एक्स्प्लोर

चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ | भाजपमध्ये तिकीटासाठी स्पर्धा असूनही स्थिती मजबूत

2009 मध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आला होता. त्यानंतर 2014 मध्ये परत मोदी लाटेत या मतदारसंघावर भाजपने वर्चस्व मिळवले. तरूण उच्चशिक्षित नवखे उमेदवार उन्मेश पाटील यांना तिकीट देऊन निवडून आणले होते.

धुळे आणि जळगाव जिल्ह्याच्या टोकाला असलेला जिल्ह्याचा अखेरचा भाग म्हणजे चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ. ऐतिहासिक दृष्ट्या देखील महत्वाचा. पितळखोरे लेणी, पाटणादेवी देवस्थान चक्रधर स्वामींचे मंदिर, के के मूस या विख्यात छायाचित्रकाराचे वास्तव्य आणि त्यांच्या मृत्यू पश्चात निवासस्थानाचे संग्रहालय असलेला चाळीसगाव तालुका. प्राचीनकाळी गणिततज्ञ भास्कराचार्य यांचे वास्तव्य देखील चाळीसगाव तालुक्यातील पाटण येथे होते. मुंबई शहराला दूध पुरवठा करणारा हा तालुका अशीही चाळीसगावची ओळख होती. शेती बरोबर दूग्धोत्पादन हा येथील शेतकऱ्यांचा पूरक व्यवसाय.
हे ही वाचा - भुसावळ विधानसभा मतदारसंघ | भाजपचे वर्चस्व कोण मोडीत काढणार?
जिल्ह्यात काँग्रेसी विचारधारा रूजली असल्याने 1985 पर्यंत या मतदारसंघाने काँग्रेसला साथ दिली. 1990  पासून मात्र भाजपाकडे हा मतदारसंघ झुकलेला दिसून येतो. 1995, 1999, 2004 या तीनही वेळा भाजपचे साहेबराव घोडे या मतदारसंघातून निवडून आले. मात्र 2009 मध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आला होता. त्यानंतर  2014 मध्ये परत मोदी लाटेत या मतदारसंघावर भाजपने वर्चस्व मिळवले. तरूण उच्चशिक्षित नवखे उमेदवार उन्मेश पाटील यांना तिकीट देऊन निवडून आणले होते. हे ही वाचा - चोपडा विधानसभा मतदारसंघ : चंद्रकांत सोनवणे यांना विजयासाठी करावा लागणार संघर्ष नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जळगाव लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार ए. टी . नाना पाटील यांचे तिकीट कापून पहिल्यांदा स्मिता वाघ यांना दिले.  मात्र अमळनेर येथील पक्षाच्या बैठकीत मारहाण प्रकरण गाजले आणि स्मिता वाघ यांचे तिकीट रद्द करून उन्मेष पाटील यांना दिले गेले होते. हे ही वाचा - जामनेर विधानसभा मतदारसंघ : गिरीश महाजन यांचे एकहाती वर्चस्व 2009 मध्ये मात्र भाजपला यश आले नाही. राष्ट्रवादीचे राजीव देशमुख विजयी झाले होते. त्यानंतर 2014 मध्ये उन्मेष पाटील यांनी त्यांचा पराभव केला. तेव्हापासून भाजप फार्मात आहे.  आता उन्मेष पाटील लोकसभेत गेल्याने चाळीसगावच्या जागेसाठी भाजपकडून उमेदवारी करण्यासाठी मंगेश पाटील, उन्मेष पाटलांच्या पत्नी संपदा पाटील, बेलगंगा कारखान्याचे चित्रसेन पाटील असे अनेकजण इच्छुक आहेत. तर राष्ट्रवादीकडून राजीव देशमुख हे एकमेव नाव समोर आहे. शिवसेनेने देखील तयारी ठेवली असून तेथे नाना कुमावत हे दावेदार असतील. वंचित आघाडी येथे उमेदवार देऊ शकते. त्यात माजी आमदार ॲड. ईश्वर जाधव किंवा त्यांच्या परिवारातून एकाला उमेदवारी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. तालुक्यात काँग्रेसची स्थिती ही अत्यंत नाजूक असल्याने काँग्रेसकडे उमेदवारच नाही. हे ही वाचा -पारोळा-एरंडोल विधानसभा मतदारसंघ : विरोधात आमदार देण्याची परंप
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

PM Modi Speech : स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
Kalyan : बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
CBSE :  सीबीएसईचा त्रिभाषा सूत्रासंदर्भात मोठा निर्णय, नववीपासून विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागणार, दोन भारतीय भाषा अनिवार्य
सीबीएसईचा त्रिभाषा सूत्रासंदर्भात मोठा निर्णय, नववीपासून विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागणार
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे

व्हिडीओ

Special Report Pimpri Chinchwad Teddy bear case : टेडी की बॉम्ब, प्रियकराचा गिफ्टनं सुटला घाम
Special Report Mumbai Goa Highway Toll Naka : मुंबई-गोवा महामार्ग अजून अपूर्णच, पण टोलवसुलीही सुरू
Coffee with Kaushik : Rohit Pawar : बारामतीचा पुढचा दादा कोण? तटकरे-पटेलांचा 'तो' ऑडिओ कोणता?
Dhananjay Munde Speech : मी जात-पात-धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला
Manoj Jarange On Maratha Reservation : २९ तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर ३० मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi Speech : स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
Kalyan : बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
CBSE :  सीबीएसईचा त्रिभाषा सूत्रासंदर्भात मोठा निर्णय, नववीपासून विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागणार, दोन भारतीय भाषा अनिवार्य
सीबीएसईचा त्रिभाषा सूत्रासंदर्भात मोठा निर्णय, नववीपासून विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागणार
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
Rahul Gandhi : 22 लाख विद्यार्थ्यांची मेहनत वाया, परीक्षेपूर्वी दोन दिवस NEET चा पेपर व्हाटसअपवर वाटला गेला, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा : राहुल गांधी
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या, त्यांना पदावरुन काढावं, अन्यथा पंतप्रधानांनी जबाबदारी घ्यावी : राहुल गांधी 
Silver News:  सोन्यावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर सरकारचं चांदी आयातीबाबत कठोर धोरण, नवा नियम लागू
सोन्यावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर सरकारचं चांदी आयातीबाबत कठोर धोरण, नवा नियम लागू
Andhra Pradesh : आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता मिळणार,चंद्राबाबू  नायडूंची मोठी घोषणा 
आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा भत्ता मिळणार:चंद्राबाबू  नायडू
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
Embed widget