एक्स्प्लोर

जो आज साहिबे मसनद हैं कल नहीं होंगे, संजय राऊतांच्या ट्वीटला नवाब मलिक यांचा रिप्लाय

निकालापासून आजपर्यंत शिवसेनेचे खासदार संजय राऊत पत्रकार परिषद घेत आहेत. तसंच ट्विटरच्या माध्यमातून राज्यातील सद्यस्थिती आणि सत्ता स्थापनेच्या अनुषंगाने विविध कवी, शायर यांच्या कविता आणि शेर पोस्ट करत आहेत.

मुंबई : राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा न सुटल्याने राष्ट्रपती राजवट लागू झाली. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आता महिना होईल, परंतु सत्ता स्थापनेचं घोंगडं भिजतच पडलं आहे. मात्र निकालापासून आजपर्यंत शिवसेनेचे खासदार संजय राऊत पत्रकार परिषद घेत आहेत. तसंच ट्विटरच्या माध्यमातून राज्यातील सद्यस्थिती आणि सत्ता स्थापनेच्या अनुषंगाने विविध कवी, शायर यांच्या कविता आणि शेर पोस्ट करत आहेत. त्यातच राऊतांनी केलेल्या एका ट्वीटला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांनी राहत इंदौरी यांच्या शायरीने रिप्लाय केला आहे. संजय राऊत यांनी काल (19 नोव्हेंबर) उर्दू शायर हबीब जालिब यांचा शेर ट्विटरवर पोस्ट केला होता. "तुम से पहले वो जो इक शख़्स यहाँ तख़्त-नशीं था, उस को भी अपने ख़ुदा होने पे इतना ही यक़ीं था, अशा या ओळी होत्या. राऊत यांच्या याच ट्वीटला नवाब मलिक यांनी राहत इंदौरी यांच्या शेरने रिप्लाय केला आहे. ते लिहितात, "जो आज साहिबे मसनद हैं कल नहीं होंगे, किराएदार हैं ज़ाती मकान थोड़ी है" सत्ता स्थापनेचा तिढा 2 ते 3 दिवसात सुटणार? राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा येत्या दोन ते तीन दिवसात सुटण्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आज काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या राज्यातल्या नेत्यांची बैठक दिल्लीत होणार आहे. या बैठकीला शरद पवार मात्र उपस्थित राहणार नाहीत. मात्र दोन ते तीन दिवसात महाशिवआघाडीबाबत मोठा निर्णय अपेक्षित असल्याचं कळतं. शिवसेनेचा सन्मान टिकवणं आमची जबाबदारी : नवाब मलिक शिवसेनेचा सन्मान टिकवून ठेवणे ही आमची जबाबदारी आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केलं आहे. "तीन पक्ष एकत्रित आल्याशिवाय राष्ट्रपती राजवट हटणार नाही. तो निर्णय करण्यासाठीच उद्याची चर्चा आहे. शिवसेनेचा सन्मान टिकवून ठेवणे ही आमची जबाबदारी आहे. मुख्यमंत्रीपदावरुन आमच्यात भांडणे होणार नाहीत," असं नवाब मलिक म्हणाले होते. 25 तारखेच्या आसपास शपथविधी : अब्दुल सत्तार गेल्या 26 दिवसांपासून सुरु असलेला सत्तास्थापनेचा तिढा लवकरच सुटण्याची शक्यता आहे. कारण, येत्या 25 तारखेच्या आसपास महाशिवआघाडीच्या सरकारचा शपथविधी होईल, असा दावा शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी केला आहे. 'एबीपी माझा'ला दिलेल्या खास मुलाखतीत सत्तार यांनी हे भाकित वर्तवलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच
रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच
रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget