एक्स्प्लोर

'लग्न करून बघू, जमलं तर ठीक नाहीतर...' गुणरत्न सदावर्तेंसोबत जयश्री पाटलांनी केलं होतं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज, जाणून घ्या एका वर्षाच्या कराराची कहाणी नेमकी काय?

गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटील यांनी प्रेमविवाह केलेला आहे. त्यांच्या प्रेमाची कहाणी अगदी फिल्मी स्टाईल आहे. याबाबत जयश्री पाटील यांनी सविस्तर सांगितलं आहे.

वकील गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटील ही जोडी महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. वेगवेगळ्या कारणामुळे ते नेहमीच चर्चेत असतात. या जोडीने व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने एबीपी माझाशी खास बातचित केली. यावेळी या जोडीने त्यांच्या प्रेमकहाणीतील अनोखे किस्से सांगितले. विशेष म्हणजे या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दलही माहिती दिली. त्यांच्या या अनोख्य लग्नाला तेव्हा चांगलाच विरोध झाला होता, अशी माहिती जयश्री पाटील यांनी दिली.  

कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा किस्सा नेमका काय आहे?

मला आधीपासूनच कायद्याच्या कचाट्यात अडकायला आवडत नाही. माझ्यामुळे इतरांना, माझ्या घरच्यांना किंवा यांना (गुणरत्न सदावर्ते) त्रास होईल, असं मला नको होतं. आमचं लग्न झालं अन् कदाचित आमचं पटलं नाही, तर घटस्फोट घेण्यासाठी दहा ते पंधरा वर्षे घालायचे का? असा मी विचार केला. त्यामुळे मी अगोदरपासूनच नियोजन केले. मी म्हटलं की आपण एका वर्षासाठी लग्न करून बघू. जमलं तर ठीक आहे नाही जमलं तर आपण आपल्या मार्गाने जाऊ. मात्र त्या लग्नाला खूप विरोध झाला. आमच्या लग्नाविरोधात मोर्चे निघाले, निषेध करण्यात आला. भयंकर अशा गोष्टी झाल्या.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ABPmajha (@abpmajhatv)

मी गुणरत्न सदावर्तेंवर खूप प्रेम करते- जयश्री पाटील

माझा गुणरत्न हा लाख गुणरत्नची बरोबरी करतो. मी तर म्हणते की त्यांच्यासारखे कोणीही नाही. मी त्यांच्यावर खूप प्रेम करते, अशी पुष्टीही जयश्री पाटील यांनी जोडली नाही.

आम्ही पाच वर्षे एकमेकांना डेट केलं- गुणरत्न सदावर्ते 

कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या एका वर्षात तुम्ही जयश्री पाटील यांच्यावर काय जादू केली, असं गुणरत्न सदावर्ते यांन विचारण्यात आलं. यावर बोलताना, ठरवून केलेल्या गोष्टी टिकत नाहीत. एक वर्ष म्हणूनच नाही तर त्याआधी पाच ते सहा वर्षे आम्ही फिरायला गेलो. सोबत अनेक ठिकाणी प्रवास केला. अनेक शहरांत सोबत प्रवास केला. आम्ही एकमेकांना डेट केलं, असंही तुम्ही म्हणून शकता, अशी माहिती गुणरत्न सदावर्ते यांनी दिली. 

हेही वाचा :

Chhaava Movie: "संभा अपनी मौत का जश्न मनाकर चला गया और हमें छोड़ गया अपनी जिंदगी का मातम मनाने"; छावा चित्रपटातील एका डायलॉगने अख्खं चित्रपटगृह सुन्नं

uorfi Javed: 10 सिंगल तरुण-तरुणी, 240 तास एकत्र राहणार, प्रेम, धोका अन् बरंच काही; उर्फी जावेदचा 'रोका या धोका' शो आहे तरी काय?

