एक्स्प्लोर

कळमनुरी विधानसभा मतदारसंघ | काँग्रेसचे राजीव सातव बालेकिल्ला राखणार?

काँग्रेस पक्षाकडून कळमनुरी विधानसभा मतदारसंघासाठी सध्याचे विद्यमान आमदार संतोष टारफे हे आदिवासी समाजाचे आहेत. याच मतदारसंघांमध्ये आदिवासी समाजाची संख्या जास्त आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष बांगर या मतदारसंघांमधून इच्छुक आहेत.

हिंगोली : काँग्रेसचे माजी खासदार तथा गुजरातचे राज्य प्रभारी राजीव सातव यांचा हा बालेकिल्ला. कळमनुरी विधानसभा मतदारसंघांमध्ये सुरुवातीपासूनच काँग्रेसने अधिराज्य गाजवले आहे. या मतदारसंघांमध्ये मुस्लीम, आदिवासी, बंजारा, हटकर या समाजावरच येथील राजकारण अवलंबून आहे.

मुस्लिमांच्या मतावर काँग्रेसने चार वेळा सत्ता गाजवली. तर हटकर आणि आदिवासी समाजाच्या मतांवर माकपचे विठ्ठल नाईक यांनी हे देखील चार वेळा सत्तेत आले. 2014 च्या निवडणुकीमध्ये राजीव सातव यांनी खासदारकीसाठी उडी घेतल्याने त्यांच्या ठिकाणी काँग्रेसकडून संतोष टारफे हे आमदार झाले.

संतोष टारफे यांनी शिवसेनेचे गजानन घुगे यांचा अवघ्या 300 मतांनी घासून पराभव करुन विजय मिळवला.

2014 विधानसभा निवडणूक निकाल

संतोष टारफे (काँग्रेस) 56,568 मते गजानन घुगे (शिवसेना) 56,268 मते शिवाजी माने (भाजप) 38,085 मते

विद्यमान आमदारावर मतदाराची नाराजी

काँग्रेस पक्षाकडून कळमनुरी विधानसभा मतदारसंघासाठी सध्याचे विद्यमान आमदार संतोष टारफे हे आदिवासी समाजाचे आहेत. याच मतदारसंघांमध्ये आदिवासी समाजाची संख्या जास्त आहे. परंतु आदिवासी समाज बांधवांना व इतर देखील समाजांना मिळत नसलेल्या पुरेशा सोयीसुविधा, त्यामुळे हा समाज संपूर्ण शिवसेना, भाजप, वंचितच्या वाटेवर दिसून येतो. त्यामुळे याचा फटका काँग्रेसला बसण्याची शक्यता आहे.

2019 च्या विधानसभा निवडणुकीसाठी चर्चेत असलेले नेते

शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष बांगर या मतदारसंघांमधून इच्छुक आहेत. संतोष बांगर यांनी या मतदारसंघांमध्ये मागील काही दिवसापासून शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावले आहेत. संतोष बांगर यांना शिवसेनेकडून या मतदारसंघासाठी उमेदवारी मिळण्याची चिन्हे आहेत. सध्या त्यांची नावे चांगलीच चर्चेत आहे.

यापूर्वी मराठा शिवसैनिक सेनेमध्ये संस्थापक अध्यक्ष असलेले विनायक भिसे आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर रासपमध्ये गेले आहे. कारण या मतदारसंघांमध्ये पिवळ्या झेंड्याखाली येणारा आदिवासी समाज व हटकर समाज यांची संख्या जास्त आहे. या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठीच्या हालचाली विनायक भिसे यांच्याकडून सुरु आहेत.

काँग्रेसकडून विद्यमान आमदार संतोष टारफे हेच पुन्हा एकदा रिंगणात उतरतील असच चित्र आहे. राष्ट्रवादीकडून मात्र अद्याप देखील एकही चेहरा या मतदारसंघातून समोर आलेल्या दिसत नाही. तर वंचित बहुजन आघाडीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या असून यामध्ये 10 ते 15 उमेदवारांनी अर्जाद्वारे इच्छा व्यक्त केली आहे. परंतु अद्याप कुणाचेही नाव स्पष्ट करण्यात आले नाही.

2019 लोकसभा निवडणूक निकाल

हेमंत पाटील (शिवसेना) - 5,86,312 मते सुभाष वानखेडे (काँग्रेस) - 3,08,456 मते मोनहन राठोड (वंचित) 1,74,051 मते

कळमनुरी विधानसभा मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीला सरस उमेदवार मिळाला तर याचा फटका काँग्रेसला बसू शकतो. तर याचा फायदा शिवसेना किंवा भाजपा होऊ शकतो.

