एक्स्प्लोर

अतिविचारामुळे तुमचं मानसिक आरोग्य धोक्यात येतेय का? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात

Mental Health : तुम्ही अतिवाचार करत आहात का? ऑफिस, घर कुटुंब, नोकरी, प्रवास, पैसा यासारख्या प्रश्नांचा सतत अतिविचार करत मनात नकारात्मकतेनं थैमान झालेय.

Mental Health : तुम्ही अतिवाचार करत आहात का? तुमच्या मनात अनेक प्रश्नासह चिंता अन् विचारांनी काहूर माजलं आहे. ऑफिस, घर कुटुंब, नोकरी, प्रवास, पैसा यासारख्या प्रश्नांचा सतत अतिविचार करत मनात नकारात्मकतेनं थैमान घातलं असेल. यासारख्या काही त्रासदायक विचारांना दूर करण्यास तुम्ही असमर्थ आहात काय? त्यासाठी तुम्ही किती अन् कसे प्रयत्न केलेत? वारंवार त्याच त्या नकारात्माक विचारात गुंतण्याइतकं त्रासदायक काहीच नाही. अतिविचारामुळे मन शांत राहत नाहीच त्याशिवाय परिणाम  फक्त तुमच्या मनावरच नव्हे तर उत्पादन क्षमता आणि झोपही उडवू शकतो. परंतु, काही अभ्यासांनुसार, अतिविचारामुळे नैराश्यसह इतर मानसिक आजारही उद्भवू शकतात. आज प्रत्येक ठिकाणी मानसिक आरोग्य हा विषय महत्वाचा ठरत आहे. त्यासाठी कोणताही कारणं असू शकतात. त्यापैकीच एक कारण अतिविचार हे आहे. पण अतिविचारामुळे मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. मानसिक आरोग्य हा शब्द ऐकतो किंवा वाचतो तेव्हा नकळत नकारात्मक गोष्टींचा विचार करू लागतो. पण या मानसिक त्रासातून बाहेर कसे पडायचे? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. 

ज्यावेळी तुम्ही सतत अतिविचार करता, त्यावेळी तुमचं मन नकारात्मकतेकडे झुकलं जातं. प्रत्येक गोष्टीत तुम्हाला नकारात्मकता दिसून येते. विचार, परिस्थिती आणि लोक सर्व काही नकारात्मक दिसतात. स्वत:लाही सतत नकारात्मक समजलं जातं. पण तुमच्यात इच्छाशक्ती असेल मन कणखर असेल तर या गुंतागुंतीच्या अतिविचारांमधून सहज बाहेर पडता येऊ शकतं असं तज्ज्ञ सांगतात. अतिविचार करणं हे मोठं संकट असून त्याचे अनेक धोके आहेत. त्यामुळे त्यावर वेळीच उपचार करणं महत्वाचं आहे. अतिविचार करणं हा मानसिक आजार नाही. मात्र, सतत अतिविचार केल्यामुळे मानसिक आजार होऊ शकतो. अतिविचारामुळे मुलांमध्ये पीटीएसडी (Posttraumatic stress disorder ) चा धोका संभावतो. मानसशास्त्रज्ञ गरीमा जुनेजा यांनी अतिविचार आणि मानसिक आजार यासंदर्भातील अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. 

अतिविचाराचे धोके काय?

अतिविचाराचा परिणाम मानसिक आरोग्यवर होतेच. त्यामुले तुमच्या कामावरही त्याचा परिणाम जाणवतो. अतिविचारामुळे निर्माण होणाऱ्या कोर्टिसोल हार्मोनमुळे मेंदूच्या कनेक्टिव्हीटीवरही परिणाम होतो. सतत विचार केल्याने तणाव, चिंता, मुड स्विंग्स यांसारख्या मानसिक समस्या उद्भवतात. त्याचा परिणाम पचनक्रियेवर होतो. यामुळे पोटात जळजळ, बोवेल सिंड्रोम, गॅस्टिक सिक्रेशन, आतड्यांची अकार्यक्षमता यांसारखअया समस्यांना आमंत्रण मिळते. अतिविचारामुळे तुमच्यामध्ये नकारात्मकता वाढते. तुम्ही लोकांपासून स्वत:ला दूर ठेवायला लागतात. लोकांशी बोलणं टाळता. एकटेएकटे राहायला सुरुवात करताl. सतत अतिविचार केल्यामुळे झोप पूर्ण होतं नाही, त्यामुळे उत्पादक क्षमतेवरही परिणाम होतो. कामावरही परिणाम होतो. वेळ वाया घालवण्याची समस्याही वाढते. अतिविचार केल्यामुळे मानसिक आजारासह अनेक धोकादायक परिणाम होतात. यावर वेळीच उपाय करायला हवा. समस्येची जाणीव झाल्यानंतर लगेच यावर उपाय शोधायला हवा...

मानसिक आजारावर कशी मात कराल?

विचार करण्याची पद्धत बदला. नकारात्मक विचारांना थांबवा.  अतिविचारपासून सुटका करण्यासाठी वारंवार तुम्हाला स्वत:ला पॉझिटिव्ह विचार करावे लागतील.

नकारात्म विचार येत असतील तर पाच तुमच्या पाच इंद्रियांवर लक्ष केंद्रित करा.

अतिविचाराने नकारात्मकता येत असेल तर डोळे बंद करुन दीर्घ श्वास घ्या अन् सोडा...  

आपल्या कामातील सुधारणावर भर द्या...

एक डायरी करा... त्यामध्ये दररोजची नोंद ठेवा. त्यासोबत सकारात्मक विचार लिहा, ज्याने तुमचं मन प्रसन्न होईल अन् पॉझिटिव्हिटी येईल.

भूतकाळात अथवा भविष्यकाळात जास्त काळात जास्त रमू नका.

मित्रांशी अथवा जोडीदारासोबत मनमोकळेपणाने बोला.

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

महत्त्वाच्या बातम्या

Health: पावसात भिजल्यानंतर मुलांचे ओले कपडे तसेच ठेवताय? वाढू शकतो युटीआय संसर्गाचा गंभीर धोका
पावसात भिजल्यानंतर मुलांचे ओले कपडे तसेच ठेवताय? वाढू शकतो युटीआय संसर्गाचा गंभीर धोका
Navi Mumbai : घशात अडकलेल्या माशाच्या काट्यामुळे जीवावर बेतले; नवी मुंबईतील मेडिकव्हरमध्ये दोन रुग्णांवर यशस्वी उपचार
घशात अडकलेल्या माशाच्या काट्यामुळे जीवावर बेतले; नवी मुंबईतील मेडिकव्हरमध्ये दोन रुग्णांवर यशस्वी उपचार
Child Health: शाळा, प्रवासात टाईप - 1 मधुमेही मुलांची काळजी कशी घ्याल? किशोरवयीन मुलांमध्ये सर्वाधिक आढळणारा आजार, डॉक्टर सांगतात...
शाळा, प्रवासात टाईप - 1 मधुमेही मुलांची काळजी कशी घ्याल? किशोरवयीन मुलांमध्ये सर्वाधिक आढळणारा आजार, डॉक्टर सांगतात...
Ear Wax : कॉटन बडने कान साफ करता? ही सवय ठरू शकते धोकादायक, तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
कॉटन बडने कान साफ करता? ही सवय ठरू शकते धोकादायक, तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget