एक्स्प्लोर

एका बाजूला माफी मागायची आणि दुसऱ्या बाजूला मंत्रीमंडळात हत्याऱ्याला ठेवायचं, राहुल गांधींचा मोदींवर निशाणा

शेतकऱ्यांवर होत असलेला अन्याय कदापी सहन करणार नसल्याचे वक्तव्य काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केले. एका मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांना चिरडले असून, यावर पंतप्रधान काहीच बोलत नसल्याचे ते म्हणाले.

नवी दिल्ली : सध्या देशात सरकार त्यांचे काम करत नाही. शेतकऱ्यांवर, सामान्य जनतेवर अन्याय सुरू असून, हा अन्याय कदापी सहन करणार नसल्याचे वक्तव्य काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केले आहे. एका मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांना चिरडले आहे. या घटनेवर पंतप्रधान काहीच बोलत नाहीत. पंतप्रधान एका बाजूला शेतकऱ्यांची माफी मागतात आणि दुसऱ्या बाजूला मंत्रीमंडळात हत्याऱ्याला ठेवता असेही गांधी यावेळी म्हणाले. देशात शेतकऱ्यांच्या विरोधात जे केले जात आहे, ते आम्हाला मान्य नाही हा संदेश देण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र आलो असल्याचे गांधी म्हणाले.

यावेळी भाजपविरोधी सर्वच पक्षांचे नेत उपस्थित होते. यावेळी बोलताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीदेखील केंद्र सरकारवर निशाणा लगावला. देशाचे गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रात येऊन, राज्यात काय चाललय ते विचारत आहेत. मात्र, दुसरीकडे त्यांच्या राज्यात खून, शेतकऱ्यांच्या हत्या होत आहेत, त्यावर ते काहीच बोलत नसल्याचे म्हणत राऊतांनी अमित शाह यांच्यावर टीका केली. शेतकऱ्यांची हत्या करणारे मंत्रीमंडळात आहेत. त्यांच्यावर कोणताही कारवाई होत नाही. मात्र, गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा राजीनामा घेतल्याशिवाय विरोधा पक्ष स्वस्त बसणार नसल्याचा इशारा राऊत यांनी यावेळी दिला. तुम्ही आमचे १२ खासदार निलंबीत केले आणखी ५० खासदार निलंबीत करा, मात्र आम्ही प्रश्न विचारतच राहणार असेही ते म्हणाले. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी हा शेतकऱ्यांचा मुद्दा उचलून धरल्याबद्दल संजय राऊत यांनी त्यांचे आभार देखील मानले.


लखीमपूर खेरी हिंसाचारचा मुद्दा विरोधकांनी संसदेत चांगलाच लावून धरला आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यासाठी विरोधकांचा केंद्र सरकारवर दबाव वाढू लागला आहे. 3ऑक्टोबरला लखीमपूर खेरी जिल्ह्यातील तिकोनिया भागात गाड्यांच्या ताफ्याने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना चिरडल्याची घटना घडली होती. यामध्ये 9 जणांचा मृत्यू झाला होता.  यामध्ये 4 शेतकऱ्यांचा समावेश होता. या प्रकरणी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याच्यावर आरोप करण्यात आले आहेत. जेव्हा शेतकरी तिकोनिया परिसरात आंदोलन करत होते, तेव्हा अजय मिश्रा यांच्या मुलाची गाडी शेतकऱ्यांना चिरडत पुढे गेली. यानंतर हिंसाचार भडकला असल्याच शेतकऱ्यांनी म्हटले होते. 

 

महत्त्वाच्या बातम्या:

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
Gold Silver Rate : 2025 मध्ये सोने- चांदीचे गुंतवणूकदार मालामालं, सोनं 52795 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ, जाणून घ्या आजचे दर
सोने चांदीचे गुंतवणूकदार मालामाल, सोनं 52795 रुपयांनी महागलं तर चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ
कोकणातील शेतकऱ्यांना केवळ 7 हजार, इतर जिल्ह्यात 22 हजार; निलेश राणेंचा थेट विधिमंडळात सवाल
कोकणातील शेतकऱ्यांना केवळ 7 हजार, इतर जिल्ह्यात 22 हजार; निलेश राणेंचा थेट विधिमंडळात सवाल
Uddhav Thackeray: अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली
अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली

व्हिडीओ

Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला
Smriti Mandhana First Appearance : मला क्रिकेटपेक्षा जास्त काही आवडत नाही,स्मृती मानधना स्पष्ट बोलली
Nashik Tapovan : तपोवन परिसरात 300 झाडांची कत्तल, पर्यावरण प्रेमी संतापले
Raj Thackeray Thane Court ठाणे कोर्ट राज ठाकरेंसंदर्भात सुनावणी संपली, गुन्हा कबुल नसल्याचं उत्तर
Aaditya Thackeray With Amit Thackerays Son : अमित ठाकरेंच्या मुलासोबत खेळण्यात आदित्य ठाकरे मग्न

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
Gold Silver Rate : 2025 मध्ये सोने- चांदीचे गुंतवणूकदार मालामालं, सोनं 52795 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ, जाणून घ्या आजचे दर
सोने चांदीचे गुंतवणूकदार मालामाल, सोनं 52795 रुपयांनी महागलं तर चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ
कोकणातील शेतकऱ्यांना केवळ 7 हजार, इतर जिल्ह्यात 22 हजार; निलेश राणेंचा थेट विधिमंडळात सवाल
कोकणातील शेतकऱ्यांना केवळ 7 हजार, इतर जिल्ह्यात 22 हजार; निलेश राणेंचा थेट विधिमंडळात सवाल
Uddhav Thackeray: अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली
अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली
उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर पटलवार; भ्रष्टाचारी लोकांना 'पांघरुनात घेतलास तू' म्हणत फडणवीसांनाही प्रत्त्युत्तर
उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर पटलवार; भ्रष्टाचारी लोकांना 'पांघरुनात घेतलास तू' म्हणत फडणवीसांनाही प्रत्त्युत्तर
Pune News: पुणेकरांच्या बेशिस्तीची हद्दच झाली; 5 दिवसात 800 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई, 24 लाख रुपयांचा दंड वसूल, नवले पुलावरील अपघातानंतर कारवाईचा बडगा
पुणेकरांच्या बेशिस्तीची हद्दच झाली; 5 दिवसात 800 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई, 24 लाख रुपयांचा दंड वसूल, नवले पुलावरील अपघातानंतर कारवाईचा बडगा
अखेर अण्णा हजारे उपोषण करणार, तारीखही ठरली; 2 वर्षे होऊनही अंमलबजावणी नाही, मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
अखेर अण्णा हजारे उपोषण करणार, तारीखही ठरली; 2 वर्षे होऊनही अंमलबजावणी नाही, मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
पंढरीत 10 दिवसांसाठी विठुरायाचे VIP दर्शन अन् पाद्यपूजा बंद; भाविकांसाठी मंदिर समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पंढरीत 10 दिवसांसाठी विठुरायाचे VIP दर्शन अन् पाद्यपूजा बंद; भाविकांसाठी मंदिर समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget