एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
द्वितीय वर्षपूर्तीच्या जल्लोषापेक्षा आत्महत्यांकडे लक्ष द्या : ओवेसी
![द्वितीय वर्षपूर्तीच्या जल्लोषापेक्षा आत्महत्यांकडे लक्ष द्या : ओवेसी Asaduddin Owaisi On Narendra Modi In Manmad द्वितीय वर्षपूर्तीच्या जल्लोषापेक्षा आत्महत्यांकडे लक्ष द्या : ओवेसी](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/05/08074517/owaisi-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मनमाड : केंद्र सरकारने द्वितीय वर्षपूर्तीनिमित्त जल्लोष करण्यापेक्षा मराठवाड्यातील आत्महत्यांकडे लक्ष द्यावं असा सल्ला एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी दिला आहे. मनमाडमध्ये झालेल्या जाहीर सभेत ओवेसींनी हे वक्तव्य केलं.
मराठवाड्यात 4 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्यांच्याकडे मात्र सरकारचं लक्ष नाही, अशी टीका ओवेसींनी केली. त्याचप्रमाणे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात निर्दोष सुटून आलेल्यांची काँग्रेस-राष्ट्रवादी माफी मागणार का असा सवाल असदुद्दीन ओवेसी यांनी केला आहे. मनमाडमध्ये पक्षबांधणीसाठी झालेल्या सभेत ते बोलत होते.
सरकारने 1 कोटी 20 लाख रोजगार उपलब्ध करुन देण्याची घोषणा केली, मात्र प्रत्यक्षात फक्त 1 लाख रोजगार उपलब्ध झाल्याचा दावा ओवेसींनी केला. आगामी काळात एमआयएम महाराष्ट्रातील प्रत्येक गावात संपूर्ण ताकदीनिशी उतरणार असल्याचंही ते म्हणाले.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion