एक्स्प्लोर

राज्यातील घाणेरड्या राजकारणामुळे आपल्याला राजीनामा द्यावा लागला : संजय राठोड

वनमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर संजय राठोड यांनी समाज बांधणीसाठी महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात पालघर जिल्ह्यातील वसई येथून केली. वसईच्या देवीपाडा तांड्यावर जाऊन त्यांनी समाजाची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

वसई : राज्यातील घाणेरड्या राजकारणामुळे आपल्याला राजीनामा द्यावा लागला, असं माजी वनमंत्री संजय राठोड यांनी म्हटलं आहे. संजय राठोड आज वसईत कार्यक्रमानिमित्त आले होते, त्यावेळी तेथे ते बोलत होते. अतिशय गरीब परिस्थितीतून मी राजकारणात आलो, मंत्री पदापर्यंत पोहचलो. पण राज्याच्या घाणेरड्या राजकारणामुळे मला माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला, हे खूप दुर्दैवी आहे. पण अशा संकट काळात संपूर्ण महाराष्ट्रातील माझा समाज माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला, त्यातून मला पुन्हा लढण्याची जिद्द मिळाली आहे. त्यामुळे मंत्री असताना माझा समाज मला भेटत होता. आता मी समाजाच्या दारादारात जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेणार आहे, असं माजी वनमंत्री तथा आमदार संजय राठोड यांनी सांगितलं. 

वन मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर संजय राठोड यांनी समाज बांधणीसाठी महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात पालघर जिल्ह्यातील वसई येथून केली. वसईच्या देवीपाडा तांड्यावर जाऊन त्यांनी समाजाची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांच्यासोबत चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक चंद्रकांत पवार होते. 

यावेळी संजय राठोड यांनी सांगितले की, वसईला सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि क्रांतिकारी इतिहास आहे. संपूर्ण महाराष्ट्राच्या विविध भागांतील समाज या परिसरात वसलेला आहे. वसई हे मुंबई जवळचे ठिकाण आहे. त्यासाठी मी वसई हे माझ्या दौऱ्याचे पाहिले ठिकाण निवडले. कोरोनाचा संकट काळ चालू आहे, आमचा बंजारा समाजाचा नागरिक हा वीटभट्टी, मोलमजुरीचे काम करणारा आहे. अशा काळात त्यांना मदत आणि धीर देण्याची गरज आहे. कोरोनाचं संकट मोठं आहे. कोरोना महामारीत माझा बंजारा समाजाच्या वेदना, समस्या समजून घेणे, त्यांच्या प्रत्येक संकटात सहभागी होणे हे माझे कर्तव्य आहे, असंही माजी वनमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.

इतर बातम्या

नैतिकदृष्ट्या पदावर राहणे योग्य नाही म्हणून स्वत:हून राजीनामा दिला : अनिल देशमुख

दिलीप वळसे पाटील राज्याचे नवे गृहमंत्री, अनिल देशमुख यांचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Prakash Ambedkar : फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
Govinda Gun Fire: गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
Dharmaveer 2: बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Govinda Gun Fire : कोलकात्याला जाण्यासाठी बॅगेत बंदूक भरताना मिसफायरShinde Group Dasara Melava : शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसीमध्ये होणारDevendra Fadnavis : लव्ह जिहादच्या तब्बल एक लाखांपेक्षा जास्त तक्रारी - देवेंद्र फडणवीसTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2PM : 1 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Prakash Ambedkar : फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
Govinda Gun Fire: गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
Dharmaveer 2: बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
अमेरिका-चीननंतर 2050 पर्यंत 'हा' देश सुपरपॉवर, चांगले संबंध ठेवा, ब्रिटनच्या माजी पंतप्रधानांनी कोणत्या देशाचं नाव घेतलं? भारत की पाकिस्तान? 
भारतासोबत चांगले संबंध ठेवा, 2050 पर्यंत सुपरपॉवर देशांच्या यादीत केवळ 3 देश असणार, टोनी ब्लेअर काय म्हणाले?
Jayant Patil: जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
Mumbai Accident: मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, बाबांसोबत शाळेला निघालेल्या चिमुकलीचा मृत्यू, जखमी बाप मृतदेह मांडीवर घेऊन भ्रमिष्टासारखा बसून राहिला
मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, लेकीने बाबाच्या मांडीवरच प्राण सोडले, वडील भ्रमिष्टासारखे रस्त्यावरच बसून राहिले
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
Embed widget