एक्स्प्लोर

Gunaratna Sadavarte : देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावेत ही माझी भावना, गुणरत्न सदावर्तेंची भाजपकडे मागणी; जरांगेंना इशारा देत म्हणाले...

Gunaratna Sadavarte : अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीनंतर मनोज जरांगे यांचं आंदोलन यावर भाष्य केलं. याशिवाय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत, असं ते म्हणाले.

मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं आहे. महाराष्ट्रातील महायुतीच्या सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्हावेत, असं सदावर्ते यांनी म्हटलं. याशिवाय त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि मनोज जरांगे यांच्याबद्दल भाष्य केलं. 

अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते मनोज जरांगेंवर काय म्हणाले? 

मनोज जरांगे हे स्क्रिप्टेड बोलतात. हा माणूस आहे ना त्याचा बोलवता धनी शरद पवार असल्याचं सदावर्ते म्हणाले. मतमोजणी अगोदर आंदोलनाची तारीख, उपोषणाची तारीख  जाहीर करणं मनोज जरांगेंना कसं सुचलं, असं अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते म्हणाले. एखाद्या व्यक्तीला टार्गेट करुन , एखाद्याच्या समाजाला टार्गेट करुन वागण्याचा प्रयत्न करत आहेत, ते महाराष्ट्रात चालणार नाही. 204 निवडून आले, मी आरक्षण घेणार, उपोषण करणार हे सांगत आहे हे मनोज जरांगे सांगत आहे पण डंके की चोट पे सांगतो, तुझी शक्ती दाखवं असं आव्हान अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी दिली. मनोज जरांगे नावाचा फॅक्टर ,204  बोलत आहे, एक लाख लोकांना उपोषांना बसवणार, पोलीस कुठून आणणार, डॉक्टर कुठून आणणार, यंत्रणेला वेठीस धरणं हाच जरांगे फॅक्टर आहे. 204 आमदारांना समाज, जात म्हणून वागता येणार नाही. संविधान म्हणून वागावं लागले. जरांगे फॅक्टर आणि हे आमदार तर त्यावेळी ओबीसींच्या संरक्षणासाठी उभं राहावं लागेल, असं अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते म्हणाले. 

मनसेबद्दल अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते काय म्हणाले? 

प्रत्येक राजकीय पक्षाला नियमावली आहे, त्या नियमावली प्रमाणं मतदानाची टक्केवारी ठरलेली आहे. राज ठाकरेंचा पक्ष किती वेळ राजकारण करतो हा चिंतेचा विषय आहे. राज ठाकरेंच्या पक्षाला आमदार निवडून आणता आलेले नाहीत. त्यांचं मान्यता टिकवण्यासाठी आवश्यक असलेलं संख्याबळ नाही. मनसेची  मान्यता गेल्यानंतर त्यांची पत जाईल आणि राजकीय पक्ष म्हणून फायदा घेता येईल तो घेता येणार नाही, असं अ‍ॅड. गुणरत्न सदावर्तेंनी म्हटलं. 

अ‍ॅड. गुणरत्न सदावर्तेंच्या मनातील मुख्यमंत्री कोण? 

देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री केलं पाहिजे, ही माझी भावना आहे. भाजपला मी विनंती करतो की लोकांच्या जनभावना लक्षात घ्या, मतदारांच्या भावना लक्षात घ्या, देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री केलं पाहिजे, असं अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते म्हणाले.  देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करावं म्हणून आरएसएसला विनंती करणार असल्याचं अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते म्हणाले. 

इतर बातम्या : 

सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री पॅटर्न कायम राहणार

महत्त्वाच्या बातम्या

Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Embed widget