एक्स्प्लोर

निवडणूक प्रचाराच्या धावपळीत आदित्य ठाकरेंना 'तिचा' आवर्जून मेसेज येतो..."जेवलास का? पाणी पितोस का?"

Vidhan Sabha Election 2024: नुकत्याच एका मुलाखतीत बोलताना आदित्य ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. प्रचाराच्या धावपळीतही तिचा आवर्जुन मेसेज येतो, जेवलास का? असं आदित्य ठाकरे म्हणाले आणि उपस्थितांसह अवघ्या महाराष्ट्राच्या भुवया उंचावल्या.

Aaditya Thackeray : राज्यात विधानसभा निवडणुकांची (Vidhan Sabha Election 2024) चुरस रंगल्याचं पाहायला मिळत आहे. या निमित्तानं ठाकरे गटाचे आमदार आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) जोरात प्रचार करताना दिसत आहे. अनेक माध्यमांना त्यांनी मुलाखती दिल्या आहेत. अशातच, अनेक मुलाखतींमध्ये आदित्य ठाकरेंना लग्न कधी करणार? आयुष्यात कुणी आहे का? मुलगी कशी हवी? यांसारखे प्रश्न विचारण्यात आले. खरं तर, ठाकरेंची सून कोण होणार? याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. त्यातच नुकत्याच एका मुलाखतीत बोलताना आदित्य ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. प्रचाराच्या धावपळीतही तिचा आवर्जुन मेसेज येतो, जेवलास का? असं आदित्य ठाकरे म्हणाले आणि उपस्थितांसह अवघ्या महाराष्ट्राच्या भुवया उंचावल्या. आदित्य ठाकरेंना आवर्जुन मेसेज करणारी 'ती' कोण? हा प्रश्न सर्वांनाच पडला. 

आदित्य ठाकरे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक मुलाखती देत आहेत. महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनला त्यांनी नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना आदित्य ठाकरेंनी आवर्जुन जेवलास का? असा आवर्जुन मेसेज करणारी 'ती' म्हणजे, आदित्य ठाकरेंची आई रश्मी उद्धव ठाकरे. आपल्या आईबद्दल आदित्य ठाकरे भरभरून बोलले. कधी कधी असं असतं की जमिनीवर ठेवायला, आई महत्त्वाची असते, असंही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले. 

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जोरदार प्रचार सुरू आहे. अशावेळी प्रचार कार्यात आई आणि वडील दोघांचीही मदत होते, असं शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले आहे. मुलाखतीत तुमचं सर्वात जास्त कुणासी पटतं? असं विचारण्यात आलं होतं. त्यावेळी आदित्य ठाकरेंनी दोघांशीही असं उत्तर दिलं. त्यानंतर रश्मी ठाकरे नेमकी कशी मदत करतात? यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, कधीकधी प्रचारात किंवा इतर कामांत असताना मी ठरवतो की, आता फोन पाहायचा नाही. कारण समोरुन आईचा प्रश्न असतो की, जेवलास का? पाणी पितोस का? हल्ली तर आईने विचारणं पण सोडून दिलंय. नुसतं आल्यानंतर, घरी गेल्यावर ओरडा अपेक्षित असतोच थोडा थोडा, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, प्रचारात दोघांचीही मदत होते. वडीलही बऱ्याचदा फोन करतात. पण, आई खूप महत्त्वाची असते. कधी कधी असं असतं की जमिनीवर ठेवायला, म्हणजे ती खेचून घेते आम्हाला... 

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंनी अनेक ठिकाणी मुलाखती दिल्या. सगळ्याच ठिकाणी त्यांना एक प्रश्न आवर्जुन विचारण्या आला तो म्हणजे, लग्न कधी. येत्या 23 तारखेला कोंढाण्याचं लग्न, रायबाचं कधी? असा प्रश्न या निवडणुकीत त्यांना विचारण्यात आला. त्यावेळी आदित्य ठाकरेंनी मात्र काढता पाय घेतला. प्रश्नानंतर आदित्य ठाकरेंनी एका क्षणाचाही विलंब न लावता 'चला वेळ झाली आता निघायची', असं म्हणाले आणि लग्नाच्या प्रश्नावर त्यांनी थेट उत्तर देणं टाळलं. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील 40 उमेदवारांवर अपात्रतेची कारवाई, नेमकं कारण काय? 
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील 40 उमेदवारांवर अपात्रतेची कारवाई, नेमकं कारण काय? 
Solapur MLC Election: सोलापूर विधान परिषदेला धक्कादायक ट्विस्ट! 'या' 3 महिला नेत्यांच्या नावांची जोरदार चर्चा
सोलापूर विधान परिषदेला धक्कादायक ट्विस्ट! 'या' 3 महिला नेत्यांच्या नावांची जोरदार चर्चा
Hasan Mushrif on NCP Politics: राष्ट्रवादीची काँग्रेसच्या महत्त्वाच्या बैठकीला प्रफुल पटेलांची दांडी अन् नेत्यांमधील वाद, हसन मुश्रीफ म्हणाले, 'पेल्यामधील वादळ पेल्यामध्येच...'
राष्ट्रवादीची काँग्रेसच्या महत्त्वाच्या बैठकीला प्रफुल पटेलांची दांडी अन् नेत्यांमधील वाद, हसन मुश्रीफ म्हणाले, 'पेल्यामधील वादळ पेल्यामध्येच...'
Vidhan Parishad Election 2026 Raigad: रायगडमध्ये विधानपरिषदेसाठी मोठी राजकीय डील, अनिकेत तटकरेंचा रस्ता मोकळा करण्याच्या मोबदल्यात भरत गोगावलेंनी पालकमंत्रीपद मागितलं
रायगडमध्ये विधानपरिषदेसाठी मोठी राजकीय डील, अनिकेत तटकरेंचा रस्ता मोकळा करण्याच्या मोबदल्यात भरत गोगावलेंनी पालकमंत्रीपद मागितलं

