एक्स्प्लोर

लोकसभा निवडणूक 2024

UTTAR PRADESH (80)
43
INDIA
36
NDA
01
OTH
MAHARASHTRA (48)
30
INDIA
17
NDA
01
OTH
WEST BENGAL (42)
29
TMC
12
BJP
01
INC
BIHAR (40)
30
NDA
09
INDIA
01
OTH
TAMIL NADU (39)
39
DMK+
00
AIADMK+
00
BJP+
00
NTK
KARNATAKA (28)
19
NDA
09
INC
00
OTH
MADHYA PMADHYA PRADESH (29)RADESH (29(
29
BJP
00
INDIA
00
OTH
RAJASTHAN (25)
14
BJP
11
INDIA
00
OTH
DELHI (07)
07
NDA
00
INDIA
00
OTH
HARYANA (10)
05
INDIA
05
BJP
00
OTH
GUJARAT (26)
25
BJP
01
INDIA
00
OTH
(Source: ECI / CVoter)

Women Health : सध्या उशीरा मूल होण्याचा कल वाढतोय? याचा शरीरावर काय परिणाम होतो? गर्भधारणेसाठी योग्य वय काय? डॉक्टर सांगतात...

Women Health :  बहुतेक तरुण-तरुणी नातेसंबंधांवर लक्ष केंद्रित करून तसेच करिअरला प्राधान्य देऊन त्यांचे पालकत्व जीवन सुरू करण्यास विलंब करत आहेत.

Women Health : "सध्या प्रेगेन्सी नको... करिअर आहे.. रिलेशनशिप आहे.. एवढं सगळ असताना एका मूलाला जन्म कशाला द्यायचा.."असे अनेक विचार आजकालची पिढी करताना दिसत आहे. उशीरा गर्भधारणेचा शरीरावर काय परिणाम होऊ शकतो हे एका अभ्यासातून समोर आलं आहे.  गर्भधारणेसाठी योग्य वय काय? हे तुम्हाला माहित असावं या दृष्टीकोनातून आजच्या लेखातून महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली आहे.

 

एका अभ्यासातून माहिती समोर


2020 मध्ये, ऑफिस फॉर नॅशनल स्टॅटिस्टिक्समध्ये एका अभ्यासातून माहिती समोर आली. त्यानुसार उशिरा मूल होण्याचा कल वाढत आहे. अनेक महिला महिला माता न होता 30 वर्षात प्रवेश करत असल्याचं घडत आहे. या अभ्यासानुसार, 1990 मध्ये जन्मलेल्या निम्म्या महिलांनी 2020 मध्ये त्यांचा 30 वा वाढदिवस साजरा केला, सोबतच अनेकांनी गर्भधारणा लवकर न करण्याचा निर्णय घेतला. अनेक वर्षांपासून मूल होण्यासाठी योग्य वय कोणते याबाबत चर्चा होत आहे. आजचे तरुण याविषयी त्यांच्या आधीच्या पिढीपेक्षा खूप वेगळे विचार करतात. बहुतेक तरुण नातेसंबंधांच्या गतिशीलतेवर लक्ष केंद्रित करून आणि करिअरला प्राधान्य देऊन त्यांचे पालकत्व जीवन सुरू करण्यास विलंब करत आहेत. ज्यामुळे उशिरा मूल होण्याचा कल वाढत आहे


35 वर्षे वय हे गर्भधारणेसाठी योग्य?

बहुतेक डॉक्टरांचा असा विश्वास आहे की 35 वर्षांपर्यंतचे वय महिलांसाठी गर्भधारणेसाठी सर्वात योग्य आहे. 35 वर्षांनंतरही या प्रक्रियेदरम्यान महिलांना फारसा त्रास होत नाही. त्याच वेळी, अनेक महिलांना या वयानंतर गर्भधारणेसाठी खूप अडचणी येतात. याव्यतिरिक्त, त्यांना आरोग्याशी संबंधित अनेक समस्या होण्याचा धोका वाढतो.

 

वयाच्या 35 नंतर गर्भधारणेसाठी अनेक जोखीम, डॉक्टर सांगतात..

एका वृत्तसंस्थेने घेतलेल्या मुलाखतीनुसार Nurture IVF हॉस्पिटलच्या स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. अर्चना धवन बजाज यांनी त्यांचं मत व्यक्त केलंय, त्या म्हणाल्या, 35 वर्षांनंतर महिलांमध्ये एडव्हांस मॅटरनल एज म्हणून वर्गीकरण करण्यात आले आहे. तर वयाच्या 35 नंतर महिलांच्या अंड्याच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ लागतो. यामध्ये जास्तीत जास्त घट वयाच्या 40 नंतर होते. या काळात जन्मलेल्या मुलामध्ये क्रोमोसोमल विकृती आणि डाऊन सिंड्रोमचा धोका वाढतो.

