एक्स्प्लोर

Dada Bhuse : विद्यार्थी जी मागणी करतील, ती तिसरी भाषा देऊ; शिक्षणमंत्री दादा भूसेंचे त्रिभाषीय सूत्रावर स्पष्टीकरण

Dada Bhuse on Third Language Compulsory : राज्यात पहिलीपासून तिसरी भाषा शिकणं अनिवार्य करण्यात आलं आहे. यावरून, तिसरी भाषा म्हणून हिंदीला प्राधान्य दिलं जाईल, अशी भीती अनेकांनी व्यक्त केली होती.

Dada Bhuse on Third Language Compulsory : राज्यात पहिलीपासून तिसरी भाषा शिकणं अनिवार्य करण्यात आलं आहे. यावरून, तिसरी भाषा म्हणून हिंदीला प्राधान्य दिलं जाईल, अशी भीती अनेकांनी व्यक्त केली होती. मात्र, यावर शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी स्पष्टता दिली आहे. दादा भुसे यांनी काही वेळापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं की, "पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना तिसरी भाषा निवडण्याचा पूर्ण स्वातंत्र्य असेल. ते आपल्या इच्छेनुसार कोणतीही तिसरी भाषा शिकू शकतात." या निर्णयाबाबत राज्य सरकारने स्पष्ट आदेश दिले असल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलं.

दादा भुसे म्हणाले की, माझी आपल्याला विनंती आहे की, नवीन शासन निर्णय आला, त्यात अनिवार्य शब्द कुठे आहे पहिली गोष्ट सर्व माध्यमांच्या शाळेत मराठी बंधनकारक आहे.  इंग्रजी असेल किंवा इतर माध्यमांच्या शाळा असतील तिथे मराठी बंधनकारक आहे. इयत्ता पाचवी पासून गेल्या काही वर्षात हिंदी हा विषय आहे. काही भाषिक शाळा आहे, त्यांची भाषा मराठी आणि तिसरी भाषा हिंदी काही वर्षांपासून शिकवली जात आहे.  

किमान 20 विद्यार्थ्यांची इतर भाषेची मागणी असेल तर...

पहिली ते पाचवी जे विद्यार्थी इच्छुक असतील, त्यांना तिसरी भाषा देण्याचा निर्णय केला गेलाय. असं कळतंय की त्रिभाषा सूत्र अवलंबणार महाराष्ट्र राज्य हे पहिलंच राज्य आहे? बाकीच्या ठिकाणी फक्त चर्चा आणि विरोध आहे. अनेक ठिकाणी हिंदीचा वापर केला जातो. तिसऱ्या भाषेच्या संदर्भात जे मागणी करतील, त्यांना शिकवलं जाणार आहे. मात्र, किमान २० विद्यार्थ्यांची इतर भाषेची मागणी असेल तर शिक्षक उपलब्ध करुन दिला जाईल.  ती भाषा शिकवण्यासाठी इतर सुविधा दिल्या जातील किंवा निर्माण केल्या जातील. 

तिसऱ्या भाषेचा विषय विद्यार्थ्यांवर सोडलाय

मराठी शिकवणं सुरु केलं नाही तर शाळांच्या मान्यता देखील रद्द केल्या जातील.  गेल्या अनेक वर्षांपासून त्रिभाषा सूत्र वापरलं जातंय.  मराठी ही भाषा होतीच, इंग्रजी आणि तिसरी भाषा आहे.  इंग्रजीचे धोरण आपण आधीच स्वीकारले आहे. मुंबईत अनेक वर्षांपासून त्रिभाषा सूत्र स्वीकारले आहे.  त्यात काय नवीन नाही. महाराष्ट्रातील विद्यार्थी पाठीमागे राहू नये, यासाठी त्रिभाषेचा अवलंब केलाय.  आपण तिसऱ्या भाषेचा विषय विद्यार्थ्यांवर सोडला आहे.  शास्त्र असं बोलतं की, लहान मुलांची ग्रास्पिंग पावर जास्त असेल. लहान मुलांचे शिक्षण घेणं मोठ्या प्रमाणात आहे.  लहानपणापासून विद्यार्थ्याला भविष्याचे गुणांकन होणार आहे. विद्यार्थी मेरीटमध्ये यायला पाहिजे त्यासाठी आपण त्रिभाषा सूत्री करतोय, अशी माहिती त्यांनी दिली.  

जी मागणी हिंदी व्यतिरिक्त होईल, ती भाषा आम्ही देऊ

दादा भुसे पुढे म्हणाले की, भारतीय भाषेत जी मागणी हिंदी व्यतिरिक्त होईल, ती भाषा आम्ही देऊ. विद्यार्थी जी मागणी करतील, पालकांना जे सोयीचे वाटेल ती तिसरी भाषा देऊ. अनेक लोकांशी संवाद झाले, चर्चा झाल्या. महाराष्ट्रातील विद्यार्थी मेरीटमध्ये पुढे आले पाहिजे. संधी उपलब्ध झाल्या पाहिजे, हाच हेतू आहे. आम्ही मराठी बंधनकारक करतोय, महाराजांचा इतिहास शिकवला जाणार आहे.  गर्जा महाराष्ट्र माझा शिकवणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे. 

