एक्स्प्लोर

Maharashtra Political Crisis : सुप्रीम कोर्टाच्या आजच्या सुनावणीत नेमकं काय झालं? आजच्या घडामोडींचा अर्थ काय?

Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात आता 8 ऑगस्ट, सोमवारी या प्रकरणी सुनावणी होणार आहे.

Thackeray vs Shinde Case : सुप्रीम कोर्टात महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षाबाबत आज महत्वाचा दिवस होता. काल आणि आज सलग दोन दिवस सुनावणी पार पडली. त्यानंतर कोर्टानं आज काही आदेश देत सुनावणी आता सोमवारपर्यंत पुढे ढकलली आहे. पाहुयात सुप्रीम कोर्टातल्या आजच्या घडामोडींचे काय अर्थ आहेत. 
 
शिवसेनेच्या वादाबाबत निवडणूक आयोग आपली कार्यवाही तर सुरु ठेवू शकेल, पण चिन्हाबाबत कुठला महत्वाचा निर्णय त्यांनी तूर्तास घेऊ नये. सुप्रीम कोर्टानं आज झालेल्या सुनावणीत काही महत्वपूर्ण आदेश दिलेत. हे सगळं प्रकरण विस्तारीत खंडपीठाकडे जाणार की नाही? याचा फैसलाही सोमवारी होणार आहे. सुप्रीम कोर्टातली स्पष्टता येईपर्यंत निवडणूक आयोगानं काही निर्णय घेऊ नये, ही उद्धव ठाकरे गटाची मागणी होती. कोर्टानं आयोगाला थेट स्थगितीचा आदेश दिला नसला तरी अप्रत्यक्षपणे चिन्हाचा निर्णय घेण्यापासूनही रोखलं आहे. 

आजच्या युक्तीवादातले काही महत्वाचे मुद्दे 
सुप्रीम कोर्टातली सुनावणी सुरु असतानाच निवडणूक आयोगातली लढाईही सुरु झाली होती. आपलाच गट अधिकृत शिवसेना असल्याचं सांगत शिंदे गट आयोगात पोहचला होता. त्यानंतर दोन्ही गटांना उत्तर देण्यासाठी आठ ऑगस्टपर्यंतची मुदत निवडणूक आयोगानं दिली आहे. निवडणूक आयोगातली ही लढाई एकप्रकारे चिन्हाची लढाई आहे. पण निवडणूक आयोगातून निर्णय घेऊन, सुप्रीम कोर्टातली लढाई प्रलंबित ठेवणं आणि तोपर्यंत सरकार चालवत राहणं, हाच शिंदे गटाचा गेम प्लॅन असल्याचा आरोप काल कोर्टात कपिल सिब्बल यांनी केला होता. 
 
