एक्स्प्लोर

Shyam Manav: राज्यातील आत्ताचे पोलीसखातं हे केवळ मालकाच्या इशाऱ्यावर वागतंय; अनिसच्या डॉ. श्याम मानव यांची टीका

Shyam Manav: गेल्या 42 वर्षात अनेक सरकार बदलली मात्र, आतापर्यंत पोलीसखातं असं केव्हाच वागलं नाही. आत्ताचे पोलीसखातं आहे  हे मालकाच्या इशाऱ्यावर वागतंय, असा गंभीर आरोप डॉ. श्याम मानव यांनी केला आहे.

Shyam Manav in Washim : गेल्या 42 वर्षात अनेक सरकार बदलली मात्र,आतापर्यंत पोलीसखातं असं केव्हाच वागलं नाही. आत्ताचे जे नवीन पोलीसखातं आहे  हे मालकाच्या इशाऱ्यावर वागतंय, असा गंभीर आरोप अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख  डॉ. श्याम मानव (Shyam Manav)  यांनी केला आहे. वाशिमच्या (Washim) कारंजा लाड इथे रविवारी संविधान बचाव, महाराष्ट्र बचाव अभियान अंतर्गत व्याख्यान मालेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान डॉ. श्याम मानव यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे. 

सध्याचे  सरकार आहे ते अंधश्रद्धा वाढवणारं सरकार आहे- डॉ. श्याम मानव 

राज्यात गेल्या 42 वर्षांमध्ये मी अनेक मुख्यमंत्र्यांच्या बाबांना एक्सपोज केलं आहे. पण या देशातील कोणत्याही राजकारण्यांना मुख्यमंत्री असो उपमुख्यमंत्री असो किंवा मंत्री कोणत्याही पदावर असो, त्यांनी कधीही या दरम्यानच्या कारवाईमध्ये हस्तक्षेप केला नाही. पोलिसांना पोलिसाचे काम करू दिलं.  आज त्याच महाराष्ट्रामध्ये पोलीस असं वागत आहेत, तर माझ्या मनामध्ये असा विचार आला की, पाच सात वर्ष कोर्टामध्ये भांडण करून पोलिसांनी ॲक्शन घेण्याऐवजी जे पोलीस कायद्यानुसार वागत नाहीत, जे पोलीस घटनेनुसार वागत नाही, त्या पोलिसांना केवळ मालकाचा इशारा कळतो, त्याच मालकाचे सरकार का उलटून टाकू नये? का त्यांना बदलून टाकू नये? हे जे सध्याचे  सरकार आहे ते अंधश्रद्धा वाढवणारं सरकार आहे. असा घणाघातही डॉ. श्याम मानव यांनी केला आहे. 

फसवणारे सरकार बदलल्या शिवाय गत्यंतर नाही - डॉ. श्याम मानव

ज्यांना कायद्याचं वटहुकूम जारी केले असताना आजचे नवीन सरकार आहे ते सरकार धिरेंद्रकृष्ण महाराज (बागेश्वर धाम) यांना राज्यभर घेऊन हिंडवत आलंय. हे लोक छत्रपती संभाजीनगर परीसरात खुलेआम लोकांची लुबाडणूक करत आहे. त्या महाराजांना केंद्रीय मंत्री घेऊन आले आहे. म्हणजे जो माणूस खुलेआम लोकांची लुबाडणूक करतो, स्वतःचे  साम्राज्य निर्माण करतो, सरकार मधले मंत्री त्यांना घेऊन हिंडतात. ज्या मंत्र्यावर, ज्या सरकारवर आपली जीव वाचवण्याची जबाबदारी आहे, तेच मंत्री आता आपल्या निवडणुकीच्या वापरासाठी, निवडणुकीच्या यशाकरिता त्यांना सहकार्य करत आहेत. आपल्या माणसांना फसवणारे हे सरकार आम्ही बदलणार, त्याशिवाय गत्यंतर नाही. असं म्हणत डॉ. श्याम मानव यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे. 

हे ही वाचा  

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

SBI : आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले, कोणाला फायदा होणार? 
आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर गगनाला भिडले, विमान प्रवासभाडे नियंत्रणाबाबत केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले....
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर नियंत्रणावर केंद्रीय मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर, नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या
ट्रम्प यांनी टॅरिफ लादलं, भारतानं जुमानलं नाही, रशियाकडून तेल खरेदी सुरुच ठेवली, नोव्हेंबरमध्ये विक्रमी तेल खरेदी
ट्रम्प टॅरिफला न जुमानता भारताची रशियाकडून विक्रमी तेल खरेदी, नोव्हेंबरची आकडेवारी समोर
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद

व्हिडीओ

Savarkar Statue Andaman : सावरकरांना वंदन, पुतळ्याचं अनावरण Special Report
Maratha Reservation Hyderabad gazette : हैदराबाद गॅझेटचा खरंच फायदा झाला का? Special Report
CBSE Syllabus : CBSE भोंगळ कारभारावर शिवप्रेमींचा संताप Special Report
Nashik Tapovan Kumbhmela :  तपोवनचा वाद, संतापला हरित लवाद Special Report
Shiv Sena-BJP Alliance : महानगर पालिका निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना यांच्यात युती Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SBI : आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले, कोणाला फायदा होणार? 
आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर गगनाला भिडले, विमान प्रवासभाडे नियंत्रणाबाबत केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले....
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर नियंत्रणावर केंद्रीय मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर, नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या
ट्रम्प यांनी टॅरिफ लादलं, भारतानं जुमानलं नाही, रशियाकडून तेल खरेदी सुरुच ठेवली, नोव्हेंबरमध्ये विक्रमी तेल खरेदी
ट्रम्प टॅरिफला न जुमानता भारताची रशियाकडून विक्रमी तेल खरेदी, नोव्हेंबरची आकडेवारी समोर
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
Embed widget