Ankita Walavalkar Mehendi: ‘अपने ही रंग में...’, अंकिता वालावलकर अन् कुणालच्या मेहंदी कार्यक्रमाचे झक्कास फोटो पाहा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

NCP : शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली
सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली
छत्रपती संभाजीनगरमध्ये गँगवॉरचा थरार! गावठी कट्टा काढत गोळीबार, दगड फेकले, जमाव बघताच पाण्याच्या टाकीत लपून बसला, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरमध्ये गँगवॉरचा थरार! गावठी कट्टा काढत गोळीबार, दगड फेकले, जमाव बघताच पाण्याच्या टाकीत लपून बसला, नेमकं काय घडलं?
भास्कर जाधव पक्षात नाराज, जिल्हा परिषद निवडणुकांबाबत स्पष्टच बोलले, जिल्ह्याचं मला माहिती नाही
भास्कर जाधव पक्षात नाराज, जिल्हा परिषद निवडणुकांबाबत स्पष्टच बोलले, जिल्ह्याचं मला माहिती नाही

व्हिडीओ

Samdhan Sarvankar on BJP BMC Election : भाजप नव्हे, त्यांच्या टोळीने माझा पराभव केला : समाधान सरवणकर
Vijay Ubale AIMIM : एमआयएम मधून हिंदू उमेदवार म्हणून निवडून आल्याच्या चर्चा, विजय उबाळे EXCLUSIVE
Sanjay Raut PC : कल्याण-डोंबिवलीत आमचे 2 नगरसेवक संपर्कात नाहीत, संजय राऊतांची कबुली
Akshay Kumar Car Accident : जूहूत 3 गाड्यांचा अपघात, अपघातग्रस्त रिक्षाची अक्षय कुमारच्या कारला धडक
Samadhan Sarvankar on BJP BMC Election : भाजप नव्हे, त्यांच्या टोळीने माझा पराभव केला : समाधान सरवणकर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCP : शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली
सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली
छत्रपती संभाजीनगरमध्ये गँगवॉरचा थरार! गावठी कट्टा काढत गोळीबार, दगड फेकले, जमाव बघताच पाण्याच्या टाकीत लपून बसला, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरमध्ये गँगवॉरचा थरार! गावठी कट्टा काढत गोळीबार, दगड फेकले, जमाव बघताच पाण्याच्या टाकीत लपून बसला, नेमकं काय घडलं?
भास्कर जाधव पक्षात नाराज, जिल्हा परिषद निवडणुकांबाबत स्पष्टच बोलले, जिल्ह्याचं मला माहिती नाही
भास्कर जाधव पक्षात नाराज, जिल्हा परिषद निवडणुकांबाबत स्पष्टच बोलले, जिल्ह्याचं मला माहिती नाही
Pune Shivsena UBT: सभागृहात एकटा राहून काम करणार! पुण्यात उबाठाच्या एकमेव नगरसेवकाला आली बाळासाहेबांची आठवण, म्हणाले...
सभागृहात एकटा राहून काम करणार! पुण्यात उबाठाच्या एकमेव नगरसेवकाला आली बाळासाहेबांची आठवण, म्हणाले...
Prashant Jagtap: मला काँग्रेसमध्ये घेऊ नये त्यासाठी अनेकांनी फोनाफोनी; शरद पवार भेटले तर मी त्यांना....; प्रशांत जगतापांनी सगळंच काढलं बाहेर
मला काँग्रेसमध्ये घेऊ नये त्यासाठी अनेकांनी फोनाफोनी; शरद पवार भेटले तर मी त्यांना....; प्रशांत जगतापांनी सगळंच काढलं बाहेर
Sahar Shaikh MIM TMC Election 2026: आपल्याला संपूर्ण मुंब्रा हिरवा करायचाय, पाच वर्षांनी इथला प्रत्येक विजयी उमेदवार MIM चा असेल; जितेंद्र आव्हाडांना ललकारणारी सहर शेख कोण?
आपल्याला संपूर्ण मुंब्रा हिरवा करायचाय, पाच वर्षांनी इथला प्रत्येक विजयी उमेदवार MIM चा असेल; जितेंद्र आव्हाडांना ललकारणारी सहर शेख कोण?
कल्याणमध्ये मोठा ट्विस्ट, दोन्ही शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांची भेट; नॉट रिचेबल नगरसेवकांवरही कारवाई सुरू
कल्याणमध्ये मोठा ट्विस्ट, दोन्ही शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांची भेट; नॉट रिचेबल नगरसेवकांवरही कारवाई सुरू
Embed widget