एक्स्प्लोर

यकृत आजारांपासून मुक्ती! योग-आयुर्वेदाने अनेकांना नवजीवन मिळालं,पतंजलीचा दावा

पतंजलीच्या दाव्यानुसार त्यांच्या वेलनेस प्रोग्रॅमनं यकृतासंदर्भातील गंभीर आजाराच्या पीडित रुग्णांना फायदा झाला आहे. रुग्णांनी आयुर्वेद, योग आणि नैसर्गिक चिकित्सा याद्वारे सुधारणांचा अनुभव घेतला आहे.

गंभीर आणि जुन्या यकृताच्या (liver) आजारांनी, जसे फॅटी लिव्हर आणि लिव्हर सिरोसिसने त्रस्त असलेल्या अनेक रुग्णांसाठी पतंजलीचा वेलनेस प्रोग्राम आशेचा किरण बनून समोर आला आहे, असा दावा पतंजलीनं केला आहे. वेलनेस सेंटरमध्ये आलेल्या अनेक रुग्णांनी अनेक ठिकाणी उपचारातून निराशा मिळाल्यानंतर आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार यांचा आधार घेतला आणि चमत्कारिक फायदे मिळवले, असं पतंजलीनं म्हटलं आहे.

लिव्हर सिरोसिसच्या गुंतागुंतीच्या प्रकरणांमध्ये यश - पतंजली

लिव्हर सिरोसिस, ज्याला जगभरात एक जटिल आणि असाध्य रोग मानले जाते, अशा रुग्णांनी पतंजली वेलनेसमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा अनुभवल्या आहेत. पतंजलीचा दाव्यानुसार, पश्चिम बंगालच्या निशा सिंग नावाच्या महिलेने सांगितले की, तिला 15-16 वर्षांपासून लिव्हर सिरोसिसचा त्रास होता आणि डॉक्टरांनी लिव्हर प्रत्यारोपणाचा सल्ला दिला होता. परंतु, पतंजलीमध्ये केवळ 10 दिवसांच्या उपचारानंतर तिचा 15 वर्षांपासूनचा जुनाट आजार बरा झाला आणि ती पूर्णपणे समाधानी आहे.

आयुर्वेदिक औषधे आणि योगामुळे व्हायरल लोड सामान्य झाला - पतंजली

''महाराष्ट्राचे ज्ञानेश्वर विठ्ठलराव पाटील लिव्हर सिरोसिसच्या उपचारासाठी दुसऱ्यांदा पतंजलीमध्ये आले होते. त्यांनी सांगितले की, डॉक्टरांनी सांगितलेल्या उपचारांनी, आयुर्वेदिक औषधे, प्राणायाम आणि काढ्याचे सेवन केल्याने त्यांचा व्हायरल लोड जो 12 लाखांपेक्षा जास्त होता, तो आता पूर्णपणे सामान्य झाला आहे.'' असं पतंजलीकडून सांगणयात आलं आहे.

''पंजाबमधील लुधियानाचे रहिवासी पवन कुमार गुलाटी यांना डॉक्टरांनी लिव्हर प्रत्यारोपणाची तयारी करण्यास सांगितले होते. परंतु, पतंजलीमध्ये डॉक्टरांनी तपासणीनंतर सांगितले की, त्यांना लिव्हर सिरोसिसचा कोणताही आजार नाही आणि त्यांची पचनसंस्था पूर्णपणे ठीक आहे.'' , अशी माहिती पतंजलीकडून देण्यात आली. त्याचप्रमाणे, उत्तर प्रदेशातील नोएडाचे रहिवासी तेज नारायण मिश्रा यांना 2013 मध्ये लिव्हर सिरोसिसचा आजार झाला होता. एलोपॅथीमध्ये आराम न मिळाल्यावर, त्यांनी योग कार्यक्रम पाहून योग-प्राणायाम सुरू केला आणि नंतर पतंजली वेलनेसमध्ये आले, ज्यामुळे त्यांना पूर्ण आरोग्य लाभ मिळाला.''

पतंजलीच्या उपचार पद्धतीची मुख्य वैशिष्ट्ये :  

पतंजलीचा दावा आहे की, वेलनेसमध्ये या रोगांच्या उपचारात एक समग्र दृष्टिकोन वापरला जातो.

थेरेपी: गरम-थंड शेक, पोटावर पट्टी, गरम पाद स्नान, मातीचा लेप, पिंडली लपेट आणि धूप स्नान यासारखे उपचार दिले जातात.

योगासने: भुजंगासन, मर्कट आसन, शवासन, वक्रासन, गोमुखासन आणि मंडुकासन यासारखी आसने प्रामुख्याने समाविष्ट आहेत.

प्राणायाम: कपाल भाती आणि अनुलोम विलोम जवळजवळ सर्व रुग्णांच्या उपचारात समाविष्ट होते.

आहार:रुग्णांना फलाहार, कच्चा कल्प, मलनाशक आहार, उकडलेले अन्न आणि उपवास चिकित्सा घेण्याचा सल्ला देण्यात आला.

