एक्स्प्लोर

FYJC Admission : बारावीचा निकाल लागला, दहावीचा निकाल काही दिवसांवर, अकरावी प्रवेशाबाबत मोठी अपडेट 

FYJC Admission : दहावीच्या निकालाला काही दिवस बाकी असतानाच अकरावी प्रवेशाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेची सुरुवात 24 मे पासून होणार आहे.

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल (HSC Result) 21 मे रोजी जाहीर करण्यात आला आहे. दहावीचा निकाल (SSC Result) देखील 27 मे पर्यंत जाहीर होईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. दहावी आणि बारावीच्या निकालाबाबतचं चित्र स्पष्ट झाल्यनंतर अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. अकरावीची आणि बारावीची प्रवेशप्रक्रिया  24 मे पासून सुरु होणार आहे. पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती आणि मुंबईतील महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या अभ्यासक्रमासाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन राबवली जाते. राज्यातील इतर भागात ऑफलाइन पद्धतीनं होते. 
  
केंद्रीय प्रवेश समितीनं अकरावी प्रवेशाबाबत माहिती दिल आहे. विद्यार्थी अकरावी प्रवेशासाठी www.11admission.org या वेबसाईटवर त्यांचा विभाग निवडू शकतात आणि नोंदणी करु शकतात. विद्यार्थी आणि पालक या वेबसाईटवर अकरावी प्रवेशासाठी नोंदणी प्रक्रियेचं प्रात्याक्षिक करु शकतात, अशी माहिती केंद्रीय प्रवेश समितीकडून देण्यात आली आहे. 

दहावीचा निकाल जाहीर होईपर्यंत विद्यार्थी अकरावी प्रवेशाच्या अर्जातील भाग अ मधील माहिती भरु शकतात. अकरावी प्रवेशाच्या एकूण जागांपैकी 85 टक्के जागा या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेद्वारे भरल्या जातात. 5 टक्के जागा या व्यवस्थापन कोट्यातून तर 10 टक्के जागा त्या कनिष्ठ महाविद्यालयाशी संलग्न असलेल्या दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात. 


अकरावी प्रवेशासाठी तीन फेऱ्या राबवल्या जातात. प्रवेशाची पहिली फेरी नियमित असते. त्यानंतर एक विशेष फेरी राबवली जाते. त्यानंतर एटीकेटी विद्यार्थ्यांसाठी एक स्वतंत्र प्रवेश फेरी राबवण्यात येते. या तीन फेऱ्यानंतर अकरावीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली जाते. या तीन फेऱ्यानंतरही काही जागांवरील प्रवेश शिल्लक राहिल्यास दैनंदिन गुणवत्ता यादी तयार केली जाते. अकरावी प्रवेशाचं सविस्तर वेळापत्रक येत्या काही दिवसांमध्ये प्रसिद्ध केलं जाईल.

दहावीचा निकाल कधी जाहीर होणार? 

राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत दीपक केसरकर यांनी बारावीच्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं होतं. याशिवाय त्यांनी दहावीचा निकाल कधी जाहीर होणार याबाबत माहिती दिली होती. दहावीचा निकाल  27 मेपर्यंत जाहीर होईल, असं केसरकर म्हणाले होते. आता दहावीचा निकाल जाहीर होण्याच्या पार्श्वभूमीवर अकरावीची प्रवेश प्रक्रिया देखील सुरु होत आहे. 

संंबंधित बातम्या : 

HSC Result 2024: राज्याचा बारावीचा निकाल 93.37 टक्के; यंदाही मुलींची बाजी, तर कोकण विभाग सर्वात अव्वल!

