एक्स्प्लोर

India Post : पोस्टल सेवेचा 'पिन कोड' झाला 50 वर्षांचा; जाणून घ्या का भासली याची गरज

India Post Pin Code : भारतातील अनेक ठिकाणांच्या नावांची डुप्लिकेशन झाल्यामुळे पिन कोडची गरज भासू लागली.

India Post Pin Code : आज आपला भारत देश स्वातंत्र्याची 75 वर्ष साजरा करत आहे. या स्वातंत्र्यदिनी (Independence Day 2022), भारत आणखी एक महत्त्वाची कामगिरी साजरी करत आहे. खरंतर, देशातील पत्र, कुरिअर आणि इतर पोस्टल वस्तू पाठवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या 'इंडिया पोस्ट'चा पोस्टल ओळख क्रमांक (पिन) आज 50 वर्षांचा झाला आहे. याची स्थापना 15 ऑगस्ट 1972 रोजी करण्यात आली होती.   

सहा अंकी कोड 'पिन कोड' (Pin Code) : 

भारतीय पोस्टचा पिन कोड हा भारतातील पोस्टल सेवेद्वारे क्रमांकन प्रणाली म्हणून वापरला जाणारा सहा अंकी कोड आहे. याला पिन कोड असे म्हणतात. पोस्टल ओळख क्रमांक पोस्टमनला पत्राचा पत्ता शोधून ते वितरित करण्यास मदत करतो. पिन कोड प्रणाली राम भिकाजी वेलणकर यांनी देशात सुरू केली.

भिकाजी वेलणकर हे केंद्रीय दळणवळण मंत्रालयात अतिरिक्त सचिव म्हणून कार्यरत होते. तसेच ते पोस्टल आणि टेलिग्राफ बोर्डाचे वरिष्ठ सदस्य होते. संस्कृत भाषेच्या क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वेलणकर हे प्रसिद्ध संस्कृत कवी होते. 1999 मध्ये मुंबईत त्यांचे निधन झाले. 

पिन कोडची गरज का आहे?

पिन कोडची आवश्यकता पाहिल्यास, याचे अनेक फायदे दिसून येतात. संपूर्ण भारतातील अनेक ठिकाणांच्या नावांच्या डुप्लिकेशनमुळे, पिन कोडची आवश्यकता सुरू झाली. ठिकाणे आणि नावांच्या दुहेरीमुळे पत्रे पाठवणे कठीण झाले. लोक वेगवेगळ्या भाषांमध्ये पत्ते देखील लिहितात, ज्यामुळे पत्ता शोधणे खूप कठीण होते. मात्र, जेव्हापासून पिन कोड सिस्टम सुरु झाल्यानंतर पोस्टमनना योग्य लोकांपर्यंत पत्र पोहोचविण्यात मदत झाली.

पिन कोडचा पहिला अंक झोन दर्शवतो, दुसरा सब-झोन दर्शवतो आणि तिसरा, पहिल्या दोनसह, त्या झोनमधील वर्गीकरण जिल्हा सूचित करतो. तर, शेवटचे तीन अंक जिल्ह्यातील वैयक्तिक पोस्ट ऑफिस दर्शवितात. इंडिया पोस्टनुसार, पोस्टल सेवा प्रदान करण्यासाठी संपूर्ण देश 23 पोस्टल मंडळांमध्ये विभागला गेला आहे. या प्रत्येक मंडळाचे प्रमुख पोस्टमास्तर जनरल असतात.

महत्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Sonam Wangchuk Hunger Strike: दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना जंतर-मंतरवरून का हटवले? अखेर समोर आलं मोठं कारण
दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना जंतर-मंतरवरून का हटवले? अखेर समोर आलं मोठं कारण
Abhijeet Dipke : सोनम वांगचूक यांना 'जंतर मंतर'वरुन दिल्ली पोलिसांनी हटवलं, अभिजीत दीपके यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
सोनम वांगचूक यांना 'जंतर मंतर'वरुन दिल्ली पोलिसांनी हटवलं, अभिजीत दीपके यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले "आंदोलकांना मारहाण अन् बळजबरीने..."
Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांना 'जंतर मंतर'वरुन हटवलं, दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, रुग्णालयात पाठवलं
सोनम वांगचुक यांना 'जंतर मंतर'वरुन हटवलं, दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, रुग्णालयात पाठवलं
UCC : जर राम एकच लग्न करणार तर रहीम दोन-चार लग्न करणार का? दुसरं लग्न करणाऱ्याला राज्यात राहू दिलं जाणार नाही; भाजपच्या मुख्यमंत्र्यांचं खळबळजनक वक्तव्य
जर राम एकच लग्न करणार तर रहीम दोन-चार लग्न करणार का? दुसरं लग्न करणाऱ्याला राज्यात राहू दिलं जाणार नाही; भाजपच्या मुख्यमंत्र्यांचं खळबळजनक वक्तव्य

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
Embed widget