एक्स्प्लोर

पावसाळ्यात बीचवर फिरायला जाताना या 11 गोष्टी लक्षात ठेवा!

व्यावसायिक जीवरक्षक एजन्सी दृष्टी मरिन यांनी प्रवाशांना जून ते सप्टेंबर अखेरपर्यंतच्या मान्सूनमध्ये समुद्रकिनाऱ्यांवर न जाण्याचा सल्ला दिला आहे.

गोवा : गोव्याच्या विविध भागांमध्ये मध्यम आणि जोरदार पाऊस खूप जोमाने चालू आहे. या काळात राज्य नियुक्त व्यावसायिक जीवरक्षक एजन्सी दृष्टी मरिन यांनी प्रवाशांना जून ते सप्टेंबर अखेरपर्यंतच्या मान्सूनमध्ये समुद्रकिनाऱ्यांवर न जाण्याचा सल्ला दिला आहे. ‘दृष्टी’चे 600 जीवरक्षक समुद्रकिनाऱ्यांवर पूर्ण वर्षभर असतात. आगामी मान्सून आणि सध्याच्या हवामानामुळे सर्व सुमद्रकिनाऱ्यांवर ‘दृष्टी’च्या देखरेखीखाली रेड फ्लॅग्स लावले आहेत, जे न पोहण्यासाठी असेलेल्या जागांबद्दल सूचित करतात. गोव्यात मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे. त्यामुळे प्रवाशांनी समुद्रात उतरू नये. सर्व समुद्र किनाऱ्यांवर रेड फ्लॅग्स लावले आहेत, जेणेकरुन पर्यटकांना सूचना मिळेल. जीवरक्षकांकडून समुद्र किनाऱ्यावर हवामानाच्या परिस्थितीचा आढावाही घेतला जातो. त्यानंतर उग्र हवामानातही बचावासाठी प्रशिक्षण दिलं जातं, अशी माहिती दृष्टी मरिनचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवी शंकर यांनी दिली. समुद्र किनाऱ्यावर फिरण्यासाठी गेलेल्या पर्यटकांनी आपल्या मुलांना एकटं न सोडण्याचा सल्लाही ‘दृष्टी’ने दिला आहे. गोवा सरकारकडून पावसाळ्यात (जून ते ऑगस्ट) विविध जलक्रीडांवर तात्पुरती बंदी घालण्यात येते. या काळात समुद्र खवळलेला असतो. शिवाय पावसामुळे लाटांचा वेगही अधिक असतो. 1 जून ते 31 जुलै असा 61 दिवसांचा मासेमारी बंदीचा काळ पाळला जातो, ज्यात सुमारे 1500 ट्रॉलर्स आपले जाळे काढून ठेवणार आहेत. पावसाळ्यात समुद्रकिनाऱ्यावर ही काळजी घ्या जे समुद्रावर जात आहेत त्यांनी पाण्यापासून किमान 10 मी. अंतर ठेवावे आणि जीवरक्षकांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे. जर ओहोटी असेल किंवा पाऊस नसेल तर गुडघ्याच्या वर असलेल्या पाण्याच्या ठिकाणी किंवा लाल आणि पिवळा ध्वज चिन्हांकित केलेल्या ठिकाणी जाऊ नये. समुद्रावर गेलेल्या लोकांनी मुलांवर बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचे आहे आणि पाण्याला ओहोटी असली तरी देखील त्यांना एकटे पाण्यात सोडू नका दुपारी 12 ते 4 पर्यंत समुद्रात जाऊ नये. दुपारच्यावेळी समुद्र खवळलेला असतो कारण यावेळी वाऱ्याची गती जास्त असते. जीवरक्षक किंवा लोकं नसलेल्या समुद्रकिनाऱ्यावर जाणे टाळावे. याव्यतिरिक्त ज्या ठिकाणी जास्त गर्दी आहे अशा समुद्रकिनाऱ्यावर जावे व एकटे पोहणे टाळावे. या ठिकाणी जीवरक्षक असतात. ज्यावेळी जीवरक्षक जीपवर असलेल्या पब्लिक अॅड्रेस सिस्टमद्वारे लोकांना सूचना देतात त्यावेळी सतर्क राहणे गरजेचे आहे. गडगडाटासह वीज जेव्हा येते अशावेळी समुद्रावर जाणे टाळावे कारण वीजेमुळे धोका निर्माण होऊ शकतो. ओहोटीवेळी दगडांवर जाऊ नये कारण मान्सूनमध्ये दगडांवर घसरण्याची भीती असते. जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या महिन्यांच्या कालावधीत समुद्रकिनाऱ्यावर जलक्रीडा करणे चुकीचे आहे. कारण, समुद्र शांत वाटत असेल तरीही अचानक मोठी लाट आपल्यावर येऊन खोल पाण्यात नेऊ शकते. जर मद्य केलेले असेल तर पाण्यात जाऊ नये. नेहमी समुद्राच्या प्रवेशद्वारांवर संरक्षणासाठी असलेली चिन्हे वाचून जावी.

महत्त्वाच्या बातम्या

Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
PM Modi Video Row : मार्क झुकरबर्ग यांनी माफी मागावी, नरेंद्र मोदींचा व्हिडिओ हटवल्याचं प्रकरण तापलं, संसदीय समितीचे अध्यक्ष निशिकांत दुबे आक्रमक
मार्क झुकरबर्ग यांनी माफी मागावी, मोदींचा व्हिडिओ हटवल्याचं प्रकरण तापलं, निशिकांत दुबे आक्रमक 
Prashant Kishor : भाजपच्या 'चाणक्या'सह राष्ट्रीय अध्यक्षांना धोबीपछाड, बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर यांच्या विजयाची पाच कारणे
भाजपच्या 'चाणक्या'सह राष्ट्रीय अध्यक्षांना धोबीपछाड, बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर यांच्या विजयाची पाच कारणे
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Nifty 50 : निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
Embed widget