 

पालकांच्या वाढत्या वयाचा मुलांवरही होतो परिणाम

डॉ. श्रीहर्ष हथिराना, वरिष्ठ सल्लागार, यूरोलॉजी विभाग, Nurture IVF हॉस्पिटल यांच्या मते, आई आणि वडिलांच्या वयाचा मुलांवरही परिणाम होतो. जर वडिलांचे वय जास्त असेल तर मुलामध्ये मारफान सिंड्रोमचा धोका वाढतो. पुरूष आयुष्यभर शुक्राणू निर्माण करू शकत असले तरी त्याची गुणवत्ता वयाबरोबर कमी होत जाते. एडव्हांस पॅटरनल एजमध्ये मुलांमध्ये उच्च अनुवांशिक विकारांसारख्या परिस्थिती उद्भवू शकतात. त्यांना ऑटिझम, स्किझोफ्रेनिया आणि बायपोलर डिसऑर्डरचाही सामना करावा लागू शकतो.

 

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

हेही वाचा>>>

Women Health : महिलांनो सावधान! मद्यपान करताय तर हृदयविकाराचा धोका जास्त, अभ्यासातून स्पष्ट, अल्कोहोल सेवनाची मर्यादा काय? डॉक्टर म्हणतात...

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुख्यमंत्र्यांचा गड भेदला, अवघ्या 25 व्या वर्षी खासदार; कोण आहेत संजना जाटव ज्यांची होतेय देशभरात चर्चा!
मुख्यमंत्र्यांचा गड भेदला, अवघ्या 25 व्या वर्षी खासदार; कोण आहेत संजना जाटव ज्यांची होतेय देशभरात चर्चा!
सातारच्या समाज कल्याण अधिकारी सपना घाळवेंना लाच घेताना अटक, शिक्षण संस्थेकडे मागितली होती लाच
सातारच्या समाज कल्याण अधिकारी सपना घाळवेंना लाच घेताना अटक, शिक्षण संस्थेकडे मागितली होती लाच
राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ, कोकणासह मध्य महाराष्ट्रात सरी; मान्सून कधी येणार?
राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ, कोकणासह मध्य महाराष्ट्रात सरी; मान्सून कधी येणार?
T20 WC 2024 : कोण गेल, कोण धोनी ? रोहित शर्मापुढे सगळेच फेल, हिटमॅननं षटकारांचा केला मोठा विक्रम
T20 WC 2024 : कोण गेल, कोण धोनी ? रोहित शर्मापुढे सगळेच फेल, हिटमॅननं षटकारांचा केला मोठा विक्रम
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Raigad Shivrajyabhishek Sohala : रायगडावर 351 वा शिवराज्याभिषेक सोहळा, विविध कार्यक्रमाचं आयोजनMahayuti Result 2024 : पराभवाचं कारण, धुसफुशीचं राजकारण ; महायुतीत आरोप-प्रत्यारोप Special ReportTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 06 June 2024 : ABP MajhaPune Rain Water Logging : पुण्यात पाऊस,प्रशासन फूस्स! रस्त्यांवर पाणी, लाखोंचं नुकसान Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुख्यमंत्र्यांचा गड भेदला, अवघ्या 25 व्या वर्षी खासदार; कोण आहेत संजना जाटव ज्यांची होतेय देशभरात चर्चा!
मुख्यमंत्र्यांचा गड भेदला, अवघ्या 25 व्या वर्षी खासदार; कोण आहेत संजना जाटव ज्यांची होतेय देशभरात चर्चा!
सातारच्या समाज कल्याण अधिकारी सपना घाळवेंना लाच घेताना अटक, शिक्षण संस्थेकडे मागितली होती लाच
सातारच्या समाज कल्याण अधिकारी सपना घाळवेंना लाच घेताना अटक, शिक्षण संस्थेकडे मागितली होती लाच
राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ, कोकणासह मध्य महाराष्ट्रात सरी; मान्सून कधी येणार?
राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ, कोकणासह मध्य महाराष्ट्रात सरी; मान्सून कधी येणार?
T20 WC 2024 : कोण गेल, कोण धोनी ? रोहित शर्मापुढे सगळेच फेल, हिटमॅननं षटकारांचा केला मोठा विक्रम
T20 WC 2024 : कोण गेल, कोण धोनी ? रोहित शर्मापुढे सगळेच फेल, हिटमॅननं षटकारांचा केला मोठा विक्रम
T20 WC : पहिल्याच सामन्यात हिटमॅनचं अर्धशतक, रेकॉर्ड्सची झडी,  विराट-जयवर्धनेच्या खास यादीत स्थान 
T20 WC : पहिल्याच सामन्यात हिटमॅनचं अर्धशतक, रेकॉर्ड्सची झडी,  विराट-जयवर्धनेच्या खास यादीत स्थान 
NDA Government: नितीश कुमार-चंद्राबाबूंनी भाजपला समर्थन दिलं, पण  संजय राऊतांचा वेगळाच दावा; 'सामना'तून मांडली थिअरी
नितीश कुमार-चंद्राबाबूंनी भाजपला समर्थन दिलं, पण संजय राऊतांचा वेगळाच दावा; 'सामना'तून मांडली थिअरी
"Game Not Over Wait", इंडिया आघाडीच्या ट्वीटनं टेन्शन वाढलं, विरोधकांचं पुढचं पाऊल काय? BJP ची धाकधूक वाढली
Mumbai : मुंबईतील बार मालकांना हायकोर्टाकडून दिलासा नाहीच, याचिका निकाली
मुंबईतील बार मालकांना हायकोर्टाकडून दिलासा नाहीच, याचिका निकाली
Embed widget