एक्स्प्लोर

ABP RESULTS: भाजपसाठी आसाम का महत्त्वाचं?

दिसपूर :  पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती येत आहेत . मात्र भाजपचं सर्वाधिक लक्ष आसामवर आहे. आसाम हे भाजपसाठी का महत्त्वाचं आहे, यावर एक नजर -  
  • आसाम म्हणजे Gateway of North East अर्थात ईशान्येचे प्रवेशद्वार .
  • आसाममध्ये विधानसभेच्या 126 जागा आहेत.
  • गेली सलग 15 वर्ष आसाममध्ये तरुण गोगोईंच्या नेतृत्वात काँग्रेसची सत्ता आहे.
  • सध्या आसाममधे भाजपकडे फक्त 5 जागा आहेत मात्र आजच्या 5 राज्यांपैकी भाजपला सर्वाधिक आशा आसामकडूनच आहेत.
  • सर्व एक्झिट पोल्सनी आसाममध्ये कमळ फुलणार असा अंदाज व्यक्त केलाय. (एबीपी आनंदा:- भाजप 81, काँग्रेस 33, एआययूडीएफ -10)
  • जुना मित्र असम गण परिषद आणि बोडोलँड पीपल्स फ्रंट यांच्या मदतीने बहुमत मिळवण्याची भाजपला आशा आहे
  • 2014 च्या लोकसभेत आसाममधील 14 पैकी 7 जागा भाजपने जिंकल्या होत्या तेव्हांपासूनच आसाम भाजपने ‘मिशन 84’ ची तयारी सुरु केली होती.
  • भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार सर्बानंद सोनोवाल आहेत.
  • सर्बानंद सोनोवाल सध्या केंद्रात मंत्री आहेत (Minister of State with Independent Charge for Youth Affairs and Sports )
  • आसाममध्ये बांग्लादेशी मुस्लिम घुसखोरांची समस्या हा कळीचा मुद्दा असतो, यावेळी त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो.
  • मुस्लिम मतांमुळे बद्रुद्दिन अजमल यांच्या ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंटवर काँग्रेसचं गणित अवलंबून असतं, मात्र यंदा ध्रुवीकरणाचा फायदा भाजपला होऊ शकतो
  • आसाममध्ये आत्तापर्यंत फक्त 3 वेळा बिगरकाँग्रेसी सरकार आलं आहे
  • आसामच नव्हे तर ईशान्येकडील कोणत्याही राज्यात भाजपचं सरकार येण्याची ही पहिली वेळ असेल
  • मोदी सरकारला दोन वर्ष पूर्ण होत असताना आसाम हातात आलं तर भाजपचं मनोधैर्य वाढेल.
  • भाजप आसाममध्ये सत्तेत आलं तर केंद्रीय मंत्रीमंडळातही छोटा बदल अपेक्षित कारण खेळ मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची जागा भरावी लागेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 29 Sept 2024Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे  UNCUTMahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
Embed widget