आणखी वाचा 

Raj Thackeray : सरकारच्या छुप्या मार्गानं भाषा शिकवण्याला बळी पडू नका, अन्यथा आम्ही हा महाराष्ट्र द्रोह समजू; राज ठाकरेंचं मुख्याध्यापकांना आव्हान

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

School Bus News Rules: पालकांना आर्थिक दिलासा, शालेय बसचे भाडे आता सरकार ठरवणार; राज्यातील्या स्कूल बस चालकांची मनमानी मोडीत निघणार
पालकांना आर्थिक दिलासा, शालेय बसचे भाडे आता सरकार ठरवणार; राज्यातील्या स्कूल बस चालकांची मनमानी मोडीत निघणार
MPSC Result Success Story: नाद खुळा, सात पैकी चार उपजिल्हाधिकारी पदावर सोलापूरच्या सुपुत्रांचा झेंडा; पवन लामकाने राज्यात प्रथम
नाद खुळा, सात पैकी चार उपजिल्हाधिकारी पदावर सोलापूरच्या सुपुत्रांचा झेंडा; पवन लामकाने राज्यात प्रथम
Dharashiv News: भोंगा वाजताच दोन तास टीव्ही, मोबाईल बंद होणार, महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात अभ्यासाचा नवा पॅटर्न
भोंगा वाजताच दोन तास टीव्ही, मोबाईल बंद होणार, महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात अभ्यासाचा नवा पॅटर्न
CBSE: मोठी बातमी! सीबीएसई बोर्डाच्या शाळांमध्ये आता सहावीपासून तीन भाषांची सक्ती, नवीन शिक्षणक्रम जाहीर
मोठी बातमी! सीबीएसई बोर्डाच्या शाळांमध्ये आता सहावीपासून तीन भाषांची सक्ती, नवीन शिक्षणक्रम जाहीर

व्हिडीओ

Raj Thackeray On Asha Bhosle : भारताच्या रेनेसाँस युगाचा शेवटचा महत्त्वाचा घटक आज आपल्यातून गेला
Sanjay Raut PC : फडणवीसांना शिकारीचा नाद! टप्प्यात आली की बार उडवणार; खरात फाईल्सवरून राऊतांची टीका
Asha Bhosle Passes Away : पार्श्वगायिका आशा भोसलेंचं निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा
Iran US Talks Fail : इराण- अमेरिका युद्धावर चर्चा समाप्त, चर्चा निष्फळ, आता पुढे काय?
Asha Bhosle News : ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंवर मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुख्यमंत्र्यांनी घेतलं अंत्यदर्शन, राज ठाकरे, रामदास आठवलेंसह बॉलिवूड सेलिब्रिटीही आशाताईंच्या निवासस्थानी
मुख्यमंत्र्यांनी घेतलं अंत्यदर्शन, राज ठाकरे, रामदास आठवलेंसह बॉलिवूड सेलिब्रिटीही आशाताईंच्या निवासस्थानी
Video: जालन्यात काँग्रेसमध्ये राडा, महिला पदाधिकाऱ्याची आक्षेपार्ह टीका; जिल्हाध्यक्षांकडून पायातील बूट काढण्याचा प्रयत्न
Video: जालन्यात काँग्रेसमध्ये राडा, महिला पदाधिकाऱ्याची आक्षेपार्ह टीका; जिल्हाध्यक्षांकडून पायातील बूट काढण्याचा प्रयत्न
धक्कादायक! पंढरपुरात तरुणीवर ॲसिड हल्ला, हल्लेखोर फरार; पीडित मातेची भावनिक साद, पोलिसांकडून शोध सुरू
धक्कादायक! पंढरपुरात तरुणीवर ॲसिड हल्ला, हल्लेखोर फरार; पीडित मातेची भावनिक साद, पोलिसांकडून शोध सुरू
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 एप्रिल 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 एप्रिल 2026 | रविवार
शहाजीबापूंचा तानाजी सावंतांना सल्ला, शिवसेनेत प्रवेश करताच भगिरथ भालकेंचा जयकुमार गोरेंवर निशाणा
शहाजीबापूंचा तानाजी सावंतांना सल्ला, शिवसेनेत प्रवेश करताच भगिरथ भालकेंचा जयकुमार गोरेंवर निशाणा
Iran War Live Update: आता चेंडू अमेरिकेच्या कोर्टात! अमेरिकेसोबत फेस टू फेस तब्बल 21 तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? याची देही याचि डोळा साक्षीदार असणाऱ्या अन् टीम लीड करणाऱ्या इराणी संसद अध्यक्षांच पहिलं निवेदन
आता चेंडू अमेरिकेच्या कोर्टात! अमेरिकेसोबत फेस टू फेस तब्बल 21 तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? याची देही याचि डोळा साक्षीदार असणाऱ्या अन् टीम लीड करणाऱ्या इराणी संसद अध्यक्षांच पहिलं निवेदन
BLOG : आईये मेहेरबान ते बुगडी माझी सांडली गं...; स्वर चांदणे शिंपीत निराश करून गेलेली
BLOG : आईये मेहेरबान ते बुगडी माझी सांडली गं..; स्वर चांदणे शिंपीत निराश करून गेलेली "आशा''
'नितीश'पर्वाचा राजकीय अस्त होताच बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? शिवराज मामांकडे मोठी जबाबदारी
'नितीश'पर्वाचा राजकीय अस्त होताच बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? शिवराज मामांकडे मोठी जबाबदारी
Embed widget