एक्स्प्लोर

कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना विमान प्रवासासाठी RTPCR चाचणी बंधनकारक नसेल; राज्य सरकारचा निर्णय

कोरोनाचा दुसरा डोस घेऊन 15 दिवसांचा कालावधी झाल्यास अशा प्रवाशांना आता RTPCR चाचणी बंधनकारक नसेल असं राज्य सरकारच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे.

मुंबई : कोरोनाचा दुसरा डोस घेतलेल्यांसाठी आता देशांतर्गत विमान प्रवासासाठी RTPCR चाचणी बंधनकारक नसेल, महाराष्ट्रात येणाऱ्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशांना अशा RTPCR चाचणीची गरज नसेल असं राज्य सरकारच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. फक्त दुसरा डोस घेतल्यानंतर किमान 15 दिवस पूर्ण झाले पाहिजेत.

राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन प्रवासावर आणि इतर गोष्टींवर सरकारच्या वतीनं अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. आता प्रवासाच्या निर्बंधामध्ये काही प्रमाणात शिथिलता आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोरोनाच्या लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना आता RTPCR चाचणीचा अहवाल दाखवणं बंधनकारक नाही. त्यासाठी कोविन या पोर्टलवरुन दोन्ही डोस घेतलेले सर्टिफिकेट दाखवले तरी चालणार आहे. फक्त दुसरा डोस घेतल्यानंतर किमान 15 दिवस पूर्ण झाले पाहिजेत.

या आधी राज्यात येणाऱ्या किंवा बाहेर जाणाऱ्या प्रवाशांसाठी RTPCR चाचणी बंधनकारक करण्यात आली होती. आता ती शिथिल करण्यात आली आहे. ज्या लोकांनी कोरोनाची लस घेतली नाही त्यांनी प्रवास करण्यापूर्वी गेल्या 72 तासांतील RTPCR चाचणी दाखवणं गरजेचं आहे. या आधी ही कालमर्यादा 48 तासांची होती.

राज्य सरकारचा हा नियम इतर राज्यातल्या प्रवाशांसह आंतरराष्ट्रीय प्रवाशांनाही लागू होणार आहे. तसेच कोरोनाचे दोन्ही डोस जरी घेतले असले तरी प्रवाशांनी आपल्या प्रवासाच्या दरम्यान सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर या कोरोनाच्या नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे असंही राज्य सरकारच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. 

पहा व्हिडीओ : Maharashtra Unlock: देशांतर्गत विमान प्रवासासाठी 'या' नागरिकांना RTPCR चाचणी बंधनकारक नाही

 

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Adult Web Series On OTT : फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
Advertisement
metaverse

व्हिडीओ

TOP 100 Headlines : सकाळच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 25 June 2024 : 07 AM :  ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024Nagesh Patil Ashtikar Lok Sabha Oath : बाळासाहेबांना स्मरुन शपथ, अध्यक्षांनी रोखलंRamesh Kir on Eknath Shinde : मी कोण हे मुख्यमंत्र्यांना हळूहळू कळेल, रमेश किर यांचा इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Adult Web Series On OTT : फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
Embed widget