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

NCERT: 'न्यायपालिकेतील भ्रष्टाचार' प्रकरणावरून सुप्रीम कोर्टाने फटकारलं, NCERT ने मागितली बिनशर्त माफी; आठवीच्या पुस्तकातील 'तो' धडा पुन्हा लिहिणार
'न्यायपालिकेतील भ्रष्टाचार' प्रकरणावरून सुप्रीम कोर्टाने फटकारलं, NCERT ने मागितली बिनशर्त माफी; आठवीच्या पुस्तकातील 'तो' धडा पुन्हा लिहिणार
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
Ahilyanagar Success Story : शाब्बास रं पठ्ठ्या! तीन सख्ख्या भावांची स्पर्धा परीक्षेत यशाला गवसणी! प्रतिकूल परिस्थिती MPSC उत्तीर्ण; उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
शाब्बास रं पठ्ठ्या! तीन सख्ख्या भावांची स्पर्धा परीक्षेत यशाला गवसणी! प्रतिकूल परिस्थिती MPSC उत्तीर्ण; उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
SSC HSC Exam Copy: दहावी-बारावीच्या परीक्षेत कॉपी, 22 शिक्षक, कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई, शिक्षण विभागाचा महत्त्वाचा निर्णय
दहावी-बारावीच्या परीक्षेत कॉपी, 22 शिक्षक, कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई, शिक्षण विभागाचा महत्त्वाचा निर्णय

व्हिडीओ

Pune Khanawal Gas Shortage : पुण्यात गॅस तुटवड्यांमुळे अनेक खानावळी बंद;बॅचलर,विद्यार्थ्यांचे हाल
Vishakha Subhedar Son Return to Mumbai : कुवेतमधून सुखरुप परतला विशाखा सुभेदार यांचा मुलगा
BJP MLA vs BJP Minister : अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेत्यांमध्ये जुगलबंदी Special Report
Iran Israel War : इराण-इस्त्रायल युद्धाच्या झळा, खिशाला कळा Special Report
Uddhav Thackeray Vidhan Parishad : उद्धव ठाकरे विधान परिषदेत पुन्हा येणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mhada House : धूळ खात पडलेली घरे विक्रीला; म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण मंडळाच्या तिजोरीत तब्बल 800 कोटींची भर
धूळ खात पडलेली घरे विक्रीला; म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण मंडळाच्या तिजोरीत तब्बल 800 कोटींची भर
युद्धामुळे गॅस महागला आता सोन्याच्या भावातही मोठी उसळी, 1 तोळं सोनं किती रुपयांनी महागलं? जाणून घ्या लेटेस्ट दर
युद्धामुळे गॅस महागला आता सोन्याच्या भावातही मोठी उसळी, 1 तोळं सोनं किती रुपयांनी महागलं? जाणून घ्या लेटेस्ट दर
लवकर या, लवकर जा.. सुनेत्रा पवारांची महिलांसाठी मोठी घोषणा; विधिमंडळातील पहिल्याचं भाषणात सगळ्यांचं लक्ष वेधलं, VIDEO
लवकर या, लवकर जा.. सुनेत्रा पवारांची महिलांसाठी मोठी घोषणा; विधिमंडळातील पहिल्याचं भाषणात सगळ्यांचं लक्ष वेधलं, VIDEO
Maharashtra Weather Update: मुंबई तापणार! 3 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट; हवामान विभागाचा महाराष्ट्राला सावधानतेचा इशारा
मुंबई तापणार! 3 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट; हवामान विभागाचा महाराष्ट्राला सावधानतेचा इशारा
Rohini Khadse : गॅस टंचाईचा विषय तात्काळ सोडवा, अन्यथा वेळ आली तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरू; रोहिणी खडसे यांचा सरकारला गंभीर इशारा
गॅस टंचाईचा विषय तात्काळ सोडवा, अन्यथा वेळ आली तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरू; रोहिणी खडसे यांचा सरकारला गंभीर इशारा
BCCI Give Team India Prize Money T20 World Cup 2026 मोठी बातमी: विश्वविजेत्या टीम इंडियासाठी BCCI ने पेटारा उघडला; आयसीसीपेक्षा चौपट आणि 2024 च्या तुलनेपेक्षाही अधिक बक्षीस जाहीर, किती कोटी मिळाले?
टीम इंडियासाठी BCCI ने पेटारा उघडला; ICC पेक्षा चौपट आणि 2024 च्या तुलनेपेक्षाही अधिक बक्षीस जाहीर, किती कोटी मिळाले?
Buldhana Crime: तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
Sangola News: दहावीचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थी अन् शिक्षकांवर मधमाशांचा हल्ला; जवळपास 100 जण जखमी, नेमकं काय घडलं?
दहावीचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थी अन् शिक्षकांवर मधमाशांचा हल्ला; जवळपास 100 जण जखमी, नेमकं काय घडलं?
Embed widget