एक्स्प्लोर

भुसावळ विधानसभा मतदारसंघ | भाजपचे वर्चस्व कोण मोडीत काढणार?

भुसावळ मतदारसंघावर वर्चस्व राखण्यासाठी एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात शीतयुध्द सुरू आहे. संजय सावकारे हे खडसे गटाचे मानले जातात. अशा स्थितीत संजय सावकारेंना परत तिकीट मिळणार काय? गिरीश महाजन कुणाच्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भुसावळ मतदारसंघाचा उल्लेख करतांना मध्य रेल्वेचे देशातील एक महत्वपूर्ण ठिकाण, मध्यरेल्वेचे विभागीय कार्यालय असलेले शहर अशी ओळख. तिथे आणि जवळच असलेले वरणगाव शहरात आयुध निर्माण संस्था आहे तर दीपनगर येथील औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प देखील याच मतदारसंघात येतात. या मोठया प्रकल्पांमुळे स्थानिक रहिवाशांबरोबर देशातील अन्य भागातून नोकरीसाठी आलेल्या नागरिकांची संख्या देखील मोठी आहे. या मतदारसंघात अनुसूचित जाती आणि अल्पसंख्यांक समाजाचे प्राबल्य असल्याने सन 2009 च्या पुनरर्चनेत हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. हे ही वाचा - चोपडा विधानसभा मतदारसंघ : चंद्रकांत सोनवणे यांना विजयासाठी करावा लागणार संघर्ष भुसावळ मतदारसंघाच्या इतिहासावर नजर टाकली तर 1962 ते  1990 पर्यंत हा मतदारसंघावर काँग्रेसचे वर्चस्व होते. 1995 आणि 1999  मध्ये शिवसेनेने आपला झेंडा फडकावला तर 2004 आणि 2009 मध्ये राष्ट्रवादीने ही जागा जिंकली. 2014 च्या मोदी लाटेत तत्कालीन आमदार संजय सावकारे यांनी राजकारणारी बदलते वारे ओळखत भाजपात प्रवेश करत केला आणि 2014 मध्ये भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवत ही जागा सहज जिंकली. हे ही वाचा - जामनेर विधानसभा मतदारसंघ : गिरीश महाजन यांचे एकहाती वर्चस्व आज भुसावळ मतदारसंघावर वर्चस्व राखण्यासाठी एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात शीतयुध्द सुरू आहे. संजय सावकारे हे खडसे गटाचे मानले जातात. अशा स्थितीत संजय सावकारेंना परत तिकीट मिळणार काय? गिरीश महाजन कुणाच्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीत भुसावळची जागा ही राष्ट्रवादीकडे असल्याने तेथे राष्ट्रवादीकडून अरविंद मानकरी, डॉ. सुरवाडकर, संधानशीव इच्छुक असले तरी भाजपला टक्कर देण्याइतपत या पक्षाची ताकद नाही. भाजपने जिल्ह्यात नेहमीच शिवसेनेला कमी लेखले असल्याने येथे शिवसेना भाजपसाठी कितपत मनापासून काम करते हे देखील महत्वाचे ठरणार आहे. युती न झाल्यास खरी लढत भाजप-शिवसेनेतच होईल. हे ही वाचा -पारोळा-एरंडोल विधानसभा मतदारसंघ : विरोधात आमदार देण्याची परंपरा

महत्त्वाच्या बातम्या

Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget