एक्स्प्लोर

'प्रभू, पवारसाहेबांना सद्बुद्धी दे, नाहीतर महाराष्ट्राची त्यांच्या तावडीतून सुटका तरी कर', भाजप नेत्याचं पत्र

Anil Bonde Letter To Sharad Pawar : अनिल बोंडे यांनी शरद पवारांना पत्र लिहून आपल्याला प्रभू श्रीरामचंद्र विदर्भावर अन्याय न करण्याची सद्बुद्धी देवो याकरता देवाकडे साकडं मागणार आहे असं म्हटलं आहे.

Anil Bonde Letter To Sharad Pawar :  माजी मंत्री तथा भाजप नेते डॉ.अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या अमरावती दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर एक पत्र लिहिलं आहे. बोंडे यांनी शरद पवारांना पत्र लिहून आपल्याला प्रभू श्रीरामचंद्र विदर्भावर अन्याय न करण्याची सद्बुद्धी देवो याकरता देवाकडे साकडं मागणार अशा आशयाचे पत्र त्यांनी लिहले आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा 10 तारखेला अमरावतीमध्ये नियोजित दौरा आहे. त्यांच्या अमरावती येथील दौऱ्यावर माजी मंत्री तथा भाजप नेते डॉ. अनिल बोंडे यांनी टीका करून प्रभू श्रीरामचंद्राच्या नवमीला होत असलेल्या आगमनावर पवार साहेबांना विदर्भाला सावत्र वागणुकीऐवजी न्याय करण्याची सद्बुद्धी प्रभू श्रीरामचंद्रांनी द्यावी असे साकडे डॉ. अनिल बोंडे यांनी भगवान श्री रामाकडे मागितले आहे. 

पत्रात बोंडेंनी म्हटलं आहे की, विदर्भाने शरद पवार यांच्या सर्व कारकीर्द पाहिली. विदर्भाला डावलून पश्चिम महाराष्ट्राला झुकते माप देण्याची त्यांची वृत्तीही पाहली. पवार साहेबांच्या समक्ष विदर्भातील सिंचनाचा अनुशेष निर्माण झाला. ज्यावेळी पश्चिम महाराष्ट्र सिंचनानी परिपूर्ण झाला तेव्हा विदर्भ कोरडा राहिला. त्याचीच परिणीती विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये झाली. साखर सम्राटाचे हित जोपासणारे पवार साहेब कापूस पट्ट्यासाठी दुर्दैवाने कधीच उदार झाले नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. 

बोंडेंनी म्हटलं आहे की,  देवेंद्र फडणवीसच्या काळामध्ये बळीराजा योजनेच्या माध्यमातून काही धरणे पूर्ण झालीत. जलयुक्त शिवार बंद पाडून जलसंधारणाची लहान लहान कामे सुद्धा थांबवली. अमरावतीची पंचतारांकित एम.आय.डी.सी. आपल्या काळात पडीकच होती. देवेंद्र फडणवीस सरकार मध्येच पहिल्यांदा रेमंड, गुप्ता, व इतर टेक्स्टाईल कंपन्याचे कारखाने सुरु झाले. अमरावतीच्या पालकमंत्र्याला जणू आपलं मविआ सरकार कवडीची किंमत देत नाही आणि त्यामुळे अमरावती एम.आय.डी.सीमध्ये कोणतीही नवीन प्रकल्प सुरु झाले नाही. 

पत्रात बोंडेंनी म्हटलं आहे की, आपल्या सरकारमधील बहादरांनी मोर्शीचे मस्यविज्ञान महाविद्यालय सुद्धा पळवलं. अमरावती नांदगाव पेठ एम.आय.डी.सी. मध्ये या अडीच वर्षाच्या काळात रोजगारासाठी कोणताही उद्योग आला नाही. अमरावतीला आले तर दोन चार कारखाने घेऊन आले असते तर आम्ही पायघड्या पसरून स्वागत केले असते, असंही त्यांनी म्हटलं आहे. 
  
पत्रात बोंडेंनी म्हटलं आहे की, अमरावती शासकीय मेडिकल कॉलेजची मागणी अनेक दिवसापासून प्रलंबित आहे. आपल्या मनातील विदर्भाचा दुजाभाव नष्ट करा. विदर्भाला न्याय देण्याची बुद्धी जर शरद पवार साहेबांना होत नसेल तर देवा त्यांच्या आशीर्वादाचं मविआ सरकार दूर कर तेव्हाच विदर्भाला न्याय मिळू शकेल, असं बोंडे यांनी म्हटलं आहे. 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

