एक्स्प्लोर

विरोधक वैफल्यग्रस्त अवस्थेत, मुख्यमंत्र्यांची टीका

या अधिवेशनात 11 विधेयक प्रस्तावित आहेत. विधानपरिषदेत आणि विधानसभेत एकूण 16 विधेयक मांडण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

मुंबई : कुठलाही अभ्यास न करता आणि वैफल्यग्रस्त अवस्थेत सत्तेपासून दूर गेल्याने येन-केन प्रकारे सरकारवर टीका करण्याची विरोधकांची मानसिकता आहे, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशणा साधला. उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत असून, पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी ते बोलत होते. सकारात्मक विरोधी पक्ष व्हावं अशी माझी त्यांना सूचना आहे, असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना दिला. मंत्रालय आणि परिसरात आत्महत्या होणं अत्यंत गंभीर बाब आहे. या घटनांना गांभीर्याने घेतलं पाहिजे, पण गौरवण्यात येऊ नये, असे धर्मा पाटील यांच्या आत्महत्येसंदर्भात मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी, आत्महत्यात संधी शोधणारे विरोधी पक्ष मी याआधी कधीच पहिला नव्हता, अशी टीकाही त्यांनी विरोधकांवर केली. “धर्मा पाटील यांची आत्महत्या दुर्दैवीच आहे. परंतु त्यांचे प्रकरण आघाडी सरकारच्या काळातलं आहे. आम्ही त्यांच्या आत्महत्येआधीच दोन बैठका घेतल्या होत्या. सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय आम्ही घेतला.”, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. या अधिवेशनात 11 विधेयक प्रस्तावित आहेत. विधानपरिषदेत आणि विधानसभेत एकूण 16 विधेयक मांडण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. भूसंपादन कायद्यासंदर्भातील महत्वाच्या विधेयकात सुधारणा करु, तसेच नगरपरिषद आणि नगरपंचायत पद्धतीत पारदर्शकता आणि अधिकार वाढीचा कायदा मांडण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. शेतकरी कर्जमाफी योजना अतिशय पारदर्शकपणे पूर्णत्वास नेत आहोत. कर्जमाफीसाठी ज्यांना अर्ज भरता आला नाही, त्यांना पुन्हा एकदा संधी देऊ. 1 मार्च ते 31 मार्च या कालावधीत ही संधी मिळेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

ईडीच्या कारवाईचा धडाका, 135 कोटींच्या बँक फसवणूकप्रकरणी पुणे, मुंबईत धाड; 4 बनावट कॉल सेंटरवरही धाड
ईडीच्या कारवाईचा धडाका, 135 कोटींच्या बँक फसवणूकप्रकरणी पुणे, मुंबईत धाड; 4 बनावट कॉल सेंटरवरही धाड
दुष्काळ जाहीर करावा ही गरज, तो आपोआपच होईल; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती, म्हणाले, सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी
दुष्काळ जाहीर करावा ही गरज, तो आपोआपच होईल; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती, म्हणाले, सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी
संभाजीनगर जिल्ह्यात वादळी वारा, वीजेचा कहर; दोन वेगवेगळ्या दुर्घटनेत 5 ठार, वीज पडून शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू
संभाजीनगर जिल्ह्यात वादळी वारा, वीजेचा कहर; दोन वेगवेगळ्या दुर्घटनेत 5 ठार, वीज पडून शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू
Maharashtra Todays Breaking News Updates: मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित, मात्र आंदोलन सुरुच राहणार
Maharashtra Todays Breaking News Updates: मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित, मात्र आंदोलन सुरुच राहणार

व्हिडीओ

Amravati Doctor : गोऱ्या रंगाचा सोस, जीवघेणा ओव्हरडोस Special Report
Nadi Jod Project : तहान मराठवाड्याची, प्रतीक्षा नदीजोडची Special Report
Uddhav Thackeray On Marathwada Drought : मराठवाड्यात दृष्काळ; आरोपांचा 'सुकाळ' | Special Report ABP Majha
Manoj Jarange Maratha Andolan : उपोषण सुटलं नेमकं काय घडलं? | ABP Majha Special Report
Manoj Jarange Beed UNCUT : मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित; सरकारचं शिष्टमंडळ पोहोचल्यानंतर काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारतापुढं अफगाणिस्तानचं लोटांगण! तब्बल127 धावांनी भारतीय संघाचा विजय, 3-0 ने मालिकाही जिंकली
भारतापुढं अफगाणिस्तानचं लोटांगण! तब्बल127 धावांनी भारतीय संघाचा विजय, 3-0 ने मालिकाही जिंकली
IND vs AFG : संजू आणि अभिषेकने टीम इंडियाचा टी 20 क्रिकेटमधील इतिहास भूगोलच बदलून टाकला, पावर प्ले मध्ये केली आहे आजवर कुणाला न जमणारी कामगिरी
संजू आणि अभिषेकने टीम इंडियाचा टी 20 क्रिकेटमधील इतिहास भूगोलच बदलून टाकला, पॉवरप्लेमध्ये विक्रमी कामगिरी
Abhishek Sharma: अभिषेक शर्माकडून शतकानंतर अनोखा जल्लोष, 'ओम नम:शिवाय' मंत्राचा उच्चार, Video व्हायरल
अभिषेक शर्माकडून शतकानंतर अनोखा जल्लोष, 'ओम नम:शिवाय' मंत्राचा उच्चार, Video व्हायरल
N Chandrasekaran: अवघ्या एक महिन्यांपूर्वी तडकाफडकी राजीनामा दिलेल्या टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचा कार्यकाळ पाच वर्षांनी वाढवला, टाटा ग्रुपमध्ये पहिल्यांदाच निर्णय
अवघ्या एक महिन्यांपूर्वी तडकाफडकी राजीनामा दिलेल्या टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचा कार्यकाळ पाच वर्षांनी वाढवला, टाटा ग्रुपमध्ये पहिल्यांदाच निर्णय
ईडीच्या कारवाईचा धडाका, 135 कोटींच्या बँक फसवणूकप्रकरणी पुणे, मुंबईत धाड; 4 बनावट कॉल सेंटरवरही धाड
ईडीच्या कारवाईचा धडाका, 135 कोटींच्या बँक फसवणूकप्रकरणी पुणे, मुंबईत धाड; 4 बनावट कॉल सेंटरवरही धाड
दुष्काळ जाहीर करावा ही गरज, तो आपोआपच होईल; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती, म्हणाले, सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी
दुष्काळ जाहीर करावा ही गरज, तो आपोआपच होईल; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती, म्हणाले, सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी
संभाजीनगर जिल्ह्यात वादळी वारा, वीजेचा कहर; दोन वेगवेगळ्या दुर्घटनेत 5 ठार, वीज पडून शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू
संभाजीनगर जिल्ह्यात वादळी वारा, वीजेचा कहर; दोन वेगवेगळ्या दुर्घटनेत 5 ठार, वीज पडून शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू
पावसाअभावी शेतकऱ्यांवर भीषण परिस्थिती; सोयाबीनची तिरडी, अंत्ययात्रा निघाली, स्मशानभूमीत अंत्यसंस्कारही केले
पावसाअभावी शेतकऱ्यांवर भीषण परिस्थिती; सोयाबीनची तिरडी, अंत्ययात्रा निघाली, स्मशानभूमीत अंत्यसंस्कारही केले
Embed widget