महत्त्वाच्या बातम्या

सांगलीच्या श्री गणपती पंचायतन संस्थानच्या उत्तराधिकारीवरून पटवर्धन कुटुंबात वादाची ठिणगी; राजकन्या भाग्यश्रीनं आरतीचा मान बजावल्यानं वादाची ठिणगी, वडिलांना लेकीच्या त्या वक्तव्यानं अश्रू अनावर
सांगलीच्या श्री गणपती पंचायतन संस्थानच्या उत्तराधिकारीवरून पटवर्धन कुटुंबात वादाची ठिणगी; राजकन्या भाग्यश्रीनं आरतीचा मान बजावल्यानं वादाची ठिणगी, वडिलांना लेकीच्या त्या वक्तव्यानं अश्रू अनावर
हौथी बंडखोरांचा लाल समुद्रातील आणखी दोन बेटांवर कब्जा; दोन्ही बाब अल-मंदेबपासून 160 किमी अंतरावर, युरोप-आशिया शॉर्टकट सागरी मार्गावर वर्चस्व वाढलं
हौथी बंडखोरांचा लाल समुद्रातील आणखी दोन बेटांवर कब्जा; दोन्ही बाब अल-मंदेबपासून 160 किमी अंतरावर, युरोप-आशिया शॉर्टकट सागरी मार्गावर वर्चस्व वाढलं
महाराष्ट्र वीर सावरकरांची भूमी, सावरकर त्यांच्या काळातील सर्वात विद्वान भाषाशास्त्रज्ञ देखील होते : अमित शाह
महाराष्ट्र वीर सावरकरांची भूमी, सावरकर त्यांच्या काळातील सर्वात विद्वान भाषाशास्त्रज्ञ देखील होते : अमित शाह
राज्यातील हे दिवस आंदोलनाचे नाहीत; जरांगे पाटलांच्या मुंबई आंदोलनावर चंद्रशेखर बावनकुळेंची पहिली प्रतिक्रिया
राज्यातील हे दिवस आंदोलनाचे नाहीत; जरांगे पाटलांच्या मुंबई आंदोलनावर चंद्रशेखर बावनकुळेंची पहिली प्रतिक्रिया

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Morcha : मी एकटा मुंबईत येतो, देवेंद्र फडणवीस परवानगी देणार का?
Maharashtra Rain : राज्यभरात बळीराजाच्या स्वागताला वरूणराजा Special Report
Muslim Ganpati Mumbai : मुंबईत गणेशोत्सवात धार्मिक एकोप्यात दर्शन | Special Report ABP Majha
Will Jarange march on Mumbai, or will a solution be found : मुंबईत धडकणार की तोडगा निघणार? | Special Report ABP Majha
Majha Katta Ramchandra Godbole Sunita Godbole : नलक्षग्रस्त भाग,बस्तरच्या जंगलातलं जीवणघेणं वास्तव मांडणारा कट्टा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सांगलीच्या श्री गणपती पंचायतन संस्थानच्या उत्तराधिकारीवरून पटवर्धन कुटुंबात वादाची ठिणगी; राजकन्या भाग्यश्रीनं आरतीचा मान बजावल्यानं वादाची ठिणगी, वडिलांना लेकीच्या त्या वक्तव्यानं अश्रू अनावर
सांगलीच्या श्री गणपती पंचायतन संस्थानच्या उत्तराधिकारीवरून पटवर्धन कुटुंबात वादाची ठिणगी; राजकन्या भाग्यश्रीनं आरतीचा मान बजावल्यानं वादाची ठिणगी, वडिलांना लेकीच्या त्या वक्तव्यानं अश्रू अनावर
हौथी बंडखोरांचा लाल समुद्रातील आणखी दोन बेटांवर कब्जा; दोन्ही बाब अल-मंदेबपासून 160 किमी अंतरावर, युरोप-आशिया शॉर्टकट सागरी मार्गावर वर्चस्व वाढलं
हौथी बंडखोरांचा लाल समुद्रातील आणखी दोन बेटांवर कब्जा; दोन्ही बाब अल-मंदेबपासून 160 किमी अंतरावर, युरोप-आशिया शॉर्टकट सागरी मार्गावर वर्चस्व वाढलं
महाराष्ट्र वीर सावरकरांची भूमी, सावरकर त्यांच्या काळातील सर्वात विद्वान भाषाशास्त्रज्ञ देखील होते : अमित शाह
महाराष्ट्र वीर सावरकरांची भूमी, सावरकर त्यांच्या काळातील सर्वात विद्वान भाषाशास्त्रज्ञ देखील होते : अमित शाह
राज्यातील हे दिवस आंदोलनाचे नाहीत; जरांगे पाटलांच्या मुंबई आंदोलनावर चंद्रशेखर बावनकुळेंची पहिली प्रतिक्रिया
राज्यातील हे दिवस आंदोलनाचे नाहीत; जरांगे पाटलांच्या मुंबई आंदोलनावर चंद्रशेखर बावनकुळेंची पहिली प्रतिक्रिया
जागतिक पातळीवर पंतप्रधान मोदी हिंदी बोलतात तेव्हा छाती फुगते; CM फडणवीसांनी सांगितला भाषेचा अभिमान
जागतिक पातळीवर पंतप्रधान मोदी हिंदी बोलतात तेव्हा छाती फुगते; CM फडणवीसांनी सांगितला भाषेचा अभिमान
पुण्यातील 'दगडूशेठ' बाप्पाचे मयूर रथातून आगमन; हजारोंच्या मिरवणुकीने विराजमान
पुण्यातील 'दगडूशेठ' बाप्पाचे मयूर रथातून आगमन; हजारोंच्या मिरवणुकीने विराजमान
Pakistan Cricket Team: आधी इंग्लंडकडून दारुण पराभव अन् आता पाकिस्तानवर आयसीसीचा दुहेरी सर्जिकल स्ट्राईक! नेमकं घडलं तरी काय?
आधी इंग्लंडकडून दारुण पराभव अन् आता पाकिस्तानवर आयसीसीचा दुहेरी सर्जिकल स्ट्राईक! नेमकं घडलं तरी काय?
Manoj Jarange Patil: कदाचित ही शेवटची भेट असेल, आशीर्वाद द्यायला या; मनोज जरांगेंचं काळीज पिळवटून टाकणारं वाक्य, मराठा बांधवांना भावनिक साद
कदाचित ही शेवटची भेट असेल, आशीर्वाद द्यायला या; मनोज जरांगेंचं काळीज पिळवटून टाकणारं वाक्य, मराठा बांधवांना भावनिक साद
Embed widget