एक्स्प्लोर

FYJC Admission : यंदा अकरावी प्रवेश प्रक्रियेत विलंब होणार?

CBSE, ICSE बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतरच अकरावी प्रवेश प्रक्रियेचा दुसरा टप्पा सुरु करण्याची मागणी संबंधित बोर्डांच्या पालकांनी केली आहे. त्यामुळे यंदा अकरावी प्रवेशासाठी विलंब होण्याची शक्यता आहे

मुंबई : यंदा अकरावी प्रवेश प्रक्रियेत विलंब होण्याची शक्यता आहे. कारण सीबीएसई, आयसीएसई बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतरच प्रवेश प्रक्रियेचा दुसरा टप्पा सुरु करण्याची मागणी संबंधित बोर्डांच्या पालकांनी केली आहे.

अकरावी प्रवेश प्रक्रियेमध्ये सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांना दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतरच ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचा अर्ज-1 भरण्यास सुरुवात झालेली असताना हा अर्ज -1 फक्त राज्य मंडळाच्याच विद्यार्थ्यांना भरता येणार आहे.इतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर हा अर्ज भरायचा आहे

सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाचे दहावीचे निकाल जून अखेरीस किंवा जुलै महिन्यात जाहीर होण्याची शक्यता आहे तर राज्य मंडळाच्या दहावीचा निकाल 20 जून पर्यंत जाहीर होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे राज्य मंडळाचा दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर तातडीने अकरावी प्रवेशाच्या फेऱ्या सुरु कराव्यात की इतर बोर्डाचे दहावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर एकत्रित दरवर्षीप्रमाणे प्रवेश फेऱ्या सुरु कराव्यात यासंदर्भात अजूनही शिक्षण विभागाचा विचार सुरु आहे.

तर सर्व बोर्डाचे दहावीचे निकाल जाहीर होईपर्यंत पुढील प्रवेश प्रक्रियाचा टप्पा थांबावावा, एकत्रितरीत्या सर्वांसाठी प्रवेश फेऱ्या घ्याव्यात, अशी सीबीएसई आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थी पालकांची मागणी आहे. असं झाल्यास दहावीचा राज्य मंडळाचा निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी विलंब होऊ शकतो. मात्र यावर परिस्थिती पाहून योग्य तो निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.

30 मे पासून अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात 
मुंबई महानगर, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर या विभागांमध्ये अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया 30 मेपासून सुरु झाली आहे. प्रत्यक्ष अर्ज नोंदणी आणि अर्जाचा भाग एक भरण्याची सुरुवात 30 मेपासून झाली. तर दहावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांनी आपला पसंती क्रमांक देऊन अर्जाचा भाग-2 भरायचा आहे. 
 
  • विद्यार्थ्यांनी https://11thadmission.org.in/ या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करून लॉगिन आयडी व पासवर्ड तयार करायचा आहे.
  • लॉगिन आयडी आणि पासवर्ड वापरुन लॉगिन करुन इयत्ता अकरावी प्रवेशासाठीच्या अर्जाचा भाग 1 भरायचा आहे.
  • ऑनलाईन शुल्क भरुन फॉर्म लॉक करायचा.
  • अर्ज प्रमाणित करण्यासाठी विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन केंद्र निवडायचे आहे.
  • मार्गदर्शन केंद्र किंवा माध्यमिक शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांनी आपला अर्ज प्रमाणित करुन घ्यायचा आहे.

