एक्स्प्लोर

Kolhapur News: कोल्हापुरात फलक आणि डीजे लावण्यातून नंगानाच; दोन्ही गटातील 400 जणांवर दंगलीचा गुन्हा, 31 जणांची ओळख पटली

दोन्ही गटात सलोखा कायम राहण्यासाठी काल कोल्हापूर पोलिस अधीक्षक कार्यालयात शांतता बैठक घेण्यात आली. यावेळी दोन्ही गटाकून सामाजिक सलोखा कायम राखण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

Kolhapur News: कोल्हापुरात सर्किट बेंचपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या सिद्धार्थनगरमधील दोन गटातील राडा प्रकरणात पोलिसांनी तब्बल 400 जणांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. कोल्हापूर पोलिसांना यामध्ये 31 जणांना ओळख पटवण्यात यश आलं आहे. नंगानाच करणाऱ्यांवर दंगलीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी दाखल केलेल्या विविध किमान पाच वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे. पोलिसांकडून जमावबंदी आदेश उल्लंघन, सार्वजनिक ठिकाणी दगडफेक, मालमत्ता नुकसान, शस्त्र नाचवून दहशत माजवणे, पोलिस आदेशांचे उल्लंघन आदी कलमांखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे. भारत तरुण मंडळाच्या फलक आणि डीजे लावण्यावरून झालेल्या दोन गटांच्या नंगानाचात जाळपोळ आणि तुंबळ दगडफेक करण्यात आली. यामध्ये 8 ते 10 वाहनांचे सुद्धा नुकसान करण्यात आले. यामध्ये लाखभर रुपयांचे नुकसान झालं आहे. या दगडफेकीत पीएसआयसह 10 जण जखमी झाले होते. 

दोन्ही गटाकून सामाजिक सलोखा कायम राखण्याचा निर्धार

दुसरीकडे, दोन्ही गटात सलोखा कायम राहण्यासाठी काल कोल्हापूर पोलिस अधीक्षक कार्यालयात शांतता बैठक घेण्यात आली. यावेळी दोन्ही गटाकून सामाजिक सलोखा कायम राखण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. दोन मंडळातील वादात हा प्रकार घडल्याचे दोन्ही गटांनी मान्य केले. दोन्ही गटातील मान्यवरांकडून असा प्रकार पुन्हा घडणार नाही, अशा प्रकारे आमचा वाद यापूर्वीच कधीच नव्हता, अशी भूमिका मांडण्यात आली. दरम्यान, शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या वादानंतर शनिवारी परिसरात तणावपूर्ण शांतता होती. व्यवसाय बंद ठेवण्यात आले होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत बंदोबस्त कायम ठेवण्यात येणार आहे. तब्बल 400 हून अधिक जणांचा पोलिस फौजफाटा ठेवण्यात आला होता. 

कोल्हापुरात नेमकं काय घडलं?

शुक्रवारी एका मंडळाकडून 31व्या वर्धापनदिनी फलक उभारण्यात आला. तसेच ध्वनिक्षेपक उभारुन रस्ता अडवण्याचा प्रयत्न झाला होता. त्यामुळे सिद्धार्थनगरचे स्थानिक लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी पोहोचली. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत संबंधित मंडळाची ध्वनिक्षेपक यंत्रणा ताब्यात घेतली. यानंतर दोन्हीकडील तणाव निवळला होता. मात्र, सायंकाळी सहाच्या सुमारास मंडळाकडून पुन्हा मंडळाकडून वर्धापन दिनाची पुन्हा तयारी करण्यात आली. त्यानंतर वर्धापनदिनाचे पुन्हा आणखी तीन नवे फलक उभारण्यात आले. संध्याकाळी नऊच्या सुमारास मंडळाकडून साऊंड सिस्टीम लावून फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. त्यामुळे काही वेळानंतर या सर्व घडामोडी आगीत तेल ओतणाऱ्या ठरल्या. 

आतषबाजी करण्यात आल्यानंतर दोन्ही गट आमनेसामने आले. त्यामुळे दोन्ही गटात तुंबळ दगडफेक करण्यात आली. यानंतर सुमारे पाऊण तास दोन्हीकडून हिंसक झडप सुरु होती. दोन्ही गटाकडून तुंबळ दगडफेक करू वाहनांची जाळपोळ करण्यात आली. मर्यादित पोलिसांमुळे जमाव नियंत्रणाबाहेर असल्याचे चित्र होते. संध्याकाळी सव्वा दहाच्या सुमारास  पोलीस अधीक्षकांसह पोलिसांचा आणखी फौजफाटा दाखल झाला. दंगल नियंत्रक पथकेही तैनात करण्यात आली. यावेळी पोलिसांकडून दोन्हीकडील जमावाला शांत करण्याचा प्रयत्न झाला. संबंधितांवर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर जमाव शांत झाला. यावेळी महिला आणि लहान मुलांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात समावेश होता.