अपात्रतेसंदर्भात अधिकार आता अध्यक्षांना आहेत असा दावा शिंदे गटाकडून केला जातोय. कोर्टानं त्यात पडू नये असंही त्यांनी युक्तीवादात म्हटलं होतं. पण कोर्टानं त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं. आजच्या आदेशात त्याबद्दलची कुठली स्पष्टता नाही. पण सोमवारी त्याबाबत कोर्टाची भूमिका काय हे कळू शकतं. अपात्रता, पक्षांतरबंदी, निवडणूक चिन्ह अशी वेगवेगळ्या पातळ्यांवरची लढाई शिवसेनेच्या दोन गटांत सुरु आहे. यातल्या अपात्रतेचा अधिकार अध्यक्षांकडेच तर निवडणूक चिन्हाचा अधिकार आयोगाकडे असतो.. पण सगळ्यात महत्वाचं आहे घटनेची दहावी सूची, अर्थात पक्षांतरबंदीबद्दलचं जजमेंट..त्यावर सुप्रीम कोर्ट काय म्हणतं? यावर महाराष्ट्रातल्या सत्ताकारणाची दिशा अवलंबून असणार आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कोळगाव धरणातून सीना नदीत पाणी सोडा, अन्यथा पालकमंत्र्यांना फिरु देणार नाही, माढा तालुक्यातील शेतकरी आक्रमक, तहसीलवर भव्य मोर्चा
कोळगाव धरणातून सीना नदीत पाणी सोडा, अन्यथा पालकमंत्र्यांना फिरु देणार नाही, माढा तालुक्यातील शेतकरी आक्रमक, तहसीलवर भव्य मोर्चा
मुंबईतील म्हाडाच्या 2,640 घरांच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, 75,366 अर्ज प्राप्त; कधी होणार सोडत, तारीख समोर
मुंबईतील म्हाडाच्या 2,640 घरांच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, 75,366 अर्ज प्राप्त; कधी होणार सोडत, तारीख समोर
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
नांदेडमध्ये डबल बंडखोरी; भाजपकडून अमर राजूरकरांचा अर्ज; उमेदवारांना आमदार-खासदार-खासदारांच्या मुलांचं आव्हान
नांदेडमध्ये डबल बंडखोरी; भाजपकडून अमर राजूरकरांचा अर्ज; उमेदवारांना आमदार-खासदार-खासदारांच्या मुलांचं आव्हान

व्हिडीओ

Abdul Sattar on Shiv Sena Merger : दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे; शिंदेंचा आमदार खूप काही बोलला
Pune NCP Vidhan Parishad : पुण्यात अर्ज भरताना गोंधळ, एकाच पक्षातून 2 अर्ज भरण्यासाठी गडबड
Nitin Gadkari Speech : राजकारणातील 90 टक्के खेळाडू वाट पाहतात की कोणत्या पार्टीचे सरकार येईल?
Mahendra Dalvi : कोकणच्या जागेवर राष्ट्रवादीचा संबंधच नाही, शिवसेना ठाम - दळवी | ABP Majha
Rajasthan Dust Storm : राजस्थानात धुळीच्या वादळाचा कहर! अचानक कसं घोंघावलं संकट? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Sooryavanshi: आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाचे पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाच्या पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
मुंबईतील म्हाडाच्या 2,640 घरांच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त, तब्बल 75,366 अर्ज प्राप्त; कधी होणार सोडत, तारीख समोर
मुंबईतील म्हाडाच्या 2,640 घरांच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त, तब्बल 75,366 अर्ज प्राप्त; कधी होणार सोडत, तारीख समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2026 | सोमवार
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
West Bengal Cabinet Expansion: पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
धुमधडाक्यात लग्न, नवविवाहित जोडपे हेलिकॉप्टरने निघालं अन् क्षणार्धात कोसळलं, नवरदेव पायलटचा करुण अंत; पत्नी तब्बल सहा तास त्याच हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यात
धुमधडाक्यात लग्न, नवविवाहित जोडपे हेलिकॉप्टरने निघालं अन् क्षणार्धात कोसळलं, नवरदेव पायलटचा करुण अंत; पत्नी तब्बल सहा तास त्याच हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यात
Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी लढती ठरल्या, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी; सर्वच उमेदवारांची यादी
Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी लढती ठरल्या, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी; सर्वच उमेदवारांची यादी
जेव्हा शिक्षणाला धंदा केलं जातं तेव्हा चूक सुधारली जात नाही उलट ती अधिक वाढते आणि याची अंतिम किंमत आपली मुलं मोजताहेत; राहुल गांधींचा हल्लाबोल, सरकारच्या कमाईचं 'गणित'ही सांगितलं
जेव्हा शिक्षणाला धंदा केलं जातं तेव्हा चूक सुधारली जात नाही उलट ती अधिक वाढते आणि याची अंतिम किंमत आपली मुलं मोजताहेत; राहुल गांधींचा हल्लाबोल, सरकारच्या कमाईचं 'गणित'ही सांगितलं
Embed widget