एक्स्प्लोर

Shravan Travel : श्रावण महिना ठरेल भाग्याचा..! भारतीय रेल्वेकडून तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची सुवर्णसंधी, रामेश्वरम..तिरुपती..जम्मू..अन् बरंच काही..

Shravan Travel : श्रावण महिन्यात धार्मिक स्थळांना भेट देणं म्हणजे शांततेची अनुभूती... असं म्हणतात, या ठिकाणी गेल्याने तिथली शांतता आणि पवित्रता मानसिक तणाव दूर करते आणि मनाला शांती देते.

Shravan Travel : हिंदू धर्मात श्रावण महिना अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. श्रावण महिना हा व्रत-वैकल्याचा, उपासनेचा महिना समजला जातो. या महिन्यात कुटुंबासोबत धार्मिक सहलीला गेल्याने कुटुंबातील सदस्यांना एक शांततेची अनुभूती मिळते, सोबत मानसिक आरोग्यही चांगले राहते. या काळात कुटुंबियांनी आपल्या मुलांना धार्मिक सहलीवर घेऊन जावे. कारण यामुळे मुलांचे मन आणि मेंदू शांत राहतो. यामुळे त्यांना संस्कृती, पौराणिक कथा आणि इतिहासाचे ज्ञान मिळते. त्यांची देवावरील श्रद्धा कायम राहते, तसेच ते दररोज त्याची पूजा करू लागतात. जर तुम्हालाही श्रावण महिन्यात विविध तीर्थक्षेत्रांना भेट द्यायचीय, भारतीय रेल्वे तुम्हाला सुवर्णसंधी देत आहे. जाणून घ्या सविस्तर..


Shravan Travel : श्रावण महिना ठरेल भाग्याचा..! भारतीय रेल्वेकडून तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची सुवर्णसंधी, रामेश्वरम..तिरुपती..जम्मू..अन् बरंच काही..

 

रामेश्वरम टूर पॅकेज

हे 1 दिवसाचे टूर पॅकेज आहे.
12 ऑगस्टपासून मदुराई येथून सुरुवात होत आहे.
पॅकेजमध्ये, तुम्हाला कॅबने प्रवास करायला लावला जाईल.
पॅकेज फी- दोन लोकांसोबत प्रवास केल्यास प्रति व्यक्ती पॅकेज फी 6200 रुपये आहे.
तीन लोकांसह प्रवास करण्यासाठी प्रति व्यक्ती पॅकेज शुल्क 4150 रुपये आहे.
मुलांसाठी पॅकेज फी 1550 रुपये आहे.
हे लक्षात ठेवा की पॅकेजमध्ये खाद्यपदार्थ आणि हॉटेल सुविधा उपलब्ध होणार नाहीत, कारण पॅकेज फक्त एका दिवसासाठी आहे.


Shravan Travel : श्रावण महिना ठरेल भाग्याचा..! भारतीय रेल्वेकडून तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची सुवर्णसंधी, रामेश्वरम..तिरुपती..जम्मू..अन् बरंच काही..

जम्मू/कटरा टूर पॅकेज


हे 3 रात्री 4 दिवसांचे टूर पॅकेज आहे.
त्याची सुरुवात 11 ऑगस्टपासून दिल्लीतून होत आहे.
पॅकेजमध्ये, तुम्हाला कॅबने प्रवास करायला लावला जाईल.
पॅकेज फी - दोन लोकांसोबत प्रवास करत असल्यास प्रति व्यक्ती पॅकेज फी 7855 रुपये आहे.
तीन लोकांसह प्रवास करण्यासाठी प्रति व्यक्ती पॅकेज शुल्क 6795 रुपये आहे.
मुलांसाठी पॅकेज फी 6160 रुपये आहे.
पॅकेजमध्ये जेवण आणि हॉटेलची सुविधा उपलब्ध असेल.
तुम्ही भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवरून तिकीट बुक करू शकता.


Shravan Travel : श्रावण महिना ठरेल भाग्याचा..! भारतीय रेल्वेकडून तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची सुवर्णसंधी, रामेश्वरम..तिरुपती..जम्मू..अन् बरंच काही..


