एक्स्प्लोर

आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास कोरोना पॉझिटिव्ह; ट्वीटरवरुन दिली माहिती

आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. त्यांनी स्वतः ट्वीटरवरुन ही माहिती दिली.

नवी दिल्ली : आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे. माझी प्रकृती सध्या ठिक असून गेल्या काही दिवसांत संपर्कात आलेल्या लोकांनी काळजी घेण्याचे आवाहन केलं आहे. मला कोरोना झाला असला तरी आरबीआयमधील काम सामान्य मार्गाने सुरू राहील.

आपल्या ट्विटमध्ये ते म्हणाले की, मला कोविड -19 ची लागण झाली आहे. मला कोरोनाची कुठलीही लक्षणे नाहीत. माझी तब्बेत आता ठिक आहे. माझ्याक संपर्कातील लोकांनी काळजी घ्यावी. आयसोलेशनमध्ये राहुन मी काम करणार आहे. आरबीआयमधील काम सामान्य पद्धतीने सुरू राहील. मी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग व टेलिफोनद्वारे डेप्युटी गव्हर्नर आणि इतर अधिकाऱ्यांशी संपर्कात राहणार आहे”

भारतात रिकव्हरी रेट 90 टक्क्यांवर

कोरोनाविरोधातील लढाईत भारताने आणखी एक यश मिळवलं आहे. देशात रोज नव्यानं नोंद होणाऱ्या कोरोना रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची रिकव्हरी रेट 90 टक्के इतका झाला आहे. गेल्या 24 तासात 50,129 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे, तर 62,077 रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी गेले. देशात सध्या 6 लाख 68 हजार 154 अॅक्टिव रुग्ण आहेत. संपूर्ण कोरोना बाधित संख्येचे तुलनेत हे प्रमाण 8.50 टक्के आहे तर आतापर्यंत 70 लाख 78 हजार 123 लोक कोरोनामुक्त झाले आहेत.

देशात सक्रिय आणि बरे झालेल्या केसेसमधील दरी सतत वाढत आहे. देशात सक्रिय आणि बरे झालेल्या रूग्णांमधील फरक 64 लाखांपेक्षा जास्त आहे. आरोग्य मंत्रालयाकडून रविवारी सांगण्यात आले की, गेल्या एका आठवड्यात कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या एक हजाराहून कमी झाली आहे, तर 2 ऑक्टोबरपासून ही संख्या 1100 पेक्षा कमी राहिली आहे.

मागील 24 तासांत 50 हजार 129 नवीन कोरोना रुग्णांमध्ये 79 टक्के रुग्ण हे फक्त 10 राज्यातील आहेत. सर्वाधिक नवीन रुग्णांच्या बाबतीत केरळने महाराष्ट्राला मागे टाकले आहे. एकीकडे, महाराष्ट्रात रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत आहे आणि केरळमध्ये हा संसर्ग झपाट्याने पसरत आहे. गेल्या 24 तासांत केरळमध्ये 8253, महाराष्ट्रात 6417 आणि कर्नाटकात 4,471 रुग्ण आढळले. पश्चिम बंगालमध्ये 4,148 लोक संसर्गित झाले आणि दिल्लीमध्ये 4,116 लोकांना या विषाणूची लागण झाली. त्यानंतर आंध्र प्रदेश (3434), तामिळनाडू (2886), उत्तर प्रदेश (2178), छत्तीसगड (2011) आणि राजस्थान (1852) यांचा क्रमांक लागतो.

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Jantar Mantar Protest : जंतर मंतरवर पोलीस आणि आंदोलक आमने सामने, पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, दिल्लीत मोठ्या घडामोडी
जंतर मंतरवर पोलीस आणि आंदोलक आमने सामने, पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, दिल्लीत मोठ्या घडामोडी
नीट पेपरफुटी प्रकरणावरुन राहुल गांधी राजकारण करतायेत, जे पी नड्डांचा हल्लाबोल, सरकारत चर्चेसाठी तयार असल्याची माहिती
नीट पेपरफुटी प्रकरणावरुन राहुल गांधी राजकारण करतायेत, जे पी नड्डांचा हल्लाबोल, सरकारत चर्चेसाठी तयार असल्याची माहिती
रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच
रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच
रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget