एक्स्प्लोर

Property in Mumbai : ...म्हणून मुंबईत घर घेणं महाग, टाटा रिॲलिटीच्या एमडींनी सांगितलं कारण

Property is Expensive in Mumbai : टाटा रिॲलिटी आणि इन्फ्रास्ट्रक्चरचे एमडी आणि सीईओ यांनी एका चर्चेदरम्यान मुंबईत मालमत्ता महाग का आहे यामागचं कारण सांगितलं आहे.

Property is Expensive in Mumbai : मुंबईमध्ये (Mumbai) अनेकजण आपली स्वप्न घेऊन येतात. त्यातील एक स्वप्न म्हणजे स्वप्ननगरी मुंबईत आपलं छोटसं का होईना एक घर असावं. मात्र प्रत्येकाचं हे स्वप्नं पूर्ण होतंच असं नाही. कारण मुंबईत घरं घेणं हे सर्वसामान्यांना परवडेल असं स्वप्नं नाही. मुंबईतील मालमत्तेचे दर अव्वाच्या सव्वा (Property is Expensive) असतात. लाखो-करोडोंची मालमत्ता घेण्याचं स्वप्नं सामान्यांच्या खिशाला परवडणारं नाही. टाटा समुहाअंतर्गत येणाऱ्या टाटा रिॲलिटीचे (Tata Realty) व्यवस्थापकीय संचालक संजय दत्त (Sanjay Dutt) यांनी मुंबईत मालमत्तेचे दर अधिक का आहेत, यामागचं कारण सांगितलं आहे. 

टाटा रिॲलिटी आणि इन्फ्रास्ट्रक्चरचे एमडी आणि सीईओ (Tata Housing Development Company) यांनी एका चर्चेदरम्यान मुंबईत मालमत्ता महाग का आहे या मुद्द्यावर आपलं मत मांडलं आहे. संजय दत्त यांच्या मते, ज्या शहरात पायाभूत सुविधा (Infrastructure) चांगलं आहे, त्या ठिकाणी मालमत्तेचे दर अधिक असतात. कारण अशा ठिकाणी ग्राहक आपल्याला आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा असणाऱ्या ठिकाणी राहण्यासाठी तयार असतात. त्यांना त्यांच्या स्वप्नातील घराच्या सारखं नाही किमान त्या अपेक्षेच्या आसपास पोहोचणारी मालमत्ता मिळाली तर ते त्यासाठी पैसे खर्च करायला तयार असतात. यामुळे मुंबईत मालमत्ता इतक्या महाग आहेत.

संजय दत्त यांनी पुढे सांगितलं की, ग्राहक त्यांना अपेक्षित सुविधा मिळण्यासाठी हव्या त्या दरात मालमत्ता खरेदी करण्यासाठी तयार असतात. अनेक ठिकाणी पायाभूत सुविधांचा अभाव पाहायला मिळतो. अपुरी वाहतुकीची साधने, वाहतुकीसाठी लागणारा वेळ आणि त्यात होणारा मानसिक ताण टाळण्यासाठी लोक आपल्या ऑफीसच्या आसपास अधिक मजबूत पायाभूत सुविधा असणाऱ्या ठिकाणी मालमत्ता खरेदी करणं पसंत करतात आणि त्यासाठी ते पैसे खर्च करण्यासाठीही तयार असतात. मुंबई ही आर्थिक राजधानी असल्याने नोकरी धंद्यानिमित्त अनेक जण राज्यातून आणि देशातून मुंबईत येतात. त्यामुळे मागणी वाढते. त्यामुळे मुंबईत मालमत्तांचे दर अधिक आहे, असं संजय दत्त यांचं मत आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीचा निकाल धक्कादायक! शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात डोंगराएवढं काम करुनही पराभव, रोहित पवारांनी व्यक्त केली खंत  
दिल्लीचा निकाल धक्कादायक! शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात डोंगराएवढं काम करुनही पराभव, रोहित पवारांनी व्यक्त केली खंत  
हरियाणा, महाराष्ट्रानंतर दिल्लीतही अहंकाराने माती केली; दिल्लीत भाजपचा वनवास संपवण्यास काँग्रेसचा 'हात'भार; केजरीवाल, सिसोदियांसह 'आप'च्या 12 जागांवर पराभवाचे कारण काँग्रेस
हरियाणा, महाराष्ट्रानंतर दिल्लीतही अहंकाराने माती केली; दिल्लीत भाजपचा वनवास संपवण्यास काँग्रेसचा 'हात'भार; केजरीवाल, सिसोदियांसह 'आप'च्या 12 जागांवर पराभवाचे कारण काँग्रेस
हिंमत असेल तर राहुल गांधींनी माझ्याविरोधात लढावं, त्यांना चितपट केल्याशिवाय राहणार नाही चंद्रशेखर बावनकुळेचं खुलं आव्हान
हिंमत असेल तर राहुल गांधींनी माझ्याविरोधात लढावं, त्यांना चितपट केल्याशिवाय राहणार नाही चंद्रशेखर बावनकुळेचं खुलं आव्हान
Kiran Samant : मोठी बातमी : राजन साळवींना पक्षप्रवेश देताना एकनाथ शिंदे मला आणि उदय सामंताना विश्वासात घेतील : किरण सामंत
मोठी बातमी : राजन साळवींना पक्षप्रवेश देताना एकनाथ शिंदे मला आणि उदय सामंताना विश्वासात घेतील : किरण सामंत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

