एक्स्प्लोर

Dada Bhuse : विद्यार्थी जी मागणी करतील, ती तिसरी भाषा देऊ; शिक्षणमंत्री दादा भूसेंचे त्रिभाषीय सूत्रावर स्पष्टीकरण

Dada Bhuse on Third Language Compulsory : राज्यात पहिलीपासून तिसरी भाषा शिकणं अनिवार्य करण्यात आलं आहे. यावरून, तिसरी भाषा म्हणून हिंदीला प्राधान्य दिलं जाईल, अशी भीती अनेकांनी व्यक्त केली होती.

Dada Bhuse on Third Language Compulsory : राज्यात पहिलीपासून तिसरी भाषा शिकणं अनिवार्य करण्यात आलं आहे. यावरून, तिसरी भाषा म्हणून हिंदीला प्राधान्य दिलं जाईल, अशी भीती अनेकांनी व्यक्त केली होती. मात्र, यावर शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी स्पष्टता दिली आहे. दादा भुसे यांनी काही वेळापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं की, "पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना तिसरी भाषा निवडण्याचा पूर्ण स्वातंत्र्य असेल. ते आपल्या इच्छेनुसार कोणतीही तिसरी भाषा शिकू शकतात." या निर्णयाबाबत राज्य सरकारने स्पष्ट आदेश दिले असल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलं.

दादा भुसे म्हणाले की, माझी आपल्याला विनंती आहे की, नवीन शासन निर्णय आला, त्यात अनिवार्य शब्द कुठे आहे पहिली गोष्ट सर्व माध्यमांच्या शाळेत मराठी बंधनकारक आहे.  इंग्रजी असेल किंवा इतर माध्यमांच्या शाळा असतील तिथे मराठी बंधनकारक आहे. इयत्ता पाचवी पासून गेल्या काही वर्षात हिंदी हा विषय आहे. काही भाषिक शाळा आहे, त्यांची भाषा मराठी आणि तिसरी भाषा हिंदी काही वर्षांपासून शिकवली जात आहे.  

किमान 20 विद्यार्थ्यांची इतर भाषेची मागणी असेल तर...

पहिली ते पाचवी जे विद्यार्थी इच्छुक असतील, त्यांना तिसरी भाषा देण्याचा निर्णय केला गेलाय. असं कळतंय की त्रिभाषा सूत्र अवलंबणार महाराष्ट्र राज्य हे पहिलंच राज्य आहे? बाकीच्या ठिकाणी फक्त चर्चा आणि विरोध आहे. अनेक ठिकाणी हिंदीचा वापर केला जातो. तिसऱ्या भाषेच्या संदर्भात जे मागणी करतील, त्यांना शिकवलं जाणार आहे. मात्र, किमान २० विद्यार्थ्यांची इतर भाषेची मागणी असेल तर शिक्षक उपलब्ध करुन दिला जाईल.  ती भाषा शिकवण्यासाठी इतर सुविधा दिल्या जातील किंवा निर्माण केल्या जातील. 

तिसऱ्या भाषेचा विषय विद्यार्थ्यांवर सोडलाय

मराठी शिकवणं सुरु केलं नाही तर शाळांच्या मान्यता देखील रद्द केल्या जातील.  गेल्या अनेक वर्षांपासून त्रिभाषा सूत्र वापरलं जातंय.  मराठी ही भाषा होतीच, इंग्रजी आणि तिसरी भाषा आहे.  इंग्रजीचे धोरण आपण आधीच स्वीकारले आहे. मुंबईत अनेक वर्षांपासून त्रिभाषा सूत्र स्वीकारले आहे.  त्यात काय नवीन नाही. महाराष्ट्रातील विद्यार्थी पाठीमागे राहू नये, यासाठी त्रिभाषेचा अवलंब केलाय.  आपण तिसऱ्या भाषेचा विषय विद्यार्थ्यांवर सोडला आहे.  शास्त्र असं बोलतं की, लहान मुलांची ग्रास्पिंग पावर जास्त असेल. लहान मुलांचे शिक्षण घेणं मोठ्या प्रमाणात आहे.  लहानपणापासून विद्यार्थ्याला भविष्याचे गुणांकन होणार आहे. विद्यार्थी मेरीटमध्ये यायला पाहिजे त्यासाठी आपण त्रिभाषा सूत्री करतोय, अशी माहिती त्यांनी दिली.  

जी मागणी हिंदी व्यतिरिक्त होईल, ती भाषा आम्ही देऊ

दादा भुसे पुढे म्हणाले की, भारतीय भाषेत जी मागणी हिंदी व्यतिरिक्त होईल, ती भाषा आम्ही देऊ. विद्यार्थी जी मागणी करतील, पालकांना जे सोयीचे वाटेल ती तिसरी भाषा देऊ. अनेक लोकांशी संवाद झाले, चर्चा झाल्या. महाराष्ट्रातील विद्यार्थी मेरीटमध्ये पुढे आले पाहिजे. संधी उपलब्ध झाल्या पाहिजे, हाच हेतू आहे. आम्ही मराठी बंधनकारक करतोय, महाराजांचा इतिहास शिकवला जाणार आहे.  गर्जा महाराष्ट्र माझा शिकवणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे. 