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

T20 World Cup 2026 : मुंबईत टी 20 वर्ल्ड कपची सेमी फायनल, अंतिम फेरीचा सामना अहमदाबादमध्ये, वर्ल्ड कपला 'या' दिवशी सुरुवात?
अहमदाबादमध्ये टी 20 वर्ल्ड कपची फायनल, एकाच कारणामुळं ठिकाण बदलणार, मुंबईत सेमी फायनल
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी ऑक्टोबरचा निर्णय नोव्हेंबरमध्ये फिरवला, भारतीय शेअर बाजारातून चार दिवसात 12569 कोटी  काढून घेतले, कारण...
विदेशी गुंतवणूकदारांनी नोव्हेंबरमध्ये रणनीती बदलली, चार दिवसात 12569 कोटी काढून घेतले, कारण...
Samay Raina: ‘इंडियाज गॉट लेटेंट सीझन 2’ सुरू होणार? पहिल्या सीझनवरून झालेल्या वादानंतर समय रैनाची मोठी हिंट
‘इंडियाज गॉट लेटेंट सीझन 2’ सुरू होणार? पहिल्या सीझनवरून झालेल्या वादानंतर समय रैनाची मोठी हिंट
छटपूजेत काही केलं नाही मग निवडणुकीत फक्त हरियाणातून बिहारला 4 विशेष रेल्वे का चालवल्या? ते परतून आले की नाहीत? कपिल सिब्बलांकडून गंभीर सवाल
छटपूजेत काही केलं नाही मग निवडणुकीत फक्त हरियाणातून बिहारला 4 विशेष रेल्वे का चालवल्या? ते परतून आले की नाहीत? कपिल सिब्बलांकडून गंभीर सवाल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Drone Surveillance: 'कोणतं सर्वेक्षण घरात डोकावण्याची परवानगी देतं?', आदित्य ठाकरेंचा MMRDA ला सवाल
Special Report Lonar Ecosystem: 'अशा प्रकारचे मासे पाण्यात येणं हा पर्यावरणाला प्रचंड धोका', लोणार सरोवरात आढळले मासे
Special Report Miss Universe: 'कुणीही आमचा आवाज दाबू शकत नाही', Miss Mexico Fatima Bosch यांचा थायलंडमध्ये पलटवार
Chernobyl Fallout: 'किरणोत्सर्गाचा सामना करण्याची क्षमता विकसित', Chernobyl मधील कुत्र्यांमध्ये मोठे बदल
Drishyam Murder: ‘तीन-चार वेळा दृश्यम पाहिला, पत्नीचा खून करून मृतदेह भट्टीत जाळला’, पुण्यात पतीची कबुली

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
T20 World Cup 2026 : मुंबईत टी 20 वर्ल्ड कपची सेमी फायनल, अंतिम फेरीचा सामना अहमदाबादमध्ये, वर्ल्ड कपला 'या' दिवशी सुरुवात?
अहमदाबादमध्ये टी 20 वर्ल्ड कपची फायनल, एकाच कारणामुळं ठिकाण बदलणार, मुंबईत सेमी फायनल
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी ऑक्टोबरचा निर्णय नोव्हेंबरमध्ये फिरवला, भारतीय शेअर बाजारातून चार दिवसात 12569 कोटी  काढून घेतले, कारण...
विदेशी गुंतवणूकदारांनी नोव्हेंबरमध्ये रणनीती बदलली, चार दिवसात 12569 कोटी काढून घेतले, कारण...
Samay Raina: ‘इंडियाज गॉट लेटेंट सीझन 2’ सुरू होणार? पहिल्या सीझनवरून झालेल्या वादानंतर समय रैनाची मोठी हिंट
‘इंडियाज गॉट लेटेंट सीझन 2’ सुरू होणार? पहिल्या सीझनवरून झालेल्या वादानंतर समय रैनाची मोठी हिंट
छटपूजेत काही केलं नाही मग निवडणुकीत फक्त हरियाणातून बिहारला 4 विशेष रेल्वे का चालवल्या? ते परतून आले की नाहीत? कपिल सिब्बलांकडून गंभीर सवाल
छटपूजेत काही केलं नाही मग निवडणुकीत फक्त हरियाणातून बिहारला 4 विशेष रेल्वे का चालवल्या? ते परतून आले की नाहीत? कपिल सिब्बलांकडून गंभीर सवाल
Rishabh Pant : रिषभ पंतचा निर्णय चुकला, सिराज, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव असूनही भारताचा पराभव, दक्षिण आफ्रिका अ संघाचा दणदणीत विजय
रिषभ पंतच्या एका निर्णयाचा फटका, सिराज, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा अपयशी, दक्षिण आफ्रिका अ संघाचा दणदणीत विजय
Mumbai : मुंबईत नवा ‘भुयारी रस्ता रोड नेटवर्क’ प्रकल्प सुरू; वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी MMRDA ची घोषणा
मुंबईत नवा ‘भुयारी रस्ता रोड नेटवर्क’ प्रकल्प सुरू; वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी MMRDA ची घोषणा
Akash Kumar Choudhary :6,6,6,6,6,6,6,6..सलग 8 षटकार ठोकले, रणजी स्पर्धेत मेघालयच्या युवा खेळाडूची वादळी फलंदाजी, BCCI कडून व्हिडिओ शेअर  
एक दोन नव्हे सलग आठ षटकार ठोकले, प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये वेगवान अर्धशतक, रणजीमध्ये आकाश चौधरीचं वादळ 
Rahul Gandhi: 'माझ्या हायड्रोजन बॉम्बवर निवडणूक आयोग आणि मोदी गप्प का आहेत? आरोप खरे आहेत, म्हणून बोलती बंद, हे मत चोर आहेत' राहुल गांधींचा हल्लाबोल
'माझ्या हायड्रोजन बॉम्बवर निवडणूक आयोग आणि मोदी गप्प का आहेत? आरोप खरे आहेत, म्हणून बोलती बंद, हे मत चोर आहेत' राहुल गांधींचा हल्लाबोल
Embed widget