एक्स्प्लोर

maharashtra corona update : राज्यात गुरूवारी 165 कोरोना रुग्णांची नोंद, दोन रूग्णांचा मृत्यू 

maharashtra corona update : महाराष्ट्रात गुरूवारी 165 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर दोन रूग्णांचा मृत्यू झाला आहे.  

Mharashtra Corona Update : गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णांमध्ये वाढ होत आहे. आज राज्यात 165 कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. तर दोन करोना रूग्णांचा आज मृत्यू झाला आहे. आज 157 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत 77,28, 628 करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98.11 टक्के एवढे झाले आहे. 
 
दोन महिन्यांपासून थोडासा दिलासा मिळाल्यानंतर आता पुन्हा कोरोना रूग्णांमध्ये वाढ होत आहे. काल राज्यात 186 रूग्ण सापडले होते. त्यात आज थोडीशी घट होऊन 165 रूग्णांची नोंद झाली आहे. याबरोबरच काल राज्यात एकाही कोरोना रूग्णाचा मृत्यू झाला नव्हता. परंतु, आज दोन रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1. 87 टक्के एवढा आहे.  राज्यात सध्या 961 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.  

 मु्ंबईत आज 90 नव्या रूग्णांची नोंद 
मुंबईत आज 90 कोरोना रूग्णांची नोंद झाली. तर 91 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या मुंबईत 560 सक्रीय रूग्ण आहेत. 

देशातील रूग्णसंख्येत वाढ
दरम्यान, देशभरा कोरोना रूग्णांमध्ये वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाच्या 3,303 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. या आकड्यांसह देशातील सध्याची सक्रिय रुग्णांची संख्या वाढून 16 हजार 980 वर पोहोचली आहे. 

गेल्या काही दिवसांपासून देशातील दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत कमालीची घट झाल्याचं पाहायला मिळत होतं. परंतु, पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. देशातील दैनंदिन कोरोनाबाधितांसोबतच पॉझिटिव्हिटी दरही वाढल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या देशाचा पॉझिटिव्हिटी दर वाढून 0.66 टक्क्यांवर पोहोचला आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 2563 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर देशात आतापर्यंत एकूण 4 कोटी 25 लाख 28 हजार 126 लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. तर, आतापर्यंत 5 लाख 23 हजार 693 रुग्णांनी कोरोनामुळं जीव गमावला आहे. सरकारी आकडेवारीनुसार, देशभरात गेल्या 24 तासांत 39 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. 

महत्वाच्या बातम्या

Corona Cases Today : चिंताजनक! देशात कोरोना प्रादुर्भाव वाढला; गेल्या 24 तासांत 3303 नवे रुग्ण

Maharashtra Coronavirus : राज्यात मास्क सक्ती? मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राजेश टोपे यांचे महत्त्वाचे वक्तव्य

Mask : बंदिस्त ठिकाणी जात असाल तर मास्क घालाच; टास्क फोर्स सदस्य नेमकं काय म्हणाले? 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Akola : 'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
शेतकऱ्याकडून 2 लाख 20 हजारांची लाच; तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात अडकला, तलाठी धूम पळाला
शेतकऱ्याकडून 2 लाख 20 हजारांची लाच; तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात अडकला, तलाठी धूम पळाला
शाकाहाराचा अट्टाहास! अनंत अंबानींनी कत्तलाखान्यात जाणाऱ्या 250 कोंबड्या दुप्पट पैसा देऊन विकत घेतल्या
शाकाहाराचा अट्टाहास! अनंत अंबानींनी कत्तलाखान्यात जाणाऱ्या 250 कोंबड्या दुप्पट पैसा देऊन विकत घेतल्या
शिवसेनेला दे धक्का! विधानसभा निवडणुकीत 1 लाखांवर मतं घेतलेल्या उमेदवाराचा उद्धव ठाकरेंना 'जय महाराष्ट्र'
शिवसेनेला दे धक्का! विधानसभा निवडणुकीत 1 लाखांवर मतं घेतलेल्या उमेदवाराचा उद्धव ठाकरेंना 'जय महाराष्ट्र'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange on Beed : कळंब महिला हत्या प्रकरणावर मनोज जरांगे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...Prithviraj Chavan : शेतकऱ्यांची कर्जमाफी ते बांगलादेशी घुसखोरी,पृथ्वीराज चव्हाणांचं विश्लेषणABP Majha Headlines 4 PM Top Headlines  4 PM 1 April 2025 संध्या 4 च्या हेडलाईन्सAditya Thackeray Full PC : 'हा 'अदानी कर' लादला जातोय, घनकचरा नियोजन शुल्कला कडाडून विरोध करणार'

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Akola : 'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
शेतकऱ्याकडून 2 लाख 20 हजारांची लाच; तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात अडकला, तलाठी धूम पळाला
शेतकऱ्याकडून 2 लाख 20 हजारांची लाच; तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात अडकला, तलाठी धूम पळाला
शाकाहाराचा अट्टाहास! अनंत अंबानींनी कत्तलाखान्यात जाणाऱ्या 250 कोंबड्या दुप्पट पैसा देऊन विकत घेतल्या
शाकाहाराचा अट्टाहास! अनंत अंबानींनी कत्तलाखान्यात जाणाऱ्या 250 कोंबड्या दुप्पट पैसा देऊन विकत घेतल्या
शिवसेनेला दे धक्का! विधानसभा निवडणुकीत 1 लाखांवर मतं घेतलेल्या उमेदवाराचा उद्धव ठाकरेंना 'जय महाराष्ट्र'
शिवसेनेला दे धक्का! विधानसभा निवडणुकीत 1 लाखांवर मतं घेतलेल्या उमेदवाराचा उद्धव ठाकरेंना 'जय महाराष्ट्र'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल  2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल  2025 | मंगळवार
Manoj Jarange : फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवून संतोष देशमुख प्रकरणातील सगळ्यांना फाशी देऊन टाका, नाहीतर जेलमध्येच गँगवॉर होऊन सगळे संपतील : मनोज जरांगे
फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवून संतोष देशमुख प्रकरणातील सगळ्यांना फाशी देऊन टाका, नाहीतर जेलमध्येच गँगवॉर होऊन सगळे संपतील : मनोज जरांगे
दिशा सालियन प्रकरणी सुनावणीपूर्वीच न्यायमूर्तींच्या भूमिकेवर प्रश्न; वकील निलेश ओझांनी सांगितलं मविआ कनेक्शन
दिशा सालियन प्रकरणी सुनावणीपूर्वीच न्यायमूर्तींच्या भूमिकेवर प्रश्न; वकील निलेश ओझांनी सांगितलं मविआ कनेक्शन
रायगडमध्ये लिफ्ट कोसळून भीषण अपघात, 2 जखमी; उल्हासनगरमध्ये ग्रील तुटल्याने 2 लहानगे खाली पडले
रायगडमध्ये लिफ्ट कोसळून भीषण अपघात, 2 जखमी; उल्हासनगरमध्ये ग्रील तुटल्याने 2 लहानगे खाली पडले
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.