इतर महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Rain: कोल्हापुरात पावसाचा हाहा:कार! पंचगंगेची पातळी 22 फुटांवर, मुसळधार पावसाने राजाराम बंधाऱ्यासह 10 बंधारे पाण्याखाली; प्रशासन अलर्ट मोडवर
कोल्हापुरात पावसाचा हाहा:कार! पंचगंगेची पातळी 22 फुटांवर, मुसळधार पावसाने राजाराम बंधाऱ्यासह 10 बंधारे पाण्याखाली; प्रशासन अलर्ट मोडवर
Bus Accident: धक्कादायक घटना, गुटखा थुंकायला बसमधून तोंड बाहेर काढलं; 17 वर्षीय युवकाचा हाकनाक जीव गेला
धक्कादायक घटना, गुटखा थुंकायला बसमधून तोंड बाहेर काढलं; 17 वर्षीय युवकाचा हाकनाक जीव गेला
Gokul Election: 'गोकुळ' गुजरातच्या दावणीला बांधायचा आहे का? जाब विचारण्याची धमक महायुतीमधील एकाही नेत्यामध्ये नाही; राजू शेट्टींचा हल्लाबोल
'गोकुळ' गुजरातच्या दावणीला बांधायचा आहे का? जाब विचारण्याची धमक महायुतीमधील एकाही नेत्यामध्ये नाही; राजू शेट्टींचा हल्लाबोल
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क

व्हिडीओ

Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ketan Agrawal Case : केतन, सिया अन् चेतनांतर आता लोहगड प्रकरणात 'चौथ्याची' एन्ट्री; कोण आहे तो मिस्ट्री मॅन? काय आहे त्याचा रोल?
केतन, सिया अन् चेतनांतर आता लोहगड प्रकरणात 'चौथ्याची' एन्ट्री; कोण आहे तो मिस्ट्री मॅन? काय आहे त्याचा रोल?
Bhimashankar Temple : स्वर्गीय अनुभव! धुक्याच्या ढगात हरवले भीमाशंकर मंदिर; वीकेंडला निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी, पाहा Photos
स्वर्गीय अनुभव! धुक्याच्या ढगात हरवले भीमाशंकर मंदिर; वीकेंडला निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी, पाहा Photos
Jalna Bus Accident News : भीषण अपघात! जालना-बीड महामार्गावर एसटी महामंडळाच्या दोन बसची समोरासमोर धडक; चालकांसह 30 ते 40 विद्यार्थी अन् प्रवासी जखमी
भीषण अपघात! जालना-बीड महामार्गावर एसटी महामंडळाच्या दोन बसची समोरासमोर धडक; चालकांसह 30 ते 40 विद्यार्थी अन् प्रवासी जखमी
Raigad Rain Rice Farming: चिंब पावसानं रान झालं आबादानी! रायगडमध्ये मुसळधार पाऊस, शेतात भात लावणीच्या कामाला वेग
चिंब पावसानं रान झालं आबादानी! रायगडमध्ये मुसळधार पाऊस, शेतात भात लावणीच्या कामाला वेग
Mumbai Rain Updates: मुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा, हवामान खात्याकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा, विकेंडला रेड अलर्ट
मुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा, हवामान खात्याकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा, विकेंडला रेड अलर्ट
Mumbai Rain Updates: मुंबईकरांनो सावधान! पावसाचा जोर आणखी वाढणार; यलो मेट्रो बंद पडली, विरारमध्ये धडकी भरवणारी दृश्यं
मुंबईकरांनो सावधान! पावसाचा जोर आणखी वाढणार; यलो मेट्रो बंद पडली, विरारमध्ये धडकी भरवणारी दृश्यं
Maharashtra Live blog updates: मुंबईत सलग चौथ्या दिवशीही पावसाचा जोर कायम, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी आणि पालघरमध्ये शाळांना सुट्टी
Maharashtra Live blog updates: मुंबईत सलग चौथ्या दिवशीही पावसाचा जोर कायम, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी आणि पालघरमध्ये शाळांना सुट्टी
Eknath Shinde Health: मोठी बातमी: एकनाथ शिंदेंना कामाचा अतिताण, उपचारासाठी ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल
मोठी बातमी: एकनाथ शिंदे अचानक रुग्णालयात दाखल, डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरु
Embed widget