एक्स्प्लोर

Shyam Manav: राज्यातील आत्ताचे पोलीसखातं हे केवळ मालकाच्या इशाऱ्यावर वागतंय; अनिसच्या डॉ. श्याम मानव यांची टीका

Shyam Manav: गेल्या 42 वर्षात अनेक सरकार बदलली मात्र, आतापर्यंत पोलीसखातं असं केव्हाच वागलं नाही. आत्ताचे पोलीसखातं आहे  हे मालकाच्या इशाऱ्यावर वागतंय, असा गंभीर आरोप डॉ. श्याम मानव यांनी केला आहे.

Shyam Manav in Washim : गेल्या 42 वर्षात अनेक सरकार बदलली मात्र,आतापर्यंत पोलीसखातं असं केव्हाच वागलं नाही. आत्ताचे जे नवीन पोलीसखातं आहे  हे मालकाच्या इशाऱ्यावर वागतंय, असा गंभीर आरोप अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख  डॉ. श्याम मानव (Shyam Manav)  यांनी केला आहे. वाशिमच्या (Washim) कारंजा लाड इथे रविवारी संविधान बचाव, महाराष्ट्र बचाव अभियान अंतर्गत व्याख्यान मालेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान डॉ. श्याम मानव यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे. 

सध्याचे  सरकार आहे ते अंधश्रद्धा वाढवणारं सरकार आहे- डॉ. श्याम मानव 

राज्यात गेल्या 42 वर्षांमध्ये मी अनेक मुख्यमंत्र्यांच्या बाबांना एक्सपोज केलं आहे. पण या देशातील कोणत्याही राजकारण्यांना मुख्यमंत्री असो उपमुख्यमंत्री असो किंवा मंत्री कोणत्याही पदावर असो, त्यांनी कधीही या दरम्यानच्या कारवाईमध्ये हस्तक्षेप केला नाही. पोलिसांना पोलिसाचे काम करू दिलं.  आज त्याच महाराष्ट्रामध्ये पोलीस असं वागत आहेत, तर माझ्या मनामध्ये असा विचार आला की, पाच सात वर्ष कोर्टामध्ये भांडण करून पोलिसांनी ॲक्शन घेण्याऐवजी जे पोलीस कायद्यानुसार वागत नाहीत, जे पोलीस घटनेनुसार वागत नाही, त्या पोलिसांना केवळ मालकाचा इशारा कळतो, त्याच मालकाचे सरकार का उलटून टाकू नये? का त्यांना बदलून टाकू नये? हे जे सध्याचे  सरकार आहे ते अंधश्रद्धा वाढवणारं सरकार आहे. असा घणाघातही डॉ. श्याम मानव यांनी केला आहे. 

फसवणारे सरकार बदलल्या शिवाय गत्यंतर नाही - डॉ. श्याम मानव

ज्यांना कायद्याचं वटहुकूम जारी केले असताना आजचे नवीन सरकार आहे ते सरकार धिरेंद्रकृष्ण महाराज (बागेश्वर धाम) यांना राज्यभर घेऊन हिंडवत आलंय. हे लोक छत्रपती संभाजीनगर परीसरात खुलेआम लोकांची लुबाडणूक करत आहे. त्या महाराजांना केंद्रीय मंत्री घेऊन आले आहे. म्हणजे जो माणूस खुलेआम लोकांची लुबाडणूक करतो, स्वतःचे  साम्राज्य निर्माण करतो, सरकार मधले मंत्री त्यांना घेऊन हिंडतात. ज्या मंत्र्यावर, ज्या सरकारवर आपली जीव वाचवण्याची जबाबदारी आहे, तेच मंत्री आता आपल्या निवडणुकीच्या वापरासाठी, निवडणुकीच्या यशाकरिता त्यांना सहकार्य करत आहेत. आपल्या माणसांना फसवणारे हे सरकार आम्ही बदलणार, त्याशिवाय गत्यंतर नाही. असं म्हणत डॉ. श्याम मानव यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे. 