 
एबीपी माझाच्या स्थापनेपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uttarakhand landslide risk 2025: उत्तराखंडच्या पर्वतरांगा धोक्याच्या खाईत! संपूर्ण राज्य भूस्खलनाच्या धोक्यात, केदारनाथचा प्रवास देखील अत्यंत धोकादायक, तब्बल 51 डेंजर झोन
उत्तराखंडच्या पर्वतरांगा धोक्याच्या खाईत! संपूर्ण राज्य भूस्खलनाच्या धोक्यात, केदारनाथचा प्रवास देखील अत्यंत धोकादायक, तब्बल 51 डेंजर झोन
आजपासून रेल्वे तिकिटापासून ऑनलाइन पेमेन्टपर्यंत होणार 'हे' मोठे बदल, सर्वसामान्यांच्या खिशावर होणार परिणाम
आजपासून रेल्वे तिकिटापासून ऑनलाइन पेमेन्टपर्यंत होणार 'हे' मोठे बदल, सर्वसामान्यांच्या खिशावर होणार परिणाम
पूरग्रस्त शेतकऱ्यांचा भार ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर! FRP चे तुकडे, एकरी 10 ते 12 टन उत्पादन घटलं असतानाच 15 रुपयांची कपात; असली 'दलाली' बंद करा, राजू शेट्टींचा हल्लाबोल
पूरग्रस्त शेतकऱ्यांचा भार ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर! FRP चे तुकडे, एकरी 10 ते 12 टन उत्पादन घटलं असतानाच 15 रुपयांची कपात; असली 'दलाली' बंद करा, राजू शेट्टींचा हल्लाबोल
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळवण्यासाठी सरकारचा आणखी एक नियम, पती आणि वडिलांचे ई-केवायसी बंधनकारक
लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळवण्यासाठी सरकारचा आणखी एक नियम, पती आणि वडिलांचे ई-केवायसी बंधनकारक
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Udaypur Leopard : घरात घुसलेल्या बिबट्याला महिलेनं चक्क दोरीने बांधले
Nashikkar Help Nanded | नांदेड पूरग्रस्तांसाठी नाशिककर मदतीला धावले, 900 किटची मदत
Anil Deshmukh Fake Attack | पोलिसांच्या तपासात 'हल्ला' खोटा, B Final Report कोर्टात सादर
Dr. Hedgewar Bharatratn | डॉ. हेडगेवार यांना 'भारतरत्न' देण्याची राष्ट्रपतींकडे मागणी
Navratri Rain Impact | भाविकांची संख्या घटली, तुळजापुरात व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uttarakhand landslide risk 2025: उत्तराखंडच्या पर्वतरांगा धोक्याच्या खाईत! संपूर्ण राज्य भूस्खलनाच्या धोक्यात, केदारनाथचा प्रवास देखील अत्यंत धोकादायक, तब्बल 51 डेंजर झोन
उत्तराखंडच्या पर्वतरांगा धोक्याच्या खाईत! संपूर्ण राज्य भूस्खलनाच्या धोक्यात, केदारनाथचा प्रवास देखील अत्यंत धोकादायक, तब्बल 51 डेंजर झोन
आजपासून रेल्वे तिकिटापासून ऑनलाइन पेमेन्टपर्यंत होणार 'हे' मोठे बदल, सर्वसामान्यांच्या खिशावर होणार परिणाम
आजपासून रेल्वे तिकिटापासून ऑनलाइन पेमेन्टपर्यंत होणार 'हे' मोठे बदल, सर्वसामान्यांच्या खिशावर होणार परिणाम
पूरग्रस्त शेतकऱ्यांचा भार ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर! FRP चे तुकडे, एकरी 10 ते 12 टन उत्पादन घटलं असतानाच 15 रुपयांची कपात; असली 'दलाली' बंद करा, राजू शेट्टींचा हल्लाबोल
पूरग्रस्त शेतकऱ्यांचा भार ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर! FRP चे तुकडे, एकरी 10 ते 12 टन उत्पादन घटलं असतानाच 15 रुपयांची कपात; असली 'दलाली' बंद करा, राजू शेट्टींचा हल्लाबोल
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळवण्यासाठी सरकारचा आणखी एक नियम, पती आणि वडिलांचे ई-केवायसी बंधनकारक
लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळवण्यासाठी सरकारचा आणखी एक नियम, पती आणि वडिलांचे ई-केवायसी बंधनकारक
Crime News: मिरारोडमध्ये गरबा खेळणाऱ्या नागरिकांवर अंडं फेकलं, पोलिसांच्यादेखत जोरदार राडा, नागरिक संतप्त
मिरारोडमध्ये गरबा खेळणाऱ्या नागरिकांवर अंडं फेकलं, पोलिसांच्यादेखत जोरदार राडा, नागरिक संतप्त
Philippines Earthquake: फिलीपाईन्समध्ये 6.9 तीव्रतेच्या भूकंपाचा हादरा; मृतांची संख्या 26 वर, 147हून अधिक नागरिक जखमी, युद्धपातळीवर बचावकार्य सुरू
फिलीपाईन्समध्ये 6.9 तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपाचा हादरा; 26 नागरिकांचा मृत्यू, तर 147हून अधिक जखमी, युद्धपातळीवर बचावकार्य सुरू
Mhada Lottery homes: मोठी बातमी: म्हाडा लॉटरीतील घर पाच वर्ष न विकण्याची अट काढून टाकली जाणार, फ्लॅट लगेच विकता येणार?
म्हाडाच्या घरांबाबत मोठ्या निर्णयाची शक्यता, फ्लॅट पाच वर्ष न विकण्याची अट काढून टाकली जाणार?
Horrific accident : नवरात्रीदरम्यान भीषण अपघात; भरधाव वेगातील बस घुसली दुर्गा मंडपात, २० जण चिरडले; ड्रायव्हर दारूच्या नशेत अन्...
नवरात्रीदरम्यान भीषण अपघात; भरधाव वेगातील बस घुसली दुर्गा मंडपात, २० जण चिरडले; ड्रायव्हर दारूच्या नशेत अन्...
Embed widget