एक्स्प्लोर

Ganesh Visarjan 2021 LIVE: पुढच्या वर्षी लवकर या...! आज गणपती बाप्पाला निरोप, पाहा लाईव्ह अपडेट्स

Ganesh Visarjan : दहा दिवस मुक्काम केल्यानंतर आज गणपती बाप्पाचं विसर्जन केलं जाणार आहे. आज कोरोनाचे नियम पाळत अनंत चतुर्दशी दिवशी बाप्पाचं वाजत गाजत विसर्जन केलं जाणार आहे.

Key Events
Ganesh Visarjan Anant Chaturdashi 2021 LIVE Updates latest news ganpati visarjan, news on ganesh idol immersion Ganesh Visarjan 2021 LIVE: पुढच्या वर्षी लवकर या...!  आज गणपती बाप्पाला निरोप, पाहा लाईव्ह अपडेट्स
Feature_Photo_720X540

Background

Ganesh Visarjan : दहा दिवस मुक्काम केल्यानंतर आज गणपती बाप्पाचं विसर्जन केलं जाणार आहे. आज कोरोनाचे नियम पाळत अनंत चतुर्दशी दिवशी बाप्पाचं वाजत गाजत विसर्जन केलं जाणार आहे. पुढच्या वर्षी लवकर या म्हणत बाप्पाला निरोप दिला जातो. मात्र कोविडच्या नियमांमुळं यंदाही विसर्जन मिरवणुकीचा उत्सव गर्दी टाळूनच केला जाणार आहे. 

Ganesh Visarjan 2021 : गणेश विसर्जनासाठीच्या मुंबई महापालिकेच्या मार्गदर्शक सूचना जारी

आज गणेशोत्सवाची सांगता करत गणपती मूर्तींचे पाण्यात विसर्जन केले जाते.  चतुर्थीला घरोघरी लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होऊन पूजन केले जाते. पुढील 1 दिवस  गणेशाचे यथासांग मनोभावे पूजन केले जाते. यानंतर अनंत चतुर्दशीला गणपती मूर्तींचे योग्य मुहुर्तावर विसर्जन केले जाते.
  
आज 19 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जन केले जाईल. काही ठिकाणी दीड दिवस, पाच दिवस, तर काही ठिकाणी सात दिवस गणपती पूजन केले जाते. तर, अनेक ठिकाणी संपूर्ण 10 दिवस गणपतीची सेवा केल्यानंतर अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पाला निरोप दिला जातो.

गणपती विसर्जन समुद्र, नदी, तलाव, कुंडामध्ये केले जाते. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता यंदाही विसर्जन मिरवणुकीला गर्दी टाळण्याचे आवाहन केले जात आहे. त्यामुळे सर्वांची सुरक्षितता लक्षात घेऊन शक्य असल्यास घरच्या घरी गणपती मूर्तीचे विसर्जन करावे, असंही प्रशासनानं सांगितलं आहे. सार्वजनिक गणेश मंडळांनाही मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. 

अनंत चतुर्दशी तिथी प्रारंभ : 19  सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 5 वाजून 59 मिनिटे
अनंत चतुर्दशी तिथी समाप्ती : 20 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 5 वाजून 28 मिनिटे.

गणेश विसर्जनासाठी मुंबई महानगरपालिका सज्ज झाली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने   मुंबईत निर्बंध लागू करण्यात आले आहेत. वैभवशाली गणपती विसर्जन मिरवणूक यंदाही कोविडच्या परिस्थितीत होणार नाही. यासाठी गणेश विसर्जनासाठीच्या मुंबई महापालिकेच्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. पुण्यात देखील मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुका नाहीत. तर विसर्जनाच्या पार्श्वभूमिवर बंदोबस्तासाठी पोलिस प्रशासन सज्ज आहे. 

19:46 PM (IST)  •  19 Sep 2021

पिंपरी चिंचवडमधील इंद्रायणी नदीत विनापरवाना विसर्जन करायला आलेल्यांपैकी दोघे बुडाले

पिंपरी चिंचवडमधील इंद्रायणी नदीत विनापरवाना विसर्जन करायला आलेल्यांपैकी दोघे बुडाले आहेत. दोघे ही एकमेकांचे नातेवाईकच आहेत. मोशीत ही घटना सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. दत्ता ठोंबरे आणि प्रज्वल काळे अशी दोघांची नावं असून त्यांचा शोध सुरू आहे. अग्निशमन दल घटनास्थळी पोहचत आहे.

19:27 PM (IST)  •  19 Sep 2021

नाशिकच्या मानाच्या तिसऱ्या गणपतीचे विसर्जन..

नाशिकच्या विसर्जन मिरवणुकीत मानाच्या तिसऱ्या गुलालवाडी व्यायामशाळेच्या गणपती बाप्पाला भावपूर्ण वातावरणात संध्याकाळी निरोप देण्यात आला. यावेळी मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंडळाचे यंदाचे 96 वे वर्ष आहे, लेझीम आणि ढोल पथकामुळे गुलालवाडी व्यायामशाळेची मिरवणूक ही नाशिकमध्ये मुख्य आकर्षण ठरत असते मात्र गेल्या वर्षीपासून कोरोच्या सावटामुळे मिरवणूकीला परवानगी नसल्याने साध्या पद्धतीने मंडळासमोरच गणेशाचे विसर्जन करण्यात येते आहे.

Load More
New Update
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND vs PAK : ठरलं... भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमने सामने येणार, 'या' दिवशी महामुकाबला,अंडर-19 आशिया कपचं वेळापत्रक जाहीर
भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमने सामने येणार, 'या' दिवशी महामुकाबला,अंडर-19 आशिया कपचं वेळापत्रक जाहीर
Udayanraje Bhonsle :  उमेदवारी ज्यांना मिळाली नाही त्यांनी नाराज होऊ नये, भविष्यात चांगली संधी देऊ, उदयनराजे भोसलेंची नाराजांना साद
अमोल मोहितेंसाठी उदयनराजे- शिवेंद्रराजेंची संयुक्त पत्रकार परिषद, नाराजांच्या उमेदवारीबाबत म्हणाले...
Uddhav Thackeray : शिवसेनेचा जन्म संघर्षासाठी, आम्हाला मुंबई जिंकायची आहे आणि जिंकणारचं, ज्येष्ठ शिवसैनिकांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंची घोषणा
2014 ला आत्मनिर्भर भारत होईल असं वाटलेलं, अजून भाजप आत्मनिर्भर झाला नाही,उद्धव ठाकरेंची टीका
पालघर प्रकरणात चौधरीचा समावेश नसेल तर फडणवीस अन् भाजपनं त्याची, हिंदूंची आणि शिवसेनेची माफी मागावी : उद्धव ठाकरे
... तर भाजप आणि फडणवीसांनी शिवसेनेची आणि हिंदूंची माफी मागावी, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ambadas Danve :संजय राऊतांचा ब्रेक, दानवेंकडे माईक; राऊतांऐवजी सरकारवर दानवे कडाडणार Special Report
Nawab Malik : मलिक 'कॅप्टन' महायुतीत टशन; राष्ट्रवादीचे लाडके, भाजपचे दोडके Special Report
Sangli Shaurya Death : मारकुट्या शिक्षिका, शौर्यची शोकांतिका Special Report
Chikhaldara Nagarparishad : बिनविरोध मामेभाऊ, निशाण्यावर देवाभाऊ Special Report
Shahaji Bapu:निराशेचे 'डोंगर', आरोपांची 'झाडी', शहाजी बापूंचा मुख्यमंत्र्यांवर संताप Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs PAK : ठरलं... भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमने सामने येणार, 'या' दिवशी महामुकाबला,अंडर-19 आशिया कपचं वेळापत्रक जाहीर
भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमने सामने येणार, 'या' दिवशी महामुकाबला,अंडर-19 आशिया कपचं वेळापत्रक जाहीर
Udayanraje Bhonsle :  उमेदवारी ज्यांना मिळाली नाही त्यांनी नाराज होऊ नये, भविष्यात चांगली संधी देऊ, उदयनराजे भोसलेंची नाराजांना साद
अमोल मोहितेंसाठी उदयनराजे- शिवेंद्रराजेंची संयुक्त पत्रकार परिषद, नाराजांच्या उमेदवारीबाबत म्हणाले...
Uddhav Thackeray : शिवसेनेचा जन्म संघर्षासाठी, आम्हाला मुंबई जिंकायची आहे आणि जिंकणारचं, ज्येष्ठ शिवसैनिकांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंची घोषणा
2014 ला आत्मनिर्भर भारत होईल असं वाटलेलं, अजून भाजप आत्मनिर्भर झाला नाही,उद्धव ठाकरेंची टीका
पालघर प्रकरणात चौधरीचा समावेश नसेल तर फडणवीस अन् भाजपनं त्याची, हिंदूंची आणि शिवसेनेची माफी मागावी : उद्धव ठाकरे
... तर भाजप आणि फडणवीसांनी शिवसेनेची आणि हिंदूंची माफी मागावी, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
पुणेकरांसाठी गुडन्यूज; म्हाडाच्या 4186 घरांसाठी सोडत, अर्ज करण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
पुणेकरांसाठी गुडन्यूज; म्हाडाच्या 4186 घरांसाठी सोडत, अर्ज करण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
Tamhini Accident: ताम्हिणी घाट अपघातातील 'थार'चे फोटो समोर, गाडीचा चेंदामेंदा; रेस्क्यू ऑपरेशन अद्यापही सुरूच
ताम्हिणी घाट अपघातातील 'थार'चे फोटो समोर, गाडीचा चेंदामेंदा; रेस्क्यू ऑपरेशन अद्यापही सुरूच
धक्कादायक! भाजीपाला घेत असताना भर बाजारात तलवारीने हल्ला करत एकाची हत्या, जालना शहर हादरलं 
धक्कादायक! भाजीपाला घेत असताना भर बाजारात तलवारीने हल्ला करत एकाची हत्या, जालना शहर हादरलं 
डोंगराळेतील पीडित कुटुंबीयांची भेट, जरांगे पाटील संतापले; म्हणाले, सरकारने फाशीपेक्षा एन्काऊंटर केला पाहिजे
डोंगराळेतील पीडित कुटुंबीयांची भेट, जरांगे पाटील संतापले; म्हणाले, सरकारने फाशीपेक्षा एन्काऊंटर केला पाहिजे
Embed widget