एक्स्प्लोर

...तर रस्त्यावर उतरावं लागेल, शेतकरी कर्जमाफी होत नाही तोपर्यंत रस्ते बंद करा, मनोज जरांगेंचा इशारा, बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा

शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी अमरावतीमध्ये अन्नत्याग आंदोलन सुरु केलं आहे. या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे.

Manoj Jarange Patil :  शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी अमरावतीमध्ये अन्नत्याग आंदोलन सुरु केलं आहे. या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे. आज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil ) यांनी बच्चू कडू यांची भेट घेत तब्बेतीची विचारपूस केली. तसेच कडू यांच्या आंदोलनालाही पाठिंबा दिला. बच्चू कडू यांनी तब्बेतीची काळजी घ्यावी असे जरांगे म्हणाले. जर न्याय मिळत नसेल तर रस्त्यावर उतरावं लागते. समाजाने आणि शेतकऱ्यांनी रास्ता जाम करून टाकायला पाहिजे असे जरांगे म्हणाले.  

बच्चू कडू यांच्या मागण्या पूर्ण करा, मनोज जरांगेंची मुख्यमंत्र्यांना विनंती

मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सांगतो बच्चू कडू यांच्या मागण्या पूर्ण करा. आपण शेतकऱ्यांचे मुलं आहोत, इथं जात पाथ आणू नका असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले. 
बच्चू कडू जीवाची बाजी लावत आहेत. उपोषण करताना त्रास काय असतो ते मला माहिती आहे. चेहऱ्यावर जाऊ नका, त्रास खूप असतो. नाइलाजाने ते हसत बोलत राहतात. मी सल्ला देऊन जातोय. ते आराम करतायेत असं समजू नका असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले.

शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवण्याची संधी 

शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवण्याची संधी आहे. बच्चू कडू उपोषणाला उठाव करण्यासाठी बसले आहेत. शेतकऱ्यांनो सगळे रस्ते जाम करा. बच्चू भाऊसाठी फक्त एक दिवस. पूर्ण रस्ते जाम करा. हात जोडून विनंती आहे सगळे बच्चू कडू यांच्यामागे उभे रहा असे आवाहन जरांगे यांनी केले. एक बैठक घ्या एक दिवस ठरवा आणि पूर्ण राज्य बंद नाही केलं तर माझं नाव मनोज जरांगे नाही असेही ते म्हणाले. शेतकऱ्यांशीवाय दुसरं आहे कोण? सगळे शेतकरीच आहेत. आमदार, खासदार, मंत्री, डॉक्टर, शिक्षक सगळे शेतकरी आहेत असेही ते म्हणाले. मी विनंती करतो की, बच्चू भाऊची तब्बेत खराब होत आहे. एक दिवस ठरवा सगळे बंद करा, एक दिवस रस्त्यावर उतरा असे कडू म्हणाले. 

शेतकऱ्यांनी एक बैठक घ्यावी आणि एक तारीख ठरवून पूर्ण राज्य बंद करावं, शेतकरी कर्जमाफी होत नाही तोपर्यंत बंद करावा असेही मनोज जरांगे म्हणाले. सगळ्यात वाईट परीस्थिती विदर्भ आणि मराठवाड्याची आहे. यांनी जर ठरवलं तर काहीही होईल. फडणवीस साहेब जर बच्चू कडू यांना काही झालं तर मी आहे हे लक्षात ठेवा असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

मनोज जरांगे पाटील, अंजली दमानियांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; गुन्हा दाखल, नेमकं काय आहे कारण?