आणखी वाचा 

Raj Thackeray : सरकारच्या छुप्या मार्गानं भाषा शिकवण्याला बळी पडू नका, अन्यथा आम्ही हा महाराष्ट्र द्रोह समजू; राज ठाकरेंचं मुख्याध्यापकांना आव्हान

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

CBSE :  सीबीएसईचा त्रिभाषा सूत्रासंदर्भात मोठा निर्णय, नववीपासून विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागणार, दोन भारतीय भाषा अनिवार्य
सीबीएसईचा त्रिभाषा सूत्रासंदर्भात मोठा निर्णय, नववीपासून विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागणार
NEET पेपर लीक प्रकरणी महत्वाची बातमी समोर, CBI कडून आणखी एका मास्टरमाइंडला दिल्लीतून अटक 
NEET पेपर लीक प्रकरणी महत्वाची बातमी समोर, CBI कडून आणखी एका मास्टरमाइंडला दिल्लीतून अटक 
NEET Exam paper leak: नीट परीक्षा रद्द झाल्याचा धसका, नैराश्याच्या भरात तीन विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल
नीट परीक्षा रद्द झाल्याचा धक्का सहन झाला नाही, नैराश्याच्या भरात तीन विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल
MAHATET : नीट यूजी परीक्षा 21 जूनला होणार, महाटीईटीच्या तारखेत बदल, महाराष्ट्र  राज्य परीक्षा परिषदेचा मोठा निर्णय
महाटीईटीच्या तारखेत नीट परीक्षेमुळं बदल, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा मोठा निर्णय

व्हिडीओ

Sambhajinagar : संभाजीनगरमध्ये गेल्या ८ वर्षापासून अभिनव उपक्रम; उद्योजक, विद्यार्थी करतात स्वच्छता
Pune MNS Morcha Against Fuel Price Hike : इंधन दरवाढीविरोधात मनसे आक्रमक, आंदोलनाचा इशारा | ABP Majha
Special Report Pimpri Chinchwad Teddy bear case : टेडी की बॉम्ब, प्रियकराचा गिफ्टनं सुटला घाम
Special Report Mumbai Goa Highway Toll Naka : मुंबई-गोवा महामार्ग अजून अपूर्णच, पण टोलवसुलीही सुरू
Coffee with Kaushik : Rohit Pawar : बारामतीचा पुढचा दादा कोण? तटकरे-पटेलांचा 'तो' ऑडिओ कोणता?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'शक्तिपीठ माढा तालुक्यातून पालखी व पुणे-सोलापूर महामार्गाला समांतर, एक इंचही जमीन देणार नाही'; राजू शेट्टींच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा रास्ता रोको
'शक्तिपीठ माढा तालुक्यातून पालखी व पुणे-सोलापूर महामार्गाला समांतर, एक इंचही जमीन देणार नाही'; राजू शेट्टींच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा रास्ता रोको
व्हेनेझुएला, इराणनंतर आता आणखी एका देशाकडे अमेरिकेनं मोर्चा वळवला; सरकारने देशातील नागरिकांना गनिमी काव्याचे धडे देण्यास सुुरुवात केली
व्हेनेझुएला, इराणनंतर आता आणखी एका देशाकडे अमेरिकेनं मोर्चा वळवला; सरकारने देशातील नागरिकांना गनिमी काव्याचे धडे देण्यास सुुरुवात केली
पेट्रोल 120 ते 130 रुपयांवर जाईल, जयंत पाटलांनी सांगितलं कधी महागणार; देवेंद्र फडणवीसांवरही टीका
पेट्रोल 120 ते 130 रुपयांवर जाईल, जयंत पाटलांनी सांगितलं कधी महागणार; देवेंद्र फडणवीसांवरही टीका
Ladki Bahin Yojana : एप्रिल महिन्याचे 1500 रुपये किती लाडक्या बहिणींना मिळाले? पात्र महिलांसाठी शेवटचा एक पर्याय, जाणून घ्या
एप्रिल महिन्याचे 1500 रुपये किती लाडक्या बहिणींना मिळाले? पात्र महिलांसाठी शेवटचा एक पर्याय, जाणून घ्या
Rajinikanth: 'मला खूप आश्चर्य वाटलं', विजय सीएम होताच चक्क सुपरस्टार रजनीकांतवर खुलासा करण्याची वेळ! स्टॅलिन भेटीवरूनही थेट भाष्य, नेमकं असं घडलं तरी काय?
'मला खूप आश्चर्य वाटलं', विजय सीएम होताच चक्क सुपरस्टार रजनीकांतवर खुलासा करण्याची वेळ! स्टॅलिन भेटीवरूनही थेट भाष्य, नेमकं असं घडलं तरी काय?
ATM मशिन गंडलं, 100 ऐवजी 500 रु, 400 ऐवजी देतंय 2000 रुपये; ग्राहकाने व्हिडिओ बनवून दाखवला
ATM मशिन गंडलं, 100 ऐवजी 500 रु, 400 ऐवजी देतंय 2000 रुपये; ग्राहकाने व्हिडिओ बनवून दाखवला
धक्कादायक! नाशिकमध्ये घटसर्प रोगाच्या प्रादुर्भावाने 2 चिमुकल्यांचा मृत्यू; आरोग्य यंत्रणा हादरली, नागरिकांमध्ये भीती
धक्कादायक! नाशिकमध्ये घटसर्प रोगाच्या प्रादुर्भावाने 2 चिमुकल्यांचा मृत्यू; आरोग्य यंत्रणा हादरली, नागरिकांमध्ये भीती
दादा कोंडकेंसोबत काळ गाजवला, अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या; व्ही. शांताराम पुरस्कार शासनाला परत, आनंदाश्रमात ठेवला
दादा कोंडकेंसोबत काळ गाजवला, अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या; व्ही. शांताराम पुरस्कार शासनाला परत, आनंदाश्रमात ठेवला
Embed widget