एक्स्प्लोर

एका बाजूला माफी मागायची आणि दुसऱ्या बाजूला मंत्रीमंडळात हत्याऱ्याला ठेवायचं, राहुल गांधींचा मोदींवर निशाणा

शेतकऱ्यांवर होत असलेला अन्याय कदापी सहन करणार नसल्याचे वक्तव्य काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केले. एका मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांना चिरडले असून, यावर पंतप्रधान काहीच बोलत नसल्याचे ते म्हणाले.

नवी दिल्ली : सध्या देशात सरकार त्यांचे काम करत नाही. शेतकऱ्यांवर, सामान्य जनतेवर अन्याय सुरू असून, हा अन्याय कदापी सहन करणार नसल्याचे वक्तव्य काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केले आहे. एका मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांना चिरडले आहे. या घटनेवर पंतप्रधान काहीच बोलत नाहीत. पंतप्रधान एका बाजूला शेतकऱ्यांची माफी मागतात आणि दुसऱ्या बाजूला मंत्रीमंडळात हत्याऱ्याला ठेवता असेही गांधी यावेळी म्हणाले. देशात शेतकऱ्यांच्या विरोधात जे केले जात आहे, ते आम्हाला मान्य नाही हा संदेश देण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र आलो असल्याचे गांधी म्हणाले.

यावेळी भाजपविरोधी सर्वच पक्षांचे नेत उपस्थित होते. यावेळी बोलताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीदेखील केंद्र सरकारवर निशाणा लगावला. देशाचे गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रात येऊन, राज्यात काय चाललय ते विचारत आहेत. मात्र, दुसरीकडे त्यांच्या राज्यात खून, शेतकऱ्यांच्या हत्या होत आहेत, त्यावर ते काहीच बोलत नसल्याचे म्हणत राऊतांनी अमित शाह यांच्यावर टीका केली. शेतकऱ्यांची हत्या करणारे मंत्रीमंडळात आहेत. त्यांच्यावर कोणताही कारवाई होत नाही. मात्र, गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा राजीनामा घेतल्याशिवाय विरोधा पक्ष स्वस्त बसणार नसल्याचा इशारा राऊत यांनी यावेळी दिला. तुम्ही आमचे १२ खासदार निलंबीत केले आणखी ५० खासदार निलंबीत करा, मात्र आम्ही प्रश्न विचारतच राहणार असेही ते म्हणाले. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी हा शेतकऱ्यांचा मुद्दा उचलून धरल्याबद्दल संजय राऊत यांनी त्यांचे आभार देखील मानले.


लखीमपूर खेरी हिंसाचारचा मुद्दा विरोधकांनी संसदेत चांगलाच लावून धरला आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यासाठी विरोधकांचा केंद्र सरकारवर दबाव वाढू लागला आहे. 3ऑक्टोबरला लखीमपूर खेरी जिल्ह्यातील तिकोनिया भागात गाड्यांच्या ताफ्याने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना चिरडल्याची घटना घडली होती. यामध्ये 9 जणांचा मृत्यू झाला होता.  यामध्ये 4 शेतकऱ्यांचा समावेश होता. या प्रकरणी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याच्यावर आरोप करण्यात आले आहेत. जेव्हा शेतकरी तिकोनिया परिसरात आंदोलन करत होते, तेव्हा अजय मिश्रा यांच्या मुलाची गाडी शेतकऱ्यांना चिरडत पुढे गेली. यानंतर हिंसाचार भडकला असल्याच शेतकऱ्यांनी म्हटले होते. 

 

महत्त्वाच्या बातम्या:

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

50 लाख रुपयांचं बक्षीस असणाऱ्या माओवाद्याचं आत्मसमर्पण, भारतीय सुरक्षा दलाला मोठं यश 
50 लाख रुपयांचं बक्षीस असणाऱ्या माओवाद्याचं आत्मसमर्पण, भारतीय सुरक्षा दलाला मोठं यश 
IPL पूर्वी रिंकू सिंगला गुड न्यूज, उत्तर प्रदेश सरकारकडून क्रीडा अधिकारी म्हणून नियुक्ती, किती मिळणार पगार ?
IPL पूर्वी रिंकू सिंगला गुड न्यूज, उत्तर प्रदेश सरकारकडून क्रीडा अधिकारी म्हणून नियुक्ती, किती मिळणार पगार ?
दिलासादायक! घरगुती ग्राहक हेच सर्वोच्च प्राधान्य, दोन मोठ्या जहाजातून भारतात 92000 टन LPG दाखल होणार
दिलासादायक! घरगुती ग्राहक हेच सर्वोच्च प्राधान्य, दोन मोठ्या जहाजातून भारतात 92000 टन LPG दाखल होणार
अफवांकडे लक्ष देऊ नका! पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा तुटवड्यासंदर्भात सरकारकडून महत्वाची माहिती, किती साठा शिल्लक?
अफवांकडे लक्ष देऊ नका! पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा तुटवड्यासंदर्भात सरकारकडून महत्वाची माहिती, किती साठा शिल्लक?

व्हिडीओ

Ashok Kharat SSC Fail : गणितात कच्चा, गंडवण्यात पक्का, भोंदू मांत्रिक खरातची कुंडली Special Report
Sunil Tatkare PC: जय,पार्थ आणि सुनेत्रा वहिनी यांच्याबद्दल कटकारस्थान सुरू, तटकरे यांचा खळबळजनक आरोप
Devendra Fadnavis on Ajit Pawar : घातपाताची शंका असल्यास, आकाश पाताळ एक करु, मुडदाही खणून काढू,
Ashok Kharat Vihir Vastav 275 : जिथे नागाचं भय दाखवलं, तीरहस्यभेद करणारी खरातची विहीर : वास्तव 275
Supreme Court On Household Chores : पत्नीला मोलकरीण समजू नका, सुप्रीम कोर्टानं खडसावलं Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Metro : पुण्यातील पेठांमधील नागरिकांची डोकेदुखी वाढली, बांधकामांसाठी नवीन नियमावली; मेट्रो बोगद्याला भगदाड पडल्याने महापालिका सतर्क
पुण्यातील पेठांमधील नागरिकांची डोकेदुखी वाढली, बांधकामांसाठी नवीन नियमावली; मेट्रो बोगद्याला भगदाड पडल्याने महापालिका सतर्क
राम नवमीच्या उत्सावामुळे पुणे शहरातील वाहतुकींमध्ये बदल; दुपारी 4 ते 10 वाजेपर्यंत काही रस्ते बंद
राम नवमीच्या उत्सावामुळे पुणे शहरातील वाहतुकींमध्ये बदल; दुपारी 4 ते 10 वाजेपर्यंत काही रस्ते बंद
मोठी बातमी ! धनगर आरक्षणासाठी मुंबईत उपोषणास बसलेल्या दीपक बोऱ्हाडेंच्या सासऱ्याने संपवलं जीवन
मोठी बातमी ! धनगर आरक्षणासाठी मुंबईत उपोषणास बसलेल्या दीपक बोऱ्हाडेंच्या सासऱ्याने संपवलं जीवन
Share Market : शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी, गुंतवणूकदारांची 8 लाख कोटी रुपयांची कमाई
Share Market : शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी, गुंतवणूकदारांची 8 लाख कोटी रुपयांची कमाई
महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर शरद पवारांना भेटला; 'साहेबां'कडून लाखोंचा धनादेश, काका पवारांनाही मोठं गिफ्ट
महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर शरद पवारांना भेटला; 'साहेबां'कडून लाखोंचा धनादेश, काका पवारांनाही मोठं गिफ्ट
मोठी बातमी! साताऱ्याचे SP तुषार दोशींचं निलंबन मागे; नीलम गोऱ्हेंनी दिलेला आदेश सभापती राम शिंदेंकडून रद्द
मोठी बातमी! साताऱ्याचे SP तुषार दोशींचं निलंबन मागे; नीलम गोऱ्हेंनी दिलेला आदेश सभापती राम शिंदेंकडून रद्द
Pakistan : अमेरिका- इराणमध्ये मध्यस्थी करणाऱ्या पाकिस्तानवर दुसऱ्याच दिवशी नामुष्की, इराणनं होर्मुझमधून कराचीला जाणारं जहाज परत पाठवलं
अमेरिका- इराणमध्ये मध्यस्थी करणाऱ्या पाकिस्तानवर दुसऱ्याच दिवशी नामुष्की, इराणनं दणका दिला
Video: अजितदादांचा घातपात असेल तर आकाश-पातळ एक करु, कुणाचा बाप असला तरी खोदून काढू, देवेंद्र फडणवीसांचा रोहित पवारांना शब्द
Video: अजितदादांचा घातपात असेल तर आकाश-पातळ एक करु, कुणाचा बाप असला तरी खोदून काढू, देवेंद्र फडणवीसांचा रोहित पवारांना शब्द
Embed widget