एक्स्प्लोर

FASTag | 'या' तारखेपासून वाहनांसाठी फास्टॅग अनिवार्य, नितीन गडकरी यांची घोषणा

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, रोख पैसे भरण्यासाठी टोल प्लाझावर आता थांबावे लागणार नाही. फास्टॅग (FASTag) प्रवाशांना फायदेशीर ठरणार आहे : नितीन गडकरी

नवी दिल्ली : नवीन वर्षापासून म्हणजे 1 जानेवारीपासून वाहनांसाठी फास्टॅग (FASTag) अनिवार्य करण्यात येणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली. फास्टॅग 2016 मध्ये लाँच झाला होता. यात टोल प्लाझामध्ये इलेक्ट्रॉनिक पद्धतीने फी भरण्याची सुविधा आहे. फास्टॅग अनिवार्य झाल्यानंतर वाहनांना टोल प्लाझावर थांबावे लागणार नाही आणि टोल शुल्क इलेक्ट्रॉनिक पद्धतीने भरले जाणार आहे.

गुरुवारी एका वर्च्युअल कार्यक्रमाला संबोधित करताना गडकरी म्हणाले की, रोख पैसे भरण्यासाठी टोल प्लाझावर थांबवे लागत नसल्याने प्रवाशांना फास्टॅग खूप फायदेशीर ठरेल. यामुळे वाहन धारकांची वेळ आणि इंधनाचीही बचत होईल.

फास्टॅग 2016 मध्ये सुरू करण्यात आला होता आणि चार बँकांनी एकत्रितपणे त्यावर्षी एक लाख टॅग जारी केले. त्यानंतर 2017 मध्ये सात लाख आणि 2018 मध्ये 34 लाख फास्टॅग जारी केले. मंत्रालयाने या वर्षी नोव्हेंबरमध्ये एक जानेवारी, 2021 पेक्षा जुन्या वाहनांसाठी किंवा 1 डिसेंबर 2017 पूर्वी वाहनांसाठी फास्टॅग अनिवार्य करण्याची अधिसूचना जारी केली.

केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989 नुसार 1 डिसेंबर 2017 पासून नवीन चारचाकी वाहनांच्या नोंदणीसाठी फास्टॅग अनिवार्य करण्यात आले आहे. याशिवाय वाहतुकीच्या वाहनांच्या फिटनेस प्रमाणपत्रासाठी संबंधित वाहनाचे फास्टॅग आवश्यक आहे. 1 ऑक्टोबर 2019 पासून राष्ट्रीय परवान्यांसह वाहनांसाठी फास्टॅग अनिवार्य करण्यात आले आहे. नवीन थर्ड पार्टी विमा साठी कायदेशीर फास्टॅग देखील अनिवार्य केले गेले आहे. 1 एप्रिल 2021 पासून ही अंमलात येईल.

संबंधित बातमी : भारत टोलनाक्यांपासून मुक्त होणार! जाणून घ्या सरकार कसे पैसे वसुल करणार

GPS technology For Toll | भारत टोलनाक्यांपासून मुक्त होणार! सरकार कसे पैसे वसुल करणार?

महत्त्वाच्या बातम्या

सरकारनं अहंकार बाजूला ठेवावा, त्यांना निरपराध विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार नाही, शेट्टींचा हल्लाबोल 
सरकारनं अहंकार बाजूला ठेवावा, त्यांना निरपराध विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार नाही, शेट्टींचा हल्लाबोल 
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Jantar Mantar Protest : जंतर मंतरवर पोलीस आणि आंदोलक आमने सामने, पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, दिल्लीत मोठ्या घडामोडी
जंतर मंतरवर पोलीस आणि आंदोलक आमने सामने, पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, दिल्लीत मोठ्या घडामोडी
नीट पेपरफुटी प्रकरणावरुन राहुल गांधी राजकारण करतायेत, जे पी नड्डांचा हल्लाबोल, सरकारत चर्चेसाठी तयार असल्याची माहिती
नीट पेपरफुटी प्रकरणावरुन राहुल गांधी राजकारण करतायेत, जे पी नड्डांचा हल्लाबोल, सरकारत चर्चेसाठी तयार असल्याची माहिती

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget