एक्स्प्लोर

Hyderabad Liberation Day : हैदराबाद मुक्ती संग्रामात हिंदूंनी दिलं होतं मुस्लिमांना संरक्षण, इतिहास अभ्यासक धवल कुलकर्णींची माहिती  

मराठवाड्याच्याा जनतेला स्वतंत्र मिळवण्यासाठी, हैदराबादच्या निजामाविरोधात दिर्घ लढा द्यावा लागला. त्यानंतर मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळालं. याबाबत इतिहास अभ्यासक धवल कुलकर्णी यांनी माहीती दिली आहे.

Hyderabad Liberation Day : आज (17 सप्टेंबर)  हैदराबाद मुक्ती संग्राम दिन (Hyderabad Liberation Day) आहे. आजचा दिवस राज्यात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला, पण त्यावेळी संपूर्ण देश विविध संस्थानांमध्ये विखुरलेला होता. त्यावेळी 565 पैकी 562 संस्थांने स्वतंत्र भारतात सामील झाली होती. मात्र हैदराबाद संस्थान, जम्मू आणि काश्मीर आणि जुनागड संस्थान ही तीन संस्थाने स्वतंत्र भारतात सामील झाली नव्हती. त्या काळात मराठवाडा हा हैदराबाद संस्थानाचा भाग होता. मराठवाड्याच्याा जनतेला स्वतंत्र मिळवण्यासाठी, हैद्राबादच्या निजामाविरोधात दिर्घ लढा द्यावा लागला. 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळालं. या लढ्यासंदर्भात इतिहासाचे अभ्यासक आणि पत्रकार धवल कुलकर्णी (Dhaval Kulkarni ) यांनी ट्वीट करत सविस्तर माहिती दिली आहे. 

पंडित सुंदरलाल यांच्या समितीच्या अंदाजानुसार हिंसाचारात 30 ते 40 हजार जणांचा मृत्यू

रझाकारांनी निजामांच्या मदतीनं हिंदूंची हत्या करणं, महिलांचं अपहरण करणं, मालमत्ता लुटण्याचे कृत्य केलं होते. रझाकारांनी फक्त हिंदूंवरच हल्ला केला असे नाही तर मुस्लिमांवर देखील हल्ले केले. अशा वेळी काही हिंदूनी मुस्लिमांना संरक्षण दिल्याची माहिती देखील धवल कुलकर्णी यांनी दिली आहे. कुलकर्णी ही माहिती देताना विविध पुस्तकांचा देखील संदर्भ दिला आहे. त्यावेळी केंद्र सरकारने काँग्रेसचे नेते पंडित सुंदरलाल यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमली होती. त्या समितीनं हैदराबादचा दौरा केला होता. या समितीनं केलेल्या अभ्यासानुसार, त्यावेळी हिंसाचारातील एकूण मृत्यूची संख्या ही 30,000 ते 40,000 च्या दरम्यान असण्याचा अंदाज वर्तवला होता. मृत्यूची संख्या ही 25000 हजारांपेक्षा कमी नव्हती अशी माहिती त्या समितीनं दिल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले आहे.

जास्त हिंदू असूनही नोकऱ्यांमध्ये हिंदूंचे प्रतिनिधित्व खूपच कमी होते

हैदराबादमधील बहुतेक रहिवासी तेलुगु, मराठी आणि कन्नड होते. बहुसंख्य हिंदू असतानाही 1922 पासून सरकारी माध्यमिक शाळांमध्ये उर्दू हे अनिवार्य शिक्षण त्यांनी केले होते. हैदराबाद संस्थानात सर्वात जास्त हिंदू असूनही सरकारी नोकऱ्यांमध्ये हिंदूंचे प्रतिनिधित्व खूपच कमी होते. पण मुस्लिमबहुल नोकरशाहीने त्यांच्याच समाजाचे मोठं शोषण केल्याची उदाहरणे आहेत. 1891-92 पासून आर्य समाजाच्या उपक्रमांची सुरूवात झाली. 1895 पासून हैदराबाद येथे गणेशोत्सव साजरा करणे सुरु झाले. यामुळं हळूहळू जातीय तणाव वाढला. 1927 मध्ये स्थापन झालेल्या मजलिस ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (MIM) या संघटनेमुळं समाजात फूट वाढली आणि सामाजिक तणाव वाढला होता.

भागानगर संघर्ष चळवळ

हैदराबाद स्टेट काँग्रेसचा जन्म 1938 मध्ये झाला. त्यात शिक्षक-तपस्वी व्यंकटेश भगवानराव खेडगीकर उर्फ स्वामी रामानंद तीर्थ सारखे नेते होते. राज्य काँग्रेसच्या स्थापनेनंतर आपल्या संघर्षाच्या शेवटच्या टप्प्यात सशस्त्र, भूमिगत चळवळ सुरू केली. हैदराबाद मुक्ती संग्रामात स्वामी रामानंद तीर्थ यांचे मोठे योगदान आहे. काँग्रसने त्या ठिकाणी चळवळ सुरु केल्यानंतर 1938 ला हिंदू महासभेकडूनही चळवळ सुरु करण्यात आली होती. विनायक दामोदर सावरकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलने करण्यात आली होती. यामध्ये नथुराम गोडसेचा देखील सहभाग होता. 'भागानगर संघर्ष' नावाची नि:शस्त्र नागरी प्रतिकार चळवळ त्यावेळी सुरू करण्यात आली होती.  राज्य काँग्रेसने देखील असाच निषेध सुरु केला होता. परंतू महात्मा गांधी यांना आंदोलनाला जातीय रंग द्याचा नव्हता. त्यामुळं त्यांनी आंदोलन स्थगित करण्याची मागणी केली होती. त्यामध्ये गांधी, जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल आणि इतरांनी राज्य काँग्रेसला मदत केली होती. शिरुभाऊ लिमये यांनी भूमिगत प्रतिकाराचे मार्गदर्शन केले होते.

महत्त्वाच्या बातम्या:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rate : चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
PVC Aadhaar Card : PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis Sabha Nagpur : होमपीचवर मुख्यमंत्र्यांची तोफ धडाडणार, फडणवीस काय बोलणार?
Ambadas Danve On Rahul Narvekar Sambhajinagar | नार्वेकरांचं निलंबन कर, अंबादास दानवे संतापले
Chandrashekhar Bawankule On Sudhir Mungantiwar : सुधीरभाऊंचे मतभेद असले तरी फडणीसांवर नाराजी नाही - बावनकुळे
Sanjay Khodke On Navneet Rana Amravati : दुसऱ्याच्या प्रचाराला, मग भाजपावर विश्वास का ठेवावा?
Chhatrapati Sambhajinagar : एकाच वेळी 3-4 मतं कशी द्यायची? प्रभागनिहाय मतदानचा EXCLUSIVE DEMO

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate : चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
PVC Aadhaar Card : PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
T20 World Cup 2026 : बांगलादेशनं तडकाफडकी पत्र पाठवलं, आयसीसीची मध्यस्थी, बीसीबी एक पाऊल मागं, भारतात टी 20 वर्ल्ड कप खेळणार? 
BCCI अन् बांगलादेश क्रिकेट बोर्ड यांच्यात आयसीसीची मध्यस्थी, BCB नं वेळ मागितला पण एक अट ठेवली 
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
Embed widget