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray: भाषावाद, प्रांतवादाचे विष भाजप-संघ पसरत आहे आणि खापर आपल्यावर फोडतोय; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
भाषावाद, प्रांतवादाचे विष भाजप-संघ पसरत आहे आणि खापर आपल्यावर फोडतोय; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Surya Kant: सरन्यायाधीशांच्या शपथविधी सोहळ्याला सात देशांचे मुख्य न्यायमूर्ती उपस्थित राहणार; भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडणार!
सरन्यायाधीशांच्या शपथविधी सोहळ्याला सात देशांचे मुख्य न्यायमूर्ती उपस्थित राहणार; भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडणार!
Gold Price Today: सोन्याच्या दरात पुन्हा पंधराशे रुपयांची वाढ, तुमच्या शहरात आजचा भाव किती? जाणून घ्या
सोन्याच्या दरात पुन्हा पंधराशे रुपयांची वाढ, तुमच्या शहरात आजचा भाव किती? जाणून घ्या
Amit Satam: संपलेलं राजकारण सुरु राहण्यासाठी भाषावाद, प्रांतवाद करत आहेत; सद्‌बुद्धि द्या म्हणत मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटमांचा ठाकरे बंधूंवर प्रहार
संपलेलं राजकारण सुरु राहण्यासाठी भाषावाद, प्रांतवाद करत आहेत; सद्‌बुद्धि द्या म्हणत मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटमांचा ठाकरे बंधूंवर प्रहार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Omprakash Rajenimbalkar : जे पेरलं तेच उगवत आहे, कुसळ पेरली तर कुसळच उगवतात, शिंदेंना खोचक टोला
Delhi Blast Update: दिल्लीत स्फोटकं बनवण्यासाठी पिठाच्या चक्कीचा वापर, सूत्रांची माहिती
Ameet Satam On Thackeray : ठाकरे बंधूंना समज येण्यासाठी आम्ही प्रार्थना करणार- साटम
Sudam Shelke, Sunil Shelke : सुनील शेळकेंची प्रतिष्ठा पणाला, भावाच्या प्रचाराचा नारळ फुटला!
Ambernath Shivsena Leader Accident : अंबरनाथमध्ये शिवसेना नेत्याचा कारचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray: भाषावाद, प्रांतवादाचे विष भाजप-संघ पसरत आहे आणि खापर आपल्यावर फोडतोय; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
भाषावाद, प्रांतवादाचे विष भाजप-संघ पसरत आहे आणि खापर आपल्यावर फोडतोय; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Surya Kant: सरन्यायाधीशांच्या शपथविधी सोहळ्याला सात देशांचे मुख्य न्यायमूर्ती उपस्थित राहणार; भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडणार!
सरन्यायाधीशांच्या शपथविधी सोहळ्याला सात देशांचे मुख्य न्यायमूर्ती उपस्थित राहणार; भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडणार!
Gold Price Today: सोन्याच्या दरात पुन्हा पंधराशे रुपयांची वाढ, तुमच्या शहरात आजचा भाव किती? जाणून घ्या
सोन्याच्या दरात पुन्हा पंधराशे रुपयांची वाढ, तुमच्या शहरात आजचा भाव किती? जाणून घ्या
Amit Satam: संपलेलं राजकारण सुरु राहण्यासाठी भाषावाद, प्रांतवाद करत आहेत; सद्‌बुद्धि द्या म्हणत मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटमांचा ठाकरे बंधूंवर प्रहार
संपलेलं राजकारण सुरु राहण्यासाठी भाषावाद, प्रांतवाद करत आहेत; सद्‌बुद्धि द्या म्हणत मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटमांचा ठाकरे बंधूंवर प्रहार
Ghulam Nabi Azad: झोपलेल्या राजकीय पक्षांना निवडणुका जिंकता येत नाहीत; गुलाम नबी आझादांची राहुल गांधींवर टीका
झोपलेल्या राजकीय पक्षांना निवडणुका जिंकता येत नाहीत; गुलाम नबी आझादांची राहुल गांधींवर टीका
LPG price: भारत-अमेरिका करारामुळे गॅस सिलिंडरचे दर स्वस्त होणार की नाही? जाणून घ्या A टू Z माहिती
भारत-अमेरिका करारामुळे गॅस सिलिंडरचे दर स्वस्त होणार की नाही? जाणून घ्या A टू Z माहिती
Dharashiv Accident: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात, गाडीचे टायर्स फुटले, धाराशिवमध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू
सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात, गाडीचे टायर्स फुटले, धाराशिवमध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू
Local Train Block: मुंबईच्या चाकरमान्यांसाठी महत्वाची बातमी! मध्य रेल्वेवर 12 दिवसांचा खोळंबा; ट्रेनचे बदलले मार्ग, वेळेत बदल, कुठल्या लोकल रद्द? पाहा सविस्तर
मुंबईच्या चाकरमान्यांसाठी महत्वाची बातमी! मध्य रेल्वेवर 12 दिवसांचा खोळंबा; ट्रेनचे बदलले मार्ग, वेळेत बदल, कुठल्या लोकल रद्द? पाहा सविस्तर
Embed widget