एक्स्प्लोर

Chandrashekhar Bawankule : वित्तमंत्री आणि ऊर्जामंत्र्यांच्या वादात महाराष्ट्र भरडला जातोय, भारनियमनावरुन बावनकुळेंचा निशाणा

वित्तमंत्री आणि ऊर्जामंत्री यांच्या वादात महाराष्ट्र भरडला जात असल्याची टीका भाजपचे आमदार आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

Chandrashekhar Bawankule : राज्यात जवळपास 15 लाख शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना केवळ दोन तास वीज पुरवठा मिळत आहे. आदिवासी भागात सर्वात जास्त प्रमाणात भारनियमन होत आहे. वित्तमंत्री आणि ऊर्जामंत्री यांच्या वादात महाराष्ट्र भरडला जात असल्याची टीका भाजपचे आमदार आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. राज्य सरकार कोळसा खरेदी करु शकले नाही. आता मात्र केंद्र सरकारच्या नावाने खडे फोडण्याचे काम केले जात असल्याचे बावनकुळे म्हणाले. 

सध्या राज्यात वीज टंचाई निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी भारनियमन केले जात आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याच मुद्यावरुन विरोधक राज्य सरकारला धारेवर धरत आहेत. राज्य सरकार कोळसा खरेदी करु शकले नाही. आता मात्र केंद्र सरकारच्या नावाने खडे फोडण्याचे काम केले जात असल्याचे म्हणच चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार असताना एकही तासाचे भरनियमन केले गेले नाही. शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम आम्ही केले.  मात्र, महाविकास आघाडीतील मंत्री आपसात वाद करीत असल्याने नुकसान होत असल्याचा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

राज्य सरकारने ओबीसी आरक्षणाचा बट्ट्याबोळ केला

यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी ओबीसी आरक्षणावरुन राज्य सरकारवर निशाणा साधला. महाविकास आघाडी सरकारने हे ओबीसी आरक्षण सुप्रीम कोर्टात वाचवले पाहिजे. यासाठी सर्वपक्षीय समर्थन दिले. कायदा मंजूर करुन दिला. मात्र, या सरकारने दोन वर्षे केवळ टाईमपास करुन ओबीसी आरक्षणाचा बट्याबोळ केला असल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला. त्यामुळे सुप्रीम कोर्टात ओबीसीकरता मंजूर केलेला कायदा टिकवला पाहिजे. हा कायदा ओबीसीकरता कसा योग्य आहे हे पटवून देणे गरजेचे आहे. सुप्रीम कोर्टाने वेळ दिला तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या पाच ते सहा महिने पुढे जातील, नाहीतर निवडणुका वेळेवर होतील. निवडणुका कधी होऊद्या भाजप यासाठी तयार असल्याचेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.  

महत्त्वाच्या बातम्या:

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी एक टक्के निधी राखीव ठेवा, राज्य शासनाचे निर्देश
दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी एक टक्के निधी राखीव ठेवा, राज्य शासनाचे निर्देश
अनैतिक संबंधातून गरोदर, 18 वर्षीय तरुणीची ओढणीने गळा आवळून हत्या, विट भट्टी मालकाला बेड्या
अनैतिक संबंधातून गरोदर, 18 वर्षीय तरुणीची ओढणीने गळा आवळून हत्या, विट भट्टी मालकाला बेड्या
चौकशी होणारच, पुण्यात परतताच तानाजी सावंतांच्या मुलाबाबत पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा स्पष्टच बोलले
चौकशी होणारच, पुण्यात परतताच तानाजी सावंतांच्या मुलाबाबत पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा स्पष्टच बोलले
ढोलकीच्या तालावर... 'लावणी'ला प्रोत्साहन, नवे कलाकार घडवणार; लोकनाट्य कला केंद्रासाठी शासनाची नवी नियमावली
ढोलकीच्या तालावर... 'लावणी'ला प्रोत्साहन, नवे कलाकार घडवणार; लोकनाट्य कला केंद्रासाठी शासनाची नवी नियमावली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole on Raj Thackeray | महापालिका निवडणुकांसाठी 'राज'कीय समीकरण ठरतंय?Rajkiya Shole on Raj Thackeray | मनपा निवडणुकीत मनसे आणि भाजप एकत्रित नाष्टा करणार का?Zero Hour Full | देवेंद्र फडणवीसांनी घेतली राज ठाकरेंची भेट? कारण काय? ABP MajhaBeed Sarpanch Death : संतोष देशमुख हत्येदिवशीचा CCTV;  स्कॉर्पियो सोडून सहा आरोपी पळाले!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी एक टक्के निधी राखीव ठेवा, राज्य शासनाचे निर्देश
दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी एक टक्के निधी राखीव ठेवा, राज्य शासनाचे निर्देश
अनैतिक संबंधातून गरोदर, 18 वर्षीय तरुणीची ओढणीने गळा आवळून हत्या, विट भट्टी मालकाला बेड्या
अनैतिक संबंधातून गरोदर, 18 वर्षीय तरुणीची ओढणीने गळा आवळून हत्या, विट भट्टी मालकाला बेड्या
चौकशी होणारच, पुण्यात परतताच तानाजी सावंतांच्या मुलाबाबत पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा स्पष्टच बोलले
चौकशी होणारच, पुण्यात परतताच तानाजी सावंतांच्या मुलाबाबत पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा स्पष्टच बोलले
ढोलकीच्या तालावर... 'लावणी'ला प्रोत्साहन, नवे कलाकार घडवणार; लोकनाट्य कला केंद्रासाठी शासनाची नवी नियमावली
ढोलकीच्या तालावर... 'लावणी'ला प्रोत्साहन, नवे कलाकार घडवणार; लोकनाट्य कला केंद्रासाठी शासनाची नवी नियमावली
धक्कादायक! सोयाबीन केंद्रावर अधिकाऱ्यांचा गैरव्यवहार; रिकाम्या पोत्यासाठी शेतकरीकन्येस रात्री उशिरापर्यंत ताटकळवले
धक्कादायक! सोयाबीन केंद्रावर अधिकाऱ्यांचा गैरव्यवहार; रिकाम्या पोत्यासाठी शेतकरीकन्येस रात्री उशिरापर्यंत ताटकळवले
मोठी बातमी! सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सरकारकडून 24 दिवसांची मुदतवाढ, शेतकऱ्यांना दिलासा, किसान सभेकडून निर्णयाचं स्वागत 
मोठी बातमी! सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सरकारकडून 24 दिवसांची मुदतवाढ, शेतकऱ्यांना दिलासा, किसान सभेकडून निर्णयाचं स्वागत 
Kolhapur News : बारावी परीक्षेच्या हॉल तिकिटावर वेगळे विषय आल्याने विद्यार्थी पालक हैराण; कोल्हापुरातील विमला गोयंका शाळेवर कारवाई होणार
बारावी परीक्षेच्या हॉल तिकिटावर वेगळे विषय आल्याने विद्यार्थी पालक हैराण; कोल्हापुरातील विमला गोयंका शाळेवर कारवाई होणार
Nashik Crime : गोवा फेडरेशनकडून 'नाफेड'ला साडेपाच कोटींना गंडा, 1500 टन कांद्याची चढ्या दराने परस्पर विक्री; नेमकं प्रकरण काय?
गोवा फेडरेशनकडून 'नाफेड'ला साडेपाच कोटींना गंडा, 1500 टन कांद्याची चढ्या दराने परस्पर विक्री; नेमकं प्रकरण काय?
Embed widget