एक्स्प्लोर

वर्षभरात भाज्यांचे भाव दुप्पट! एका किलोच्या किंमतीत आता पाव किलोच भाजी 

Vegetable Prices : कांदा, बटाटा आणि इतर बहुतांश भाज्यांचे भाव गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट झाले आहेत. वाढते इंधनदर हेच यामागे कारण असल्याचं सांगितलं जातंय. 

नवी दिल्ली: गेल्या वर्षभरात भाज्यांचे दर हे बुलेट ट्रेनच्या वेगापेक्षा जास्त वेगाने वाढले आहेत असंच म्हणावं लागेल. याचा फटका शेतकरी, ग्राहक, भाजी विक्रेते, वाहतूकदार अशा सगळ्या घटकांवर होतो आहे. कारण भाजी महाग झाल्याने लोक कमी प्रमाणात भाजी खरेदी करत आहे. परिणामी मागणी, पुरवठा या सगळ्यावर परिणाम जाणवतो आहे. 

जर आपल्या खिसा आणि खर्च, याला जोडून जर सरकारी आकडेवारीवर नजर टाकली तर बहुतांश भाज्यांचे भाव गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट झाले आहेत. फक्त टोमॅटोबद्दल बोलायचे झाले तर, सध्या दिल्लीत 39 रुपये किलोने विकले जातो आहे, तर एक वर्षापूर्वी त्याची किंमत 15 रुपये होती. 

राजधानी वगळता इतर शहरांमध्ये टोमॅटो अनेक पटींनी महाग झाला आहे. मुंबईत टोमॅटोची किंमत 77 रुपये प्रति किलो आहे, जी गेल्या वर्षी 28 रुपये होती. कोलकात्यातही गेल्या वर्षी 38 रुपये किलोने विकला जाणारा टोमॅटो आता ७७ रुपयांवर पोहोचला आहे. रांचीमध्येही त्याची किंमत ५० रुपये किलो आहे, जी गेल्या वर्षी 20 रुपयांना विकला जात होता.

उत्पादन राज्यांकडून पुरवठ्यावर परिणाम
टोमॅटोचे भाव वाढण्याचे कारण म्हणजे त्याचा पुरवठा करणाऱ्या राज्यातून इतर ठिकाणी पुरवठा होतो आहे असं मंडईतील व्यापाऱ्यांनी सांगितलं. आंध्र प्रदेश आणि कर्नाटक ही टोमॅटो उत्पादनाची प्रमुख राज्ये आहेत. जिथून त्याच्या पुरवठ्यात अडथळे येतात. केवळ टोमॅटोच नाही तर इतर भाज्यांचे दरही प्रचंड वाढले आहेत.

गेल्या वर्षी दिल्लीत बटाट्याचा भाव 20 रुपये किलो होता, तो आता 22 रुपयांनी विकला जातो आहे. मुंबईत गतवर्षी 21 रुपये किलोने विकले जाणारे बटाटे आता 27 रुपयांनी विकले जात आहेत. कोलकात्यातही बटाटे गेल्या वर्षी 16 रुपयांवरून 27 रुपये किलो झाले आहेत. रांचीमध्येही त्याची किंमत एका वर्षात 17 ते 20 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचली आहे.

कांद्याच्या किंमतीतही घट
अनेकदा ग्राहकांच्या डोळ्यात अश्रू आणणाऱ्या कांद्याने शेतकऱ्यांच्या रडवलं आहे. दिल्लीत कांद्याचा भाव गेल्या वर्षी 28 रुपयांवरून 24 रुपयांवर आला आहे. मुंबईतही 25 रुपयांवरून 18 रुपयांवर, कोलकात्यात 27 रुपयांवरून 23 रुपयांवर आणि रांचीमध्ये 25 रुपयांवरून 18 रुपयांवर प्रतिकिलो कांदा विकला जात आहे. ही आकडेवारी ग्राहक व्यवहार मंत्रालयाने जाहीर केली आहे.

सर्वात मोठे कारण-  महाग तेल
भाज्यांच्या किमती वाढण्यामागे सर्वात मोठे कारण म्हणजे महागडे इंधन आहे असं एमके ग्लोबल फायनान्स सर्व्हिसेसच्या चीफ इकॉनॉमिस्ट माधवी याचं म्हणणं आहे. डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे भाजीपाल्याची वाहतूक मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली असून, त्यामुळे किरकोळ विक्रीच्या दरात वाढ झाली आहे. ऊर्जा क्षेत्रातील महागाई एप्रिलमध्ये 10.80 टक्‍क्‍यांवर पोहोचली आहे, जी महिन्यापूर्वी 3.5 टक्‍क्‍यांवर होती. त्यामुळे खाद्यपदार्थांच्या महागाईचा दरही 1.6 टक्क्यांवरून 8.4 टक्क्यांवर पोहोचला आहे.