चेन्नई/कन्याकुमारी/मदुराई टूर पॅकेज

हे 6 रात्री 7 दिवसांचे टूर पॅकेज आहे.
त्याची सुरुवात 28 ऑगस्टपासून दिल्लीतून होत आहे.
पॅकेजमध्ये, तुम्हाला कॅबने प्रवास करायला लावला जाईल.
पॅकेज फी - दोन लोकांसह प्रवास करण्यासाठी प्रति व्यक्ती पॅकेज फी 54,640 रुपये आहे.
तीन लोकांसह प्रवास करण्यासाठी प्रति व्यक्ती पॅकेज शुल्क 52,700 रुपये आहे.
मुलांसाठी पॅकेज फी 41,880 रुपये आहे.
पॅकेजमध्ये जेवण आणि हॉटेलच्या सुविधा उपलब्ध असतील.

 

 

हेही वाचा>>>

Shravan Travel : श्रावणात भगवान शंकराच्या दर्शनाचं सौभाग्य..अन् भारतीय रेल्वेची सुवर्णसंधी! IRCTC चे टूर पॅकेजेस एकदा पाहाच..

 

 

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

 

 

 

 

 

 

 

 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
IndiGo Flight Cancellations: विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
Kandivali : साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये तुफान राडा, पाण्याच्या पाईपवरुन कांदिवलीमध्ये दोन गटात हाणामारी
साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये तुफान राडा, पाण्याच्या पाईपवरुन कांदिवलीमध्ये दोन गटात हाणामारी

व्हिडीओ

Supriya Sule : भारत सरकारने Indigo वर कारवाई केली पाहिजे, सुप्रिया सुळेंची मागणी
Hapus Mango हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा; गांंधीनगर,नवसारी विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज
Special Report Girish Mahajan : वृक्षतोडीला वाढता विरोध, सरकार काय करणार? साधुग्राम कुठे उभारणार?
Special Report Akola School : जयजयकार पाकिस्तानचा, पोलिसांकडून तपास; वास्तव काय?
Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
IndiGo Flight Cancellations: विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
Kandivali : साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये तुफान राडा, पाण्याच्या पाईपवरुन कांदिवलीमध्ये दोन गटात हाणामारी
साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये तुफान राडा, पाण्याच्या पाईपवरुन कांदिवलीमध्ये दोन गटात हाणामारी
Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात ट्रान्सफॉर्मर चोरट्यांचा धुमाकूळ; पाणी पुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था कर्जाच्या खाईत लोटल्या, शेतकऱ्यांचे सुद्धा कंबरडे मोडायची वेळ
कोल्हापूर जिल्ह्यात ट्रान्सफॉर्मर चोरट्यांचा धुमाकूळ; पाणी पुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था कर्जाच्या खाईत लोटल्या, शेतकऱ्यांचे सुद्धा कंबरडे मोडायची वेळ
कला केंद्रातील दिपाली विवाहित, दोन मुलांची आई; नर्तिका मृत्यूप्रकरणी A टू Z माहिती, आरोपीचे राष्ट्रवादी कनेक्शनही समोर
कला केंद्रातील दिपाली विवाहित, दोन मुलांची आई; नर्तिका मृत्यूप्रकरणी A टू Z माहिती, आरोपीचे राष्ट्रवादी कनेक्शनही समोर
Narendra Modi : पंतप्रधान मोदींनी घेतला राज ठाकरेंच्या नातवाचा गालगुच्चा, नंतर फोटोही काढला
पंतप्रधान मोदींनी घेतला राज ठाकरेंच्या नातवाचा गालगुच्चा, नंतर फोटोही काढला
...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा, उद्धव ठाकरेंनी फडणवीस सरकारला कायद्यात पकडलं, सर्वोच्च न्यायालयासही विनंती
...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा, उद्धव ठाकरेंनी फडणवीस सरकारला कायद्यात पकडलं, सर्वोच्च न्यायालयासही विनंती
Embed widget