BJP Win Delhi Assembly Election 2025:27 वर्षानंतर भाजपनं दिल्ली कशी केली काबीज?विजयाचं श्रेय मोदींनाPM Modi Win Delhi Election Uncut Speech : आप, केजरीवाल ते अण्णा हजारे, दिल्ली विजयावर मोदींचं भाषण!Narendra Modi on Delhi Election | नारी शक्तीने दिल्लीत भाजपला आशीर्वाद दिला, मोदींची प्रतिक्रियाNarendra Modi on Delhi Election | आपने मेट्रोचं काम रखडून ठेवलं, नरेंद्र मोदींची केजरीवालांवर टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिल्लीचा निकाल धक्कादायक! शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात डोंगराएवढं काम करुनही पराभव, रोहित पवारांनी व्यक्त केली खंत  
दिल्लीचा निकाल धक्कादायक! शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात डोंगराएवढं काम करुनही पराभव, रोहित पवारांनी व्यक्त केली खंत  
हरियाणा, महाराष्ट्रानंतर दिल्लीतही अहंकाराने माती केली; दिल्लीत भाजपचा वनवास संपवण्यास काँग्रेसचा 'हात'भार; केजरीवाल, सिसोदियांसह 'आप'च्या 12 जागांवर पराभवाचे कारण काँग्रेस
हरियाणा, महाराष्ट्रानंतर दिल्लीतही अहंकाराने माती केली; दिल्लीत भाजपचा वनवास संपवण्यास काँग्रेसचा 'हात'भार; केजरीवाल, सिसोदियांसह 'आप'च्या 12 जागांवर पराभवाचे कारण काँग्रेस
हिंमत असेल तर राहुल गांधींनी माझ्याविरोधात लढावं, त्यांना चितपट केल्याशिवाय राहणार नाही चंद्रशेखर बावनकुळेचं खुलं आव्हान
हिंमत असेल तर राहुल गांधींनी माझ्याविरोधात लढावं, त्यांना चितपट केल्याशिवाय राहणार नाही चंद्रशेखर बावनकुळेचं खुलं आव्हान
Kiran Samant : मोठी बातमी : राजन साळवींना पक्षप्रवेश देताना एकनाथ शिंदे मला आणि उदय सामंताना विश्वासात घेतील : किरण सामंत
मोठी बातमी : राजन साळवींना पक्षप्रवेश देताना एकनाथ शिंदे मला आणि उदय सामंताना विश्वासात घेतील : किरण सामंत
Delhi Election : 'गर्व आणि अहंकाराचा चक्काचूर झाला, केजरीवाल रागाच्या भरात वस्तू फोडतात, शिवीगाळ करतात, मला हाकलून लावण्याचा प्रयत्न, पण..' सत्ता जाताच 'आप' खासदाराचा गंभीर आरोप
'गर्व आणि अहंकाराचा चक्काचूर झाला, केजरीवाल रागाच्या भरात वस्तू फोडतात, शिवीगाळ करतात, मला हाकलून लावण्याचा प्रयत्न, पण..' सत्ता जाताच 'आप' खासदाराचा गंभीर आरोप
Delhi Election Result 2025 : कुंभमेळ्याला न मानणाऱ्या काँग्रेसचं खातंही उघडलं नाही; नवनीत राणांचा प्रहार, केजरीवालांवरही हल्लाबोल
कुंभमेळ्याला न मानणाऱ्या काँग्रेसचं खातंही उघडलं नाही; नवनीत राणांचा प्रहार, केजरीवालांवरही हल्लाबोल
Delhi Assembly Election 2025: दिल्लीत भाजपची तोफ वाजली पण तिकडे अजित पवारांचे सर्व 30उमेदवार आपटले, सगळ्यांचे डिपॉझिट जप्त
दिल्लीत भाजपची तोफ वाजली पण तिकडे अजित पवारांचे सर्व 30 उमेदवार आपटले, सगळ्यांचे डिपॉझिट जप्त
Rohit Pawar on Delhi Election : तर भाजप 20 जागांवर देखील गेली नसती; आमदार रोहित पवारांनी दिल्लीचे 'गणित' समजावून सांगितलं!
तर भाजप 20 जागांवर देखील गेली नसती; आमदार रोहित पवारांनी दिल्लीचे 'गणित' समजावून सांगितलं!
Embed widget