दीपक पळसुले हे मागील 12 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. वृत्तनिवेदक म्हणून दशकभरापासून एबीपी माझामध्ये सक्रीय आहेत.  अर्थ, राजकारण, समाजकारण, शेती,सांस्कृतिक, टेक-ऑटो  अशा विविध विषयांमध्ये त्यांचा व्यासंग आहे.   
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BlueBird Block 2 Satellite: 'इस्रो'कडून आजवरचा सर्वाधिक ताकदीचा अमेरिकन 'बाहुबली' रॉकेट लाॅन्च! पृथ्वीवर कुठूनही व्हिडिओ कॉल करता येणार
'इस्रो'कडून आजवरचा सर्वाधिक ताकदीचा अमेरिकन 'बाहुबली' रॉकेट लाॅन्च! पृथ्वीवर कुठूनही व्हिडिओ कॉल करता येणार
Thane Mahangarpalika Election 2026: ठाकरे गट 50-55, मनसे 31-34, शरद पवार गट 35-40 जागांवर लढणार, ठाकरे गट-मनसेचा ठाण्यातील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला
ठाकरे गट-मनसेचा ठाण्यातील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला; ठाकरे गट 50-55, मनसे 31-34, शरद पवार गट 35-40 जागांवर लढणार
कोल्हापुरात बिबट्या गव्यानंतर आता 'कोल्हा आला रे कोल्हा'; भरवस्तीत कोल्हा शिरला
कोल्हापुरात बिबट्या गव्यानंतर आता 'कोल्हा आला रे कोल्हा'; भरवस्तीत कोल्हा शिरला
Thane Election BJP: भाजपने वाल्याचा वाल्मिकी केलाच, ठाण्यातील तडीपार गुंड मयूर शिंदेचा पक्षप्रवेश संपन्न, 'या' प्रभागातून उमेदवारी मिळण्याची शक्यता
ठाण्यातील तडीपार गुंड अखेर पावन झालाच, मयूर शिंदेचा भाजपमध्ये प्रवेश, कोणत्या वॉर्डमधून उमेदवारी?

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar : जादू झाली, नाराजी गेली; सुधीरभाऊंना पक्ष ताकद कशी देणार? Special Report
Lote Parshuram MIDC : इटलीचा कारखाना, कोकणात कारमाना; लक्ष्मी ऑरगॅनिक लि. कंपनी वादात Special Report
Thackeray Brother Alliance : ठाकरेंच्या युतीचा नारा, वेळ दुपारी बारा Special Report
Mumbai Air Pollution : प्रदूषणाचा विषय खोल, कोर्टाचे खडे बोल; हवा प्रदूषण कसं रोखणार? Special Report
Pune NCP Alliance : पुण्यात मविआशी आघाडी, दादा प्रचंड आशावादी; समीकरणांची गुंतागुंत Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BlueBird Block 2 Satellite: 'इस्रो'कडून आजवरचा सर्वाधिक ताकदीचा अमेरिकन 'बाहुबली' रॉकेट लाॅन्च! पृथ्वीवर कुठूनही व्हिडिओ कॉल करता येणार
'इस्रो'कडून आजवरचा सर्वाधिक ताकदीचा अमेरिकन 'बाहुबली' रॉकेट लाॅन्च! पृथ्वीवर कुठूनही व्हिडिओ कॉल करता येणार
Thane Mahangarpalika Election 2026: ठाकरे गट 50-55, मनसे 31-34, शरद पवार गट 35-40 जागांवर लढणार, ठाकरे गट-मनसेचा ठाण्यातील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला
ठाकरे गट-मनसेचा ठाण्यातील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला; ठाकरे गट 50-55, मनसे 31-34, शरद पवार गट 35-40 जागांवर लढणार
कोल्हापुरात बिबट्या गव्यानंतर आता 'कोल्हा आला रे कोल्हा'; भरवस्तीत कोल्हा शिरला
कोल्हापुरात बिबट्या गव्यानंतर आता 'कोल्हा आला रे कोल्हा'; भरवस्तीत कोल्हा शिरला
Thane Election BJP: भाजपने वाल्याचा वाल्मिकी केलाच, ठाण्यातील तडीपार गुंड मयूर शिंदेचा पक्षप्रवेश संपन्न, 'या' प्रभागातून उमेदवारी मिळण्याची शक्यता
ठाण्यातील तडीपार गुंड अखेर पावन झालाच, मयूर शिंदेचा भाजपमध्ये प्रवेश, कोणत्या वॉर्डमधून उमेदवारी?
Dhairyasheel Mohite Patil : अजित दादांकडून प्रस्ताव आल्यास सोलापुरातही आघाडी होणार; निवडणूक प्रभारी खासदार धैर्यशील मोहिते पाटलांची माहिती
अजित दादांकडून प्रस्ताव आल्यास सोलापुरातही आघाडी होणार; निवडणूक प्रभारी खासदार धैर्यशील मोहिते पाटलांची माहिती
Maharashtra Live Blog Updates: उद्धव ठाकरे अन् राज ठाकरेंच्या बहुप्रतीक्षित युतीची आज दुपारी 12 वाजता औपचारिक घोषणा
Maharashtra Live Blog Updates: उद्धव ठाकरे अन् राज ठाकरेंच्या बहुप्रतीक्षित युतीची आज दुपारी 12 वाजता औपचारिक घोषणा
Pune News: वीजबिलाच्या वसुलीसाठी गेलेल्या वायरमनला भावांनी बेदम मारलं, पुण्याच्या खेडमधील घटना, कारवाईची मागणी
वीजबिलाच्या वसुलीसाठी गेलेल्या वायरमनला भावांनी बेदम मारलं, पुण्याच्या खेडमधील घटना, कारवाईची मागणी
Nashik Election Shivsena And MNS: मनसे 50, ठाकरे गट 72 जागांवर लढणार; राज-उद्धव युतीनंतर नाशिक महानगरपालिकेतील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला
मनसे 50, ठाकरे गट 72 जागांवर लढणार; राज-उद्धव युतीनंतर नाशिक महानगरपालिकेतील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला
Embed widget