एक्स्प्लोर

Kolhapur 6 Nagarpalika Election 2022 : कोल्हापूर जिल्ह्यातील 6 नगरपालिकांसाठी रणधुमाळी सुरु, पण लक्ष लागले नगराध्यक्ष निवड आणि ओबीसी आरक्षणाकडे

Kolhapur Nagarpalika Election : कोल्हापूर जिल्ह्यातील 6 नगरपालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. जयसिंगपूर, गडहिंग्लज, कागल, वडगाव, मुरगूड आणि कुरूंदवाड या 6 नगरपालिकांचा त्यामध्ये समावेश आहे.

Kolhapur Nagarpalika Election 2022 : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ज्या ठिकाणी पावसाचे प्रमाण अल्प आहे, अशा राज्यातील 92 नगरपालिकांचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून जारी करण्यात आला आहे. त्यामुळे इच्छुकांच्या रणधुमाळीला प्रारंभ झाला आहे. 

कोल्हापूर जिल्ह्यातील 6 नगरपालिकांचा समावेश आहे. यामध्ये जयसिंगपूर, गडहिंग्लज, कागल, वडगाव, मुरगूड आणि कुरूंदवाड या 6 नगरपालिकांचा त्यामध्ये समावेश आहे.या नगरपालिका क्षेत्रामध्ये आचारसंहिता लागू झाली आहे. 

तथापि, राज्य सरकार ओबीसी आरक्षणासाठी शिंदे सरकार निवडणूक पुढे ढकलण्यासाठी निवडणूक आयोगाला विनंती करणार आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने निवडणुका घ्यायच्या की राज्य सरकारचा विनंती मान्य करून निवडणुका पुढे ढकलायच्या याबाबत आता निवडणूक आयोग द्विधा मनस्थितीत आहे. दुसरीकडे भाजपने पुन्हा थेट जनतेतून नगराध्यक्ष निवड करावी, अशी मागणी केल्याने याबाबत काय निर्णय होणार? याकडे इच्छुकांचे डोळे लागले आहेत. 

कोल्हापूर जिल्ह्यात 6 नगरपालिकांसाठी रणधुमाळी सुरु  

जिल्ह्यातील जयसिंगपूर, गडहिंग्लज, कागल, वडगाव, मुरगूड आणि कुरूंदवाड या सहा नगरपालिकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. 18 ऑगस्ट रोजी मतदान, तर १९ ऑगस्टली मतमोजणी होणार आहे. दरम्यान, 22 ते 28 जुलै यादरम्यान सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. सुट्टीच्या दिवशी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. 
29 जुलैला अर्जांची छाननी होणार आहे. 4 ऑगस्ट ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अखेरची मुदत आहे. त्यानंतर निवडणूक आयोग चिन्हवाटप करणार आहे. 4 ते 18 असा 14 दिवसांचा कालावधी उमेदवारांना प्रत्यक्ष प्रचारासाठी मिळेल. 

नगराध्यक्ष निवड निर्णयाकडे लक्ष

देवेंद्र फडणवीस सरकारने थेट जनतेतून नगराध्यक्ष निवड करण्याची पद्धत आणली होती. मात्र, महाविकास आघाडी सरकारने तो निर्णय रद्द केला होता. आता सत्तांतर झाल्याने भाजपच्या गोटातून पुन्हा एकदा जनतेतून नगराध्यक्ष निवडीची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे नेमकी काय परिस्थिती असेल? त्याचप्रमाणे ओबीसी आरक्षणाचे काय होणार? याकडे स्थानिक नेत्यांचे लक्ष लागले आहे. 

निवडणूक कार्यक्रम असा असेल 

  • अर्ज दाखल करणे 22 ते 28 जुलै
  • अर्ज छाननी : 29 जुलै
  • अर्ज मागे घेण्याची मुदत : 4 ऑगस्ट
  • अपील असल्यास 8 ऑगस्टपर्यंत अर्ज मागे
  • मतदान 18 ऑगस्ट
  • मतमोजणी 19 ऑगस्ट

इतर महत्त्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
Embed widget