एबीपी माझाच्या स्थापनेपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

T20 World Cup 2026 : मुंबईत टी 20 वर्ल्ड कपची सेमी फायनल, अंतिम फेरीचा सामना अहमदाबादमध्ये, वर्ल्ड कपला 'या' दिवशी सुरुवात?
अहमदाबादमध्ये टी 20 वर्ल्ड कपची फायनल, एकाच कारणामुळं ठिकाण बदलणार, मुंबईत सेमी फायनल
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी ऑक्टोबरचा निर्णय नोव्हेंबरमध्ये फिरवला, भारतीय शेअर बाजारातून चार दिवसात 12569 कोटी  काढून घेतले, कारण...
विदेशी गुंतवणूकदारांनी नोव्हेंबरमध्ये रणनीती बदलली, चार दिवसात 12569 कोटी काढून घेतले, कारण...
Samay Raina: ‘इंडियाज गॉट लेटेंट सीझन 2’ सुरू होणार? पहिल्या सीझनवरून झालेल्या वादानंतर समय रैनाची मोठी हिंट
‘इंडियाज गॉट लेटेंट सीझन 2’ सुरू होणार? पहिल्या सीझनवरून झालेल्या वादानंतर समय रैनाची मोठी हिंट
छटपूजेत काही केलं नाही मग निवडणुकीत फक्त हरियाणातून बिहारला 4 विशेष रेल्वे का चालवल्या? ते परतून आले की नाहीत? कपिल सिब्बलांकडून गंभीर सवाल
छटपूजेत काही केलं नाही मग निवडणुकीत फक्त हरियाणातून बिहारला 4 विशेष रेल्वे का चालवल्या? ते परतून आले की नाहीत? कपिल सिब्बलांकडून गंभीर सवाल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Project Cheetah: 'जानेवारीत चित्ते भारतात येतील', भोपाळच्या वन अधिकाऱ्याची माहिती
Mahayuti Rift: 'राष्ट्रवादी सत्तेशिवाय राहू शकत नाही', Tanaji Sawant यांचा थेट Ajit Pawar यांच्यावर हल्ला
Drone Surveillance: 'कोणतं सर्वेक्षण घरात डोकावण्याची परवानगी देतं?', आदित्य ठाकरेंचा MMRDA ला सवाल
Special Report Lonar Ecosystem: 'अशा प्रकारचे मासे पाण्यात येणं हा पर्यावरणाला प्रचंड धोका', लोणार सरोवरात आढळले मासे
Special Report Miss Universe: 'कुणीही आमचा आवाज दाबू शकत नाही', Miss Mexico Fatima Bosch यांचा थायलंडमध्ये पलटवार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
T20 World Cup 2026 : मुंबईत टी 20 वर्ल्ड कपची सेमी फायनल, अंतिम फेरीचा सामना अहमदाबादमध्ये, वर्ल्ड कपला 'या' दिवशी सुरुवात?
अहमदाबादमध्ये टी 20 वर्ल्ड कपची फायनल, एकाच कारणामुळं ठिकाण बदलणार, मुंबईत सेमी फायनल
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी ऑक्टोबरचा निर्णय नोव्हेंबरमध्ये फिरवला, भारतीय शेअर बाजारातून चार दिवसात 12569 कोटी  काढून घेतले, कारण...
विदेशी गुंतवणूकदारांनी नोव्हेंबरमध्ये रणनीती बदलली, चार दिवसात 12569 कोटी काढून घेतले, कारण...
Samay Raina: ‘इंडियाज गॉट लेटेंट सीझन 2’ सुरू होणार? पहिल्या सीझनवरून झालेल्या वादानंतर समय रैनाची मोठी हिंट
‘इंडियाज गॉट लेटेंट सीझन 2’ सुरू होणार? पहिल्या सीझनवरून झालेल्या वादानंतर समय रैनाची मोठी हिंट
छटपूजेत काही केलं नाही मग निवडणुकीत फक्त हरियाणातून बिहारला 4 विशेष रेल्वे का चालवल्या? ते परतून आले की नाहीत? कपिल सिब्बलांकडून गंभीर सवाल
छटपूजेत काही केलं नाही मग निवडणुकीत फक्त हरियाणातून बिहारला 4 विशेष रेल्वे का चालवल्या? ते परतून आले की नाहीत? कपिल सिब्बलांकडून गंभीर सवाल
Rishabh Pant : रिषभ पंतचा निर्णय चुकला, सिराज, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव असूनही भारताचा पराभव, दक्षिण आफ्रिका अ संघाचा दणदणीत विजय
रिषभ पंतच्या एका निर्णयाचा फटका, सिराज, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा अपयशी, दक्षिण आफ्रिका अ संघाचा दणदणीत विजय
Mumbai : मुंबईत नवा ‘भुयारी रस्ता रोड नेटवर्क’ प्रकल्प सुरू; वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी MMRDA ची घोषणा
मुंबईत नवा ‘भुयारी रस्ता रोड नेटवर्क’ प्रकल्प सुरू; वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी MMRDA ची घोषणा
Akash Kumar Choudhary :6,6,6,6,6,6,6,6..सलग 8 षटकार ठोकले, रणजी स्पर्धेत मेघालयच्या युवा खेळाडूची वादळी फलंदाजी, BCCI कडून व्हिडिओ शेअर  
एक दोन नव्हे सलग आठ षटकार ठोकले, प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये वेगवान अर्धशतक, रणजीमध्ये आकाश चौधरीचं वादळ 
Rahul Gandhi: 'माझ्या हायड्रोजन बॉम्बवर निवडणूक आयोग आणि मोदी गप्प का आहेत? आरोप खरे आहेत, म्हणून बोलती बंद, हे मत चोर आहेत' राहुल गांधींचा हल्लाबोल
'माझ्या हायड्रोजन बॉम्बवर निवडणूक आयोग आणि मोदी गप्प का आहेत? आरोप खरे आहेत, म्हणून बोलती बंद, हे मत चोर आहेत' राहुल गांधींचा हल्लाबोल
Embed widget