काही हिंदूत्त्ववादी संघटनांवर दहशतवादाचे आरोप झाले. नोव्हेंबर 2002 ला औरंगाबाद शहरातील निराला बाजारमध्ये पाईप बॉम्ब ब्लास्ट झाला, तर खडकेश्वर भागात एक जिवंत बॉम्ब आढळला. यामागेही काही कट्टर हिंदूत्त्ववादी संघटना असल्याचं बोललं गेलं. 2006 ला नांदेड शहरामध्ये बॉम्ब बनवताना ब्लास्ट झाला. यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला होता. यामागेही काही हिंदूत्त्ववादी संघटना असल्याचा दावा पोलीस यंत्रणेने केला होता. याची पाळेमुळे देखील उद्ध्वस्त केली गेली. त्यानंतर आता दाभोलकरांच्या हत्येमागे पुन्हा एकदा मराठवाडा कनेक्शन असल्याचं समोर आलं आहे. संबंधित बातम्या : नालासोपारा स्फोटकांसाठी श्रीकांत पांगारकरची आर्थिक मदत : ATS अमोल काळे, वीरेंद्र तावडे हेच दाभोलकरांच्या हत्येचे मास्टरमाईंड : सीबीआय डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण : आरोपी सचिन अंदुरेला 7 दिवसांची पोलिस कोठडी

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: जंतर मंतरवर काही काळ गदारोळ, पुन्हा तणावपूर्ण शांतता
Maharashtra Live News Updates: जंतर मंतरवर काही काळ गदारोळ, पुन्हा तणावपूर्ण शांतता
Maharashtra Rain Updates: पाऊस पुन्हा सक्रिय, महाराष्ट्रात मुसळधार; आता सलग किती दिवस कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
पाऊस पुन्हा सक्रिय, महाराष्ट्रात मुसळधार; आता सलग किती दिवस कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
Maharashtra Rain Weather News: मुंबईत मुसळधार, पालघरमध्ये हाहाकार; डहाणू-विरार लोकल सेवा पूर्णपणे ठप्प; पश्चिम, मध्य, हार्बर रेल्वे मार्गावरील A टू Z अपडेट्स
मुंबईत मुसळधार, पालघरमध्ये हाहाकार; डहाणू-विरार लोकल सेवा पूर्णपणे ठप्प; पश्चिम, मध्य, हार्बर रेल्वे मार्गावरील A टू Z अपडेट्स
सावधान! पुढील तीन दिवस पुणेकरांसाठी महत्वाचे, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी, नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन   
सावधान! पुढील तीन दिवस पुणेकरांसाठी महत्वाचे, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी, नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन   

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP : 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
Embed widget