व्हिडीओ

BMC Sudhar Samiti Special Report : मध्यरात्रीच्या घडामोडी, शिंदेंवर कुरघोडी? | ABP Majha
Vidhanparishad Election Special Report : अंतिम जागावाटपावर तिन्ही पक्षाचं समाधान कधी? | ABP Majha
NCP Meeting Special Report : आव्हानांचा चक्रव्यूह सुनेत्रा पवार कसा भेदणार? | ABP Majha
Ashok Kharat Movie Special Report : खरात फाईल्स मोठ्या पडद्यावर! | ABP Majha
Amit Deshmukh On Petrol Diesel Crisis : इंधन तुटवड्याच्या प्रश्नावर काय बोलावे हे सरकारकडून शिकावं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed Crime : संतापजनक! केजमध्ये अत्याचारग्रस्त अल्पवयीन मुलीची हेळसांड, आरोग्य तपासणीसाठी दहा तास, तर गुन्हा दाखल होण्यासाठी स्टेशनमध्ये रात्र गेली
संतापजनक! केजमध्ये अत्याचारग्रस्त अल्पवयीन मुलीची हेळसांड, आरोग्य तपासणीसाठी दहा तास, तर गुन्हा दाखल होण्यासाठी स्टेशनमध्ये रात्र गेली
Share Market Today: राजधानी दिल्लीपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या तैवानच्या शेअर बाजाराचा भारताला हादरा; तैवान गुंतवणूकदारांसाठी पहिली पसंती
राजधानी दिल्लीपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या तैवानच्या शेअर बाजाराचा भारताला हादरा; तैवान गुंतवणूकदारांसाठी पहिली पसंती
Maharashtra Live blog updates: मुंबईत बकरी ईदच्या कुर्बानीवरुन वाद, मिरा रोडमधील बकरे पोलीस बंदोबस्तात इतरत्र हलवले
मुंबईत बकरी ईदच्या कुर्बानीवरुन वाद, मिरा रोडमधील बकरे पोलीस बंदोबस्तात इतरत्र हलवले
Rupee vs Yuan : डॉलरनंतर आता चिनी 'युआन'समोर रुपयाची ऐतिहासिक घसरण; आयात महागणार, महागाई वाढण्याची शक्यता
डॉलरनंतर आता चिनी 'युआन'समोर रुपयाची ऐतिहासिक घसरण; आयात महागणार, महागाई वाढण्याची शक्यता
सत्ता जाताच पक्षावरील 'ममता' आटू लागली! तृणमूल खासदाराचा पक्षातील सर्व पदांचा राजीनामा, 100 नगरसेवकांच्या राजीनाम्याची सुद्धा चर्चा
सत्ता जाताच पक्षावरील 'ममता' आटू लागली! तृणमूल खासदाराचा पक्षातील सर्व पदांचा राजीनामा, 100 नगरसेवकांच्या राजीनाम्याची सुद्धा चर्चा
Vaibhav Sooryavanshi: जगातील सर्वात वेगवान शतकाचा मान हुकला, वैभव सूर्यवंशीच्या विकेटने अभिमानाचा हुंदका दाटला!
Video: जगातील सर्वात वेगवान शतकाचा मान हुकला, वैभव सूर्यवंशीच्या विकेटने अभिमानाचा हुंदका दाटला!
DK Shivakumar: संकटमोचक डीकेंची कर्नाटकात स्वप्नपूर्ती होत असतानाच सीएम सिद्धरामय्यांच्या फक्त तीन शब्दातील प्रतिक्रियेनं भूवया उंचावल्या
संकटमोचक डीकेंची कर्नाटकात स्वप्नपूर्ती होत असतानाच सीएम सिद्धरामय्यांच्या फक्त तीन शब्दातील प्रतिक्रियेनं भूवया उंचावल्या
मुंबईत चोरलेले सोने काश्मिरच्या डोंगरात लपवलं; कांदिवली पोलिसांनी चोरट्यांना पाक सीमेवरून उचललं
मुंबईत चोरलेले सोने काश्मिरच्या डोंगरात लपवलं; कांदिवली पोलिसांनी चोरट्यांना पाक सीमेवरून उचललं
Embed widget