एक्स्प्लोर

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी, किती जणांचा पगार अन् पेन्शन वाढणार? अंमलबजावणी कधीपासून?

8th Pay Commission : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी देण्यात आली.

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षेखाली काल झालेल्या केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी देण्यात आली. सातव्या वेतन आयोगचा कालावधी 31 डिसेंबरला संपणार असल्यानं त्यानंतर आठव्या वेतन आयोगाचा कालावधी सुरु होईल. जानेवारी 2026 पासून पुढील 10 वर्षांच्या कालावाधीसाठी आठवा वेतन आयोग असेल. या निर्णयाची प्रतीक्षा केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होती. अखेर केंद्र सरकारच्या कॅबिनेट मंत्र्यांच्या बैठकी काल आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी देण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. 

आठव्या वेतन आयोगाचा थेट लाभ किती पगारदार-पेन्शनधारकांना होणार?

आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेच्या निर्णयानं केंद्र सरकारच्या सेवेतील कर्मचारी आणि पेन्शनधराकांमध्ये  आनंदाचं वातावरण आहे. याचा लाभ साधारणपणे 1 कोटी 15 लाख जणांना होणार आहे. आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेनंतर ज्या शिफारशी लागू केल्या जातील त्याचा लाभ जवळपास 50 लाख कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनधारकांना होणार आहे. 

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय देखील महत्त्वाचा मानला जात आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आपल्याकडे पुरेसा वेळ आहे. सातव्या वेतन आयोगाचा कालावधी संपण्यापूर्वी आपल्याकडे आठव्या वेतन आयोगाचा अहवाल प्राप्त झालेला असेल, असं म्हटलं. आठव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष आणि दोन सदस्या यासंदर्भात सविस्तर चर्चा आणि विचारविनिमय करतील, असंही वैष्णव यांनी म्हटलं. 

सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीला 1 जानेवारी 2016 पासून सुरुवात करण्यात आली होती. फेब्रुवारी 2014 मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सरकारनं  सातव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली होती. त्या वेतन आयोगाची अंमलबजावणी 1 जानेवारी 2016 पासून करण्यात आली होती. त्या आयोगाद्वारे कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि भत्त्यांमध्ये 23.55 टक्क्यांची वाढ करण्यात आली होती.त्याच प्रमाणं वाढ पेन्शमध्ये देखील करण्यात आली होती.

सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीला 1 जानेवारी 2016 पासून सुरुवात करण्यात आली होती. फेब्रुवारी 2014 मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सरकारनं  सातव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली होती. त्या वेतन आयोगाची अंमलबजावणी 1 जानेवारी 2016 पासून करण्यात आली होती. त्या आयोगाद्वारे कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि भत्त्यांमध्ये 23.55 टक्क्यांची वाढ करण्यात आली होती.त्याच प्रमाणं वाढ पेन्शमध्ये देखील करण्यात आली होती. 

सातव्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांच्या वेतन भत्ते आणि पेन्शनाधारकांच्या पेन्शनमध्ये 23.55 टक्क्यांची वाढ देण्यात आली होती. त्यापूर्वी आलेल्या सहाव्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांना 40 टक्के वेतनवाढ दिली गेली होती. सहाव्या वेतन आयोग लागू करण्यात आला होता तेव्हा त्यांना 30 महिन्यांचा फरक देण्यात आला होता. तर, सातवा वेतन आयोग लागू केला होता त्यावेळी 6 महिन्यांचा फरक देण्यात आला होता. आर्थिक वर्ष 2026-27 पासून प्रत्यक्ष वेतन आणि पेन्शन आठव्या वेतन आयोगाप्रमाणं मिळेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. 

 इतर बातम्या :

RIL Profit : रिलायन्सनं अर्थविषयक संस्थांचे अंदाज चुकवले, तिसऱ्या तिमाहीत नफा 18540 कोटींवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी 

Ladki Bahin Yojana : मंत्री आदिती तटकरेंनी लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता कधी मिळणार सांगितलं, फेब्रुवारीच्या हप्त्याबाबत म्हणाल्या...

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोदी तेव्हा म्हणाले, 'मी सरकारमध्ये आहे, मला माहीत आहेय, इतक्या वेगाने रुपया घसरु शकत नाही' आता रुपयाची शतकाकडे वाटचाल, रोहित पवारांनी तो व्हिडिओ समोर आणला!
मोदी तेव्हा म्हणाले, 'मी सरकारमध्ये आहे, मला माहीत आहेय, इतक्या वेगाने रुपया घसरु शकत नाही' आता रुपयाची शतकाकडे वाटचाल, रोहित पवारांनी तो व्हिडिओ समोर आणला!
'जग सोडून जातोय, कधीतरी दोन शब्द प्रेमाचे बोलली असतीस तर, दुसरं लग्न कर, मुलांची काळजी दादा वहिनी घेतील' हसत हसत मरेन म्हणणाऱ्या कॉन्स्टेबलच्या चिट्टीनं काळीज चिरलं
'जग सोडून जातोय, कधीतरी दोन शब्द प्रेमाचे बोलली असतीस तर, दुसरं लग्न कर, मुलांची काळजी दादा वहिनी घेतील' हसत हसत मरेन म्हणणाऱ्या कॉन्स्टेबलच्या चिट्टीनं काळीज चिरलं
Rupee Hits Low: रुपया अक्षरश: धारातीर्थी पडला, गेल्या 79 वर्षात घडू नये ते घडलं; चालू वर्षात तब्बल 5 टक्के घसरणीसह नव्वदी पार गेला
रुपया अक्षरश: धारातीर्थी पडला, गेल्या 79 वर्षात घडू नये ते घडलं; चालू वर्षात तब्बल 5 टक्के घसरणीसह नव्वदी पार गेला
Indigo Airlines: इंडिगोची 200 उड्डाणे रद्द, पुणे, मुंबई विमानतळावर रेल्वे स्टेशनसारखी स्थिती; हजारो प्रवासी अडकले, लेकरा बाळांसह विमानतळावरच झोपले
इंडिगोची 200 उड्डाणे रद्द, पुणे, मुंबई विमानतळावर रेल्वे स्टेशनसारखी स्थिती; हजारो प्रवासी अडकले, लेकरा बाळांसह विमानतळावरच झोपले
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

MRI City scan News : गेल्या 3 आठवड्यांपासून MRI, CT स्कॅन, एक्स रे सेंटर्स बंद
IAS Fake Officer : बोगस IAS अधिकाऱ्यांच्या जाळ्यात बडे मासे Chhatrapati Sambhajinagar Special Report
Nashik Tapovan Tree Cutting : कुंभमेळा आणि तपोवन, महायुतीत राजकारण Special Report
Maharashtra Flood Help : अतिवृष्टी अहवाल...खरं कोण, खोटं कोण? Special Report
Amruta Fadnavis On Devendra Fadnavis : युतीचा घटस्फोट, नवा गोप्यस्फोट Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोदी तेव्हा म्हणाले, 'मी सरकारमध्ये आहे, मला माहीत आहेय, इतक्या वेगाने रुपया घसरु शकत नाही' आता रुपयाची शतकाकडे वाटचाल, रोहित पवारांनी तो व्हिडिओ समोर आणला!
मोदी तेव्हा म्हणाले, 'मी सरकारमध्ये आहे, मला माहीत आहेय, इतक्या वेगाने रुपया घसरु शकत नाही' आता रुपयाची शतकाकडे वाटचाल, रोहित पवारांनी तो व्हिडिओ समोर आणला!
'जग सोडून जातोय, कधीतरी दोन शब्द प्रेमाचे बोलली असतीस तर, दुसरं लग्न कर, मुलांची काळजी दादा वहिनी घेतील' हसत हसत मरेन म्हणणाऱ्या कॉन्स्टेबलच्या चिट्टीनं काळीज चिरलं
'जग सोडून जातोय, कधीतरी दोन शब्द प्रेमाचे बोलली असतीस तर, दुसरं लग्न कर, मुलांची काळजी दादा वहिनी घेतील' हसत हसत मरेन म्हणणाऱ्या कॉन्स्टेबलच्या चिट्टीनं काळीज चिरलं
Rupee Hits Low: रुपया अक्षरश: धारातीर्थी पडला, गेल्या 79 वर्षात घडू नये ते घडलं; चालू वर्षात तब्बल 5 टक्के घसरणीसह नव्वदी पार गेला
रुपया अक्षरश: धारातीर्थी पडला, गेल्या 79 वर्षात घडू नये ते घडलं; चालू वर्षात तब्बल 5 टक्के घसरणीसह नव्वदी पार गेला
Indigo Airlines: इंडिगोची 200 उड्डाणे रद्द, पुणे, मुंबई विमानतळावर रेल्वे स्टेशनसारखी स्थिती; हजारो प्रवासी अडकले, लेकरा बाळांसह विमानतळावरच झोपले
इंडिगोची 200 उड्डाणे रद्द, पुणे, मुंबई विमानतळावर रेल्वे स्टेशनसारखी स्थिती; हजारो प्रवासी अडकले, लेकरा बाळांसह विमानतळावरच झोपले
शीतल तेजवानीची अटक फक्त दिखावा, पण पार्थ पवारवर 1800 कोटींची सरकारी जमीन खाऊनही कारवाई होत नाही, एफआयआरमध्ये नाव नाही; अंजली दमानियांचा संतापाचा उद्रेक
शीतल तेजवानीची अटक फक्त दिखावा, पण पार्थ पवारवर 1800 कोटींची सरकारी जमीन खाऊनही कारवाई होत नाही, एफआयआरमध्ये नाव नाही; अंजली दमानियांचा संतापाचा उद्रेक
IND vs SA 2nd ODI Match: दक्षिण अफ्रिकेविरुद्ध 358 धावांचा डोंगर, पण 5 खेळाडूंमुळे टीम इंडियाचा पराभव
दक्षिण अफ्रिकेविरुद्ध 358 धावांचा डोंगर, पण 5 खेळाडूंमुळे टीम इंडियाचा पराभव
Parth Pawar Mundhwa Land Scam: मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी दिग्विजय पाटील यांची कसून चौकशी; पार्थ पवारांवरही अटकेची टांगती तलवार
मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी दिग्विजय पाटील यांची कसून चौकशी; पार्थ पवारांवरही अटकेची टांगती तलवार
Pune News: आता निवडणूक आयोगानेच आम्हाला बारामती अन् इंदापुरात घर घेऊन द्यावं; ऐनवेळी पत्ता बदललेल्या शरद पवार गटातील नेत्याची उपरोधिक मागणी
आता निवडणूक आयोगानेच आम्हाला बारामती अन् इंदापुरात घर घेऊन द्यावं; ऐनवेळी पत्ता बदललेल्या शरद पवार गटातील नेत्याची उपरोधिक मागणी
Embed widget