हे ही वाचा  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

RR vs KKR : केकेआरचा राजस्थान रॉयल्सवर दणदणीत विजय, क्विंटन डी कॉकनं एकहाती विजय खेचून आणला, राजस्थाननं मॅच कुठं गमावली?
केकेआरचा राजस्थान रॉयल्सवर दणदणीत विजय, क्विंटन डी कॉकनं एकहाती विजय खेचून आणला, राजस्थाननं मॅच कुठं गमावली?
पुण्यात भररस्त्यात लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाला जामीन मंजूर; 17 दिवसांनंतर तुरुंगातून सुटका
पुण्यात भररस्त्यात लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाला जामीन मंजूर; 17 दिवसांनंतर तुरुंगातून सुटका
RBI :आरबीआयचा एचडीएफसी सह आणखी एका बँकेला दणका, लाखो रुपयांचा दंड ठोठावला, कारण समोर
रिझर्व्ह बँकेचा HDFC सह आणखी एका बँकेला दणका, लाखो रुपयांचा दंड भरण्याचे आदेश, कारण समोर
''सरकारचे निर्णय औरंगजेबापेक्षा खराब''; शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबही बच्चू कडूंचा गौप्यस्फोट
''सरकारचे निर्णय औरंगजेबापेक्षा खराब''; शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबही बच्चू कडूंचा गौप्यस्फोट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11PM 26 March 2025Special Report | Santosh Deshmukh | मास्टरमाईंड हत्येचा वाल्मिक कराडच! खटला ट्रॅकवर, न्याय लवकर?Special Report|Opposition Leader | संपला कालावधी निवड कधी? विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद रिक्तच राहणार?Special Report | Kunal Kamra | गाण्यावरुन वादंग, कामरावर हक्कभंग; अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटी सभागृहात गोंधळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RR vs KKR : केकेआरचा राजस्थान रॉयल्सवर दणदणीत विजय, क्विंटन डी कॉकनं एकहाती विजय खेचून आणला, राजस्थाननं मॅच कुठं गमावली?
केकेआरचा राजस्थान रॉयल्सवर दणदणीत विजय, क्विंटन डी कॉकनं एकहाती विजय खेचून आणला, राजस्थाननं मॅच कुठं गमावली?
पुण्यात भररस्त्यात लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाला जामीन मंजूर; 17 दिवसांनंतर तुरुंगातून सुटका
पुण्यात भररस्त्यात लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाला जामीन मंजूर; 17 दिवसांनंतर तुरुंगातून सुटका
RBI :आरबीआयचा एचडीएफसी सह आणखी एका बँकेला दणका, लाखो रुपयांचा दंड ठोठावला, कारण समोर
रिझर्व्ह बँकेचा HDFC सह आणखी एका बँकेला दणका, लाखो रुपयांचा दंड भरण्याचे आदेश, कारण समोर
''सरकारचे निर्णय औरंगजेबापेक्षा खराब''; शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबही बच्चू कडूंचा गौप्यस्फोट
''सरकारचे निर्णय औरंगजेबापेक्षा खराब''; शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबही बच्चू कडूंचा गौप्यस्फोट
राज बब्बरच्या मुलाने आडनाव बदललं, 'प्रतीक स्मिता पाटील', असं नाव लावणार; नेमकं कारण काय? प्रतिक्रिया देताना म्हणाला...
राज बब्बरच्या मुलाने आडनाव बदललं, 'प्रतीक स्मिता पाटील', असं नाव लावणार; नेमकं कारण काय? प्रतिक्रिया देताना म्हणाला...
श्री विठ्ठल-रूक्मिणीचरणी सोन्याचं दान, भक्ताकडून दागिने अर्पण; जाणून घ्या किंमत किती?
श्री विठ्ठल-रूक्मिणीचरणी सोन्याचं दान, भक्ताकडून दागिने अर्पण; जाणून घ्या किंमत किती?
IPL 2025 : रिषभ अन् गोयंकांच्या चर्चेमुळं राहुलची आठवण,आयपीएल संघ मालक मैदानावर येऊन खेळाडूंवर रागवू शकतात का? BCCI चे नियम नेमके काय सांगतात?
रिषभ पंत अन् संजीव गोयंकांच्या चर्चेमुळं केएल राहुलची आठवण, आयपीएल संघ मालक मैदानावर येऊन खेळाडूंवर रागवू शकतात का?
छत्रपती  संभाजीराजे बोलतात ते 100 टक्के चुकीचं, वाघ्या कुत्र्याची कथा सत्य, संभाजी भिडेंची भूमिका 
छत्रपती  संभाजीराजे बोलतात ते 100 टक्के चुकीचं, वाघ्या कुत्र्याची कथा सत्य, संभाजी भिडेंची